Nitin Gawai
35.1K posts

Nitin Gawai
@NITINGAWAI9
First Indian,Last Indian Education,Social,justice,Equality. Tweets are Personal

महाविकास आघाडीचे प्रयोजन संपले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी व्हायची असेल आणि राज्यात महाराष्ट्र धर्माचे व्यापक आणि टोकदार राजकारण उभे रहायचे असेल तर ही आघाडी संपली पाहिजे.

पँथर, दलित साहित्यिक, कम्युनिस्ट आणि हरीजनवादी काँग्रेस, पवार-ठाकरे या सर्वांच्या पेक्षा बौद्धांच्या एकसंघ होण्यातील सर्वात मोठा अडसर बामसेफ आणि बसपा आहे. विदर्भातील बौद्धांनी बामसेफ आणि बसपावार बहिष्कार टाकावा, नाहीतर आपली अशीच अधोगती होत राहिल. समाज एकत्र होतो तेव्हा हि

ज्या ज्या राज्यात काँग्रेस कडे लढावू,सक्षम नेतृत्व आहे तिथे काँग्रेस विरोधात राहून सुद्धा चांगले यश मिळवते! उदा. राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश..... महाराष्ट्र मध्ये असे एकही नेतृत्वचं नाही, रेवंथ रेड्डी सारखा एकजरी नेता तयार झाला तरी1-2 वर्षात bjp अर्धी संपेल.



तापमान विदर्भ देशात हॉटस्पॉट.... अकोला पारा 46.9 अंशांवर! @SMungantiwar भाऊ तुम्ही लावलेली 33 कोटी आज मोठी झाली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती!!

मुंबई उच्च न्यायालयाच्या अज्ञानाची परीक्षा. अशाने हिंदी समर्थक माजतील नाहीतर काय होईल?

महाराष्ट्रातील झाडं अजून कापा, हिरवं असलेलं नाशिक-तपोवन नष्ट करा, विदर्भातील जंगल खनिजांसाठी बड्या उद्योजकाला द्या, पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये मोठी काँक्रीट इमारत उभारा, आरे कॉलोनीत व्हायचं ते झालंच…वर्तमानात Heatwaveने मरा नि पुढच्या पिढीसाठी काहीच ठेवू नका! #ClimateChange

सत्ताधारी आणि विरोधकांना नम्र आवाहन… महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कोणतंही राज्य सरकार असू दे, ते आपल्या स्वराज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यशासन करत असल्याचा दावा करत आले आहे आणि करतेय. तेव्हा महाराजांचा मान, सन्मान आणि आदरासंदर्भात एक राज्य म्हणून आपण सर्वांनीच फार सजग आणि संवेदनशील असले पाहिजे. त्यामुळेच जेव्हा केव्हा शिवरायांविषयी अप्रचार आणि विनाकारण काही विशिष्ट पात्रांच्या गौरवीकरणाच्या भाकडकथांचा प्रसार होतो, तेव्हा जनमानसांच्या भावना अनावर होतात. राजकीय अभिनिवेश बाजुला सारून शिवरायांच्या बाबतीतला अप्रचार व बदनामी रोखायची असेल तर, उत्तरेकडचा बखरकार- कवी भूषण याने 'शिवराज भूषण' आणि 'शिव बावनी' या ग्रंथांमधून लिहिलेल्या गौरवगाथांचा महाराष्ट्र सरकारने फेरआढावा घेतलाच पाहिजे. जसं तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांची अभ्यास समिती नेमून शिवरायांच्या गुरू ह्या राजमाता जिजाऊ मांसाहेबच आहेत, हे शासकीय निर्णयात स्पष्ट केले. त्यानुसारच उत्तरेकडे हिंदी बोलीत असलेल्या कवी भूषणच्या दोन्ही बखरींचा फेरआढावा घेऊन चिकित्सा करावी म्हणजे अप्रचाराचे उगमस्थान कळू शकेल. तसंच राज्य सरकारची भूमिका राष्ट्रीय स्तरावर खासकरून उत्तरेकडे दिल्लीपर्यंत कायद्याने मान्य होईल. एक शिवप्रेमी म्हणून ही राज्य सरकारला विनंती आहे. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @INCMaharashtra @Shivsenaofc @mnsadhikrut @NCPspeaks @mahancpspeaks @ShivSenaUBT_

विदर्भातुन मुंबईला येण्यासाठी ट्रेनची मात्रा कमी केली नवीन काही ट्रेन नाहीत.. मराठवाड्यातून मुंबईला येण्यासाठी आहेत त्याच ट्रेन आहेत.. पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हुन मुंबई ला येण्यासाठी ट्रेन आहेत त्याच कमी केल्यात.. कोकणातील ट्रेन पण कमी केल्यात... पण गुजरात मध्यप्रदेश बिहार युपी कडून पुणे मुंबई ला येणाऱ्या ट्रेनची मात्रा वाढवली आहे.. सरासरी ट्रेन प्रचंड आहेत.. महाराष्ट्र ट्रेन माध्यमातून मुंबई पासून का तोडल्या जातोय.. लोक याबाबत चर्चा का करत नाहीत..


पश्चिम बंगाल की जनप्रिय मुख्यमंत्री आदरणीय ममता दीदी के पक्ष में बाइक रैली...!! बंगाल की जनता ने चौथी बार आदरणीय ममता दीदी को अपना अपार समर्थन, स्नेह, सहयोग और आशीर्वाद देने का मन बना लिया है...!!

भारत के चुनाव आयोग की पूरे विश्व में विश्वसनीयता थी जो अब खत्म हो रही है - पूर्व मुख्य चुनाव आयुक्त S. Y. Quraishi

अकोला आणि अमरावती दोन्ही ठिकाणी आज ४५.६℃ तर वर्धा येथे ४५.५℃ तापमानाची नोंद झाली आहे. तापमान किती सहज चाळीस पंचेचाळीस पार जात आहे.. याचा विचार एक नागरिक म्हणून आपण करणे गरजेचे आहे.. 'झाडखाऊ' सरकार जरी असले तरी त्याची जबाबदारी आणि परिणाम शेवटी आपल्यावर येतात..कळावे..❤️ #Heat