वंचित वृत्तांक retweetledi

केंद्र सरकार लोकसभेच्या जागा वाढवणार आहे, का? तर लोकसंख्या वाढली म्हणून पण, देशाची लोकसंख्या ही प्रत्येक राज्यामध्ये समान वाढली का? तर अजिबात नाही.
नॉर्थ-ईस्ट आणि दक्षिणेतील राज्ये यांनी तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी आणलेल्या योजना आणि फॅमिली प्लॅनिंगचे काटेकोर पालन केले. त्यामुळे तिथली लोकसंख्या कमी झाली.
देशातील उत्तरेतील राज्ये यांनी लालबहादूर शास्त्रींचे आणि फॅमिली प्लॅनिंग मानले नाही म्हणून त्यांची लोकसंख्या वाढली.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia

MR


















