Nitin Gawai

35.1K posts

Nitin Gawai banner
Nitin Gawai

Nitin Gawai

@NITINGAWAI9

First Indian,Last Indian Education,Social,justice,Equality. Tweets are Personal

Ulhasnagar Maharashtra India Sumali Nisan 2017
8 Sinusundan1.2K Mga Tagasunod
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
📍रविवार तक्षशिला महाविद्यालय 3 मे 2026 उल्हास नगर जिल्हा ठाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव या निमित्ताने @niranjansbook सर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले होते #ThanksAmbedkar #स्वराज्यसंघटना
Nitin Gawai tweet media
MR
0
0
1
7
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
@RailMinIndia @AshwiniVaishnaw उत्तर भारतातील राज्यात भारतीय रेल्वे मध्ये विविध विभागात कर्मचारी भरती होत असते अणि त्यांना विविध राज्यात पाठवले जातात सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात येतात कारण आपल्या राज्यातील एकतरी नेता पक्ष ज्याने दिल्लीत जाऊन आवाज उठवला.
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨@mul_mumbaikar

कोण ही सुभद्रा कुमारी ? @WesternRly किंदा भारतीय रेल्व फक्तत उत्तर भारत यांना नोकरी मिळते याचे उत्तम उदाहरण कर्मचाऱ्या साठी फक्त हिंदी वाचनालय ? महाराष्ट्रा तील सर्व क्रेंद्र सरकारच्या नोकऱ्या हिंदी लोकांना दिल्या जातात त्यांच लाड पुरवले जातात @mnsadhikrut

MR
0
0
0
6
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
मराठीभाषा या विषयावर राज्यात फक्त @drdeepakpawar हाच माणूस मैदानात लढत आहे बाकीचे कुठे लढत आहेत ते दिसतच नाहीत राज्यात @ShivSenaUBT_ राजकीय पक्षा जवळ @rautsanjay61 सारखा माणूस आहे त्यांचा दक्षिण राज्यातील राजकीय पक्ष नेते यांच्याशी संपर्क चांगला आहे त्यांचा उपयोग झाला पाहिजे
MR
0
0
0
8
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
विषय फार गांभिर्याने घेण्याचा आहे पण आपल्या राज्यातील विचारवंत साहित्यिक लेखक पत्रकार प्राध्यापक यांना अजून विषय समजलाच नाही कारण त्यांची वैचारिक दिवाळखोरी झाली आहे अणि राज्यातील राजकीय पक्ष नेते हे फक्त सोशल नेटवर्किंग साईटवर टीव टीव करत असतात
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे@RomeshSankhe

मंडळी .. खालील मुद्द्यावर नक्की विचार करा ⬇️ महाराष्ट्रातील ९५% जनतेला मराठी समजते व बरी बोलता ही येते पण म्हणुन ९०% अमराठी लोक जनगणनेत #मराठी भाषेला दुसरी वा तिसरी भाषा म्हणुन सांगणार नाहीत पण याउलट मराठी जनतेने हिंदी भाषेला दुसरी वि तिसरी भाषा म्हणुन सांगितले तर या जनगणनेनुसार महाराष्ट्रात हिंदी समजणारी लोक मराठी भाषा समजणार्‍यांपेक्षा जास्त आहेत अशी आकडेवारी प्रसिद्ध करून हिंदीला दुसरी वा उपराज्यभाषा बनविण्याचे प्रयत्न अमराठी नेते व राष्ट्रीय पक्षाकडून नक्कीच होतील .. महाराष्ट्रात राज्यभाषा #मराठी वाचवायची असेल तर थोड नरो वा कुजंरा गरजेचे आहे ..

MR
1
0
1
13
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
राज्यातील विरोधक सत्तेतील नेते पुढारी यांना मदत करत असतील तर काहीही होऊ शकते... आपल्या राज्यातील विरोधक मस्त केक खायला जातात... त्यांच्या कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे काही सेटिंग करणारे नेते त्यांना विदर्भ पाहिजे कारण त्यांना सत्तेची दलाली मिळणार आहे
Shashank Raut@shashankraut005

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा घाट भाजप ने खूप आधीपासून घातला आहे. महाराष्ट्राला तोडून कमकुवत करायचं आणि परप्रांतीय व त्यांच्या सेठला ओरबाडायला द्यायचा हा त्यांचा स्पष्ट डाव आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना असे महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न साधले जाऊ शकतात यात काहीच शंका नाही. यापूर्वी बावनकुळे नी पत्रकारांसमोर स्पष्ट सांगितलं होतं 'वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा आहे.'

MR
0
0
2
14
Nitin Gawai nag-retweet
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
'आयुष्यातले 10 वर्षे घातले', बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशावर कार्यकर्ता भडकला
MR
7
180
1.1K
22K
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
जय महाराष्ट्र 🙏🙏🎉🎉
Iran in Mumbai@IRANinMumbai

Jai #Maharashtra! Grateful to witness the warmth of the people, the remarkable economic energy, & the sheer beauty of nature here. We had heard so much, but experiencing it firsthand was something else entirely. माणुसकीची ऊबच महाराष्ट्राची खरी ओळख आहे ❤️

MR
0
0
1
27
Nitin Gawai nag-retweet
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या माओवादग्रस्त भागांपैकी एक असलेल्या अबुजमाडच्या जंगलातील,आदित्य सन्नू हा आठ वर्षांचा आदिवासी मुलगा राजगीत गाऊन सर्वांची मने जिंकत आहे. @vinivdvc
MR
2
30
211
2.3K
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
बुद्ध जयंती निमित्त तमाम भारतीयांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🌺 🌺🙏🙏
Nitin Gawai tweet media
हिन्दी
0
0
0
2
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
बुद्ध जयंती निमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar

बुद्ध जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! आज जग एका अस्थिर वळणावर उभं आहे. सीमांवर तणाव, युद्धजन्य परिस्थिती, वाढती वैरभावना आणि असुरक्षिततेची भावना. या सगळ्यात सामान्य माणसाचं आयुष्य अधिकच कठीण होत चाललं आहे. अशा काळात तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची देशाला गरज आहे. बुद्धांनी शांततेचा आणि विवेकाचा संदेश दिलेला आहे. अत्त दीप भव म्हणून त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या विचाराने उभं राहण्याची शिकवण दिली आहे. द्वेषाला द्वेषाने नव्हे, तर मैत्री, करुणा आणि प्रज्ञेने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला आहे. सर्वांना बुद्ध जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! #बुद्ध_जयंती

हिन्दी
0
0
0
19
Nitin Gawai nag-retweet
सुरज आंबेलकर🇮🇳
मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी झालेल्या या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाने जाणून घ्यायलाच हवा. जय महाराष्ट्र! 🚩 #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #मराठीइतिहास #Mumbai #Maharashtra
MR
0
43
207
2.6K
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
Nitin Gawai tweet media
MR
0
0
1
8
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
AC मध्ये बसुन मुंबई मध्ये राहून सोशल नेटवर्किंग साईट वरुण हुशारी मारणे म्हणजे आम्ही राज्यावर उपकार करतो असे आपल्या राज्यातील नेते दाखवतात पैसा ऐश आराम यासाठी आपल्या राज्यातील नेते काहीही करू शकतात एक नंबर तोडपाणी करणारे आहेत एकतरी मुद्दा दाखवा त्यावर इमानदारीने आवाज उठवला
MR
0
0
0
4
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
महाराष्ट्राच्या राजकारणाची फेर मांडणी करणार किंवा महाराष्ट्र धर्माचे व्यापक टोकदार राजकारण कोणी राज्यातील नेता पुढारी पक्ष करणार अस आपल्याला वाटत असणार तो एक भ्रम आहे राज्यात एवढे मोठे प्रश्न असतांना एकतरी नेता दाखवा जो सामन्य माणसात गेला त्यांच्याशी संवाद साधला..
Amey Tirodkar@ameytirodkar

महाविकास आघाडीचे प्रयोजन संपले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी व्हायची असेल आणि राज्यात महाराष्ट्र धर्माचे व्यापक आणि टोकदार राजकारण उभे रहायचे असेल तर ही आघाडी संपली पाहिजे.

MR
1
0
0
26
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
राज्यात 2014 नंतर आंबेडकरी राजकीय पक्ष नेते यांना खूप चांगली संधी होती राज्याच्या राजकारणात मोठ होण्याची पण त्या संधीचा फायदा घेता आला नाही त्यासाठी पक्ष संघटना कार्यकर्ते जोडणे संवाद साधला पाहिजे आपल्या जवळ ब्रेन बँक पाहिजे असते आपल्या जवळ रस्तावर जाऊन लढणारी फौज आहे पण..
MR
0
0
0
9
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
भाऊ हा तर चर्चेचा विषय आहे काही लोक परस्पर आंबेडकरी राजकीय पक्ष संघटना यांना खत पाणी घालत असतात पण याला आपले आंबेडकरी चळवळीतील नेते पक्ष कारणीभूत आहेत ते तेच तेच राजकारण करत आहेत जो पर्यत चाकोरी बाहेरच राजकारण करत नाहीत तो पर्यत आंबेडकरी राजकारण पुढे जाणार नाही.
सम्यक Buddhist Konkani Marathi Day Trader@marathi_stoka

पँथर, दलित साहित्यिक, कम्युनिस्ट आणि हरीजनवादी काँग्रेस, पवार-ठाकरे या सर्वांच्या पेक्षा बौद्धांच्या एकसंघ होण्यातील सर्वात मोठा अडसर बामसेफ आणि बसपा आहे. विदर्भातील बौद्धांनी बामसेफ आणि बसपावार बहिष्कार टाकावा, नाहीतर आपली अशीच अधोगती होत राहिल. समाज एकत्र होतो तेव्हा हि

MR
2
0
1
28