

Nitin Gawai
35.1K posts

@NITINGAWAI9
First Indian,Last Indian Education,Social,justice,Equality. Tweets are Personal



कोण ही सुभद्रा कुमारी ? @WesternRly किंदा भारतीय रेल्व फक्तत उत्तर भारत यांना नोकरी मिळते याचे उत्तम उदाहरण कर्मचाऱ्या साठी फक्त हिंदी वाचनालय ? महाराष्ट्रा तील सर्व क्रेंद्र सरकारच्या नोकऱ्या हिंदी लोकांना दिल्या जातात त्यांच लाड पुरवले जातात @mnsadhikrut


मंडळी .. खालील मुद्द्यावर नक्की विचार करा ⬇️ महाराष्ट्रातील ९५% जनतेला मराठी समजते व बरी बोलता ही येते पण म्हणुन ९०% अमराठी लोक जनगणनेत #मराठी भाषेला दुसरी वा तिसरी भाषा म्हणुन सांगणार नाहीत पण याउलट मराठी जनतेने हिंदी भाषेला दुसरी वि तिसरी भाषा म्हणुन सांगितले तर या जनगणनेनुसार महाराष्ट्रात हिंदी समजणारी लोक मराठी भाषा समजणार्यांपेक्षा जास्त आहेत अशी आकडेवारी प्रसिद्ध करून हिंदीला दुसरी वा उपराज्यभाषा बनविण्याचे प्रयत्न अमराठी नेते व राष्ट्रीय पक्षाकडून नक्कीच होतील .. महाराष्ट्रात राज्यभाषा #मराठी वाचवायची असेल तर थोड नरो वा कुजंरा गरजेचे आहे ..

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा घाट भाजप ने खूप आधीपासून घातला आहे. महाराष्ट्राला तोडून कमकुवत करायचं आणि परप्रांतीय व त्यांच्या सेठला ओरबाडायला द्यायचा हा त्यांचा स्पष्ट डाव आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना असे महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न साधले जाऊ शकतात यात काहीच शंका नाही. यापूर्वी बावनकुळे नी पत्रकारांसमोर स्पष्ट सांगितलं होतं 'वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा आहे.'

Jai #Maharashtra! Grateful to witness the warmth of the people, the remarkable economic energy, & the sheer beauty of nature here. We had heard so much, but experiencing it firsthand was something else entirely. माणुसकीची ऊबच महाराष्ट्राची खरी ओळख आहे ❤️



महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्र लढाई लढली आणि जिंकली पण कोणाविरोधात? त्याचे उत्तर आहे भारत संघराज्य विरोधात.. मग महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भारत संघराज्याचा झेंडा आणि गीताची सक्ती का करत आहे हे सरकार? १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तर काही प्रयत्न करायची इच्छा होत नाही या सरकारची. #महाराष्ट्र_देश

महाविकास आघाडीचे प्रयोजन संपले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी व्हायची असेल आणि राज्यात महाराष्ट्र धर्माचे व्यापक आणि टोकदार राजकारण उभे रहायचे असेल तर ही आघाडी संपली पाहिजे.

पँथर, दलित साहित्यिक, कम्युनिस्ट आणि हरीजनवादी काँग्रेस, पवार-ठाकरे या सर्वांच्या पेक्षा बौद्धांच्या एकसंघ होण्यातील सर्वात मोठा अडसर बामसेफ आणि बसपा आहे. विदर्भातील बौद्धांनी बामसेफ आणि बसपावार बहिष्कार टाकावा, नाहीतर आपली अशीच अधोगती होत राहिल. समाज एकत्र होतो तेव्हा हि

ज्या ज्या राज्यात काँग्रेस कडे लढावू,सक्षम नेतृत्व आहे तिथे काँग्रेस विरोधात राहून सुद्धा चांगले यश मिळवते! उदा. राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश..... महाराष्ट्र मध्ये असे एकही नेतृत्वचं नाही, रेवंथ रेड्डी सारखा एकजरी नेता तयार झाला तरी1-2 वर्षात bjp अर्धी संपेल.