@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami
2.1K posts

@ChinttamanSwami
@ChinttamanMS
Maharashtra Govt. Employee Education Department
वसमत, हिंगोली Katılım Aralık 2018
151 Takip Edilen88 Takipçiler
@ChinttamanSwami retweetledi

@saurabhkoratkar ह्या येड__ ला इतिहास कोणी सांगितला असेल बर 🤔🤔🤔🤔
MR
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi

कालच्या ज्या अर्वाच्य आणि अरेरावीच्या भाषेत ही बाई पोलिसांची आणि मंत्री महोदय गिरीश महाजनांशी बोलत होती. त्यावेळी त्यांनी दाखवलेला टोकाचा संयम हा खरोखर वाखाणण्याजोगा आहेच.
पण या ताईला मला एक प्रश्न विचारायचा आहे की गावठी मिथुनच्या वेळेस मुंबईच्या रस्त्यांची हागणदारी केली होती त्यावेळी तू कुठल्याही कॅमेरासमोर कशी दिसली नाहीस ? त्यावेळी तुला रस्त्यावरून धावायला काहीच अडचण नव्हती आली का ?

MR
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi

भाजपाचा खोटा प्रचार थांबवण्यासाठी असे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वत्र पोहचले पाहिजे.
महिला विधेयक 2023 मध्येच पास झाले होते.. ते पुन्हा एकदा संसदेत मांडले गेले विरोधी पक्षाची भूमिका होती की आजपासून ते लागू करावे.. मात्र मध्येच मतदार संघ पुनर्रचना हा घोळ घातला गेला विरोधी पक्षांनी अचानक आपली भूमिका बदलली.. त्यामुळे महिला आरक्षण फक्त लांबणीवर पडले ते रद्द झालेले नाही आणि हो सुद्धा शकणार.. नाही.
MR
@ChinttamanSwami retweetledi

रिहे, मुळशी I रिंग रोड वर घरं येते म्हणून घरावर विना मोबदला बुलडोजर....हे सरकार फक्त सामान्य मराठी जनतेवरच अत्याचार करणार!
एरवी हेच पोलीस प्रशासन मुंबईत मात्र परप्रांतीय अतिक्रमनावर बांगड्या घालून गप्प बसणार.
@CMOMaharashtra
MR
@ChinttamanSwami retweetledi

2023 मध्ये चित्रा वाघ यांनीच व्हिडिओमध्ये भाजप आणि प्रधानमंत्री मोदीमूळ महिला आरक्षण बिल पास झाल्याचं सांगितलं होतं…
आणि आज 2026 मध्ये त्याच विषयावर काँग्रेसमूळ “महिला आरक्षण मिळालं नाही” म्हणून गळा काडत आहेत…!
मग खरं काय?
तेव्हाचं विधान की आत्ताचं आसू आंदोलन?
जनतेने आता फक्त टाळ्या वाजवायच्या नाहीत, तर प्रश्न विचारायचे आहेत.
कारण राजकारणात भूमिका बदलणं वेगळं… आणि लोकांना चुत्या समजणं वेगळं.
अशा दुहेरी भूमिकांवर प्रतिक्रिया देताना, आपली पातळी सोडून उत्तर द्यावं वाटत पण मंग अश्या डब्बल स्टॅंडर्ड लोकांन मध्ये आणि आपल्यात काय फरक उरणार म्हणून...आवरत घेतो!
बाकी दोन्ही विडिओ खाली जोडलेत पाहून घ्या 👇
MR
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi

विधानसभा हक्कभंग समिती: तुला झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय ?
कामरा: नाही
हक्कभंग समिती: तुला माफी मागायची आहे
कामरा: नाही
हक्कभंग समिती: जर तु माफी मागत असल्यास या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जाईल
कामरा: नाही, जर मी माफी मागितली तर ते सत्य नसेल आणि देशांमध्ये बाकीच्या कलाकारांपुढे मी चुकीचा पायंडा पडेल
🔥🔥🔥🔥@kunalkamra88
MR
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi

नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी देवाभाऊंच्या वरद हस्ताने रातोरात 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली...
#Nashik
#KumbhMela
MR
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi
@ChinttamanSwami retweetledi

लोकसभेनं परवा एक निर्णय घेतला. तो तसा आंध्र प्रदेशशी संबंधित असला तरी मराठी माणसानं त्याकडे सावधपणे बघितलं पाहिजे.
"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील आणि त्यात कधीही, कुठलाही बदल होणार नाही" अशा आशयाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं.
वास्तविक राज्यांच्या सीमा बदलणे, क्षेत्र कमी-जास्त करणे, नाव बदलणे किंवा नव्या राज्यांची निर्मिती करणे इतकेच अधिकार लोकसभेला आहेत. (भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३) परंतु राज्यांची राजधानी कुठली असावी ह्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. तो अधिकार राज्यांवर सोडला आहे.. तरीही हा निर्णय घेतला गेला.
आपल्याला काय करायचंय, तो आंध्रच्या लोकांचा प्रश्न आहे असं मराठी माणसानं म्हणू नये. त्याच्या राजकारणातही आत्ता जाण्याचं कारण नाही.
फक्त, असा प्रघात पडणं चूक आहे.
कारण, तसं झालं तर एका लोकसभेच्या सत्रात मुंबईची "राष्ट्रीय आर्थिक क्षेत्र" म्हणून घोषणा होईल, दिल्लीच्या "राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" सारखी. मुंबईचं कौतुक होईल आणि सांगितलं जाईल, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणून ते केंद्रशासीत करतो आहोत.. मग हे ही सांगितलं जाईल की हा खरं तर महाराष्ट्राचाच गौरव आहे ! आणि, मग आपल्या हातातून आत्ता मुंबई जेव्हढी आहे ती ही निसटून जाईल.
त्यामुळे, मराठी माणसा, मराठी माणसा,
सावध ऐक, पुढच्या हाका !!
#मुंबई #महाराष्ट्र #federalism
MR












