
महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्र लढाई लढली आणि जिंकली पण कोणाविरोधात? त्याचे उत्तर आहे भारत संघराज्य विरोधात.. मग महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भारत संघराज्याचा झेंडा आणि गीताची सक्ती का करत आहे हे सरकार? १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तर काही प्रयत्न करायची इच्छा होत नाही या सरकारची. #महाराष्ट्र_देश
