
दादा आता आपल्यात नाहीत, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुप मोठी हानी आहे
पण माझ्या मते विशेषतः ही हानी ग्रामीण भागाची थोडी जास्त आहे
ग्रामीण प्रश्नांना प्रगत व आर्थिक दृष्टिकोनातून जमिनीवरचं वास्तव जाणणारं दुसरं सक्रिय नेतृत्व आज दिसत नाही!
#AjitPawar Om Shanti 🙏🏻

MR