
आजच्या काळात गॅस मिळत नाही, किंमती वाढल्या म्हणून वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांचे दर मनमानी वाढवणे योग्य नाही.सामान्य माणूस आधीच त्रस्त आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी.प्रत्येकाने यावर विचार करणे गरजेचे आहे. #गॅसदरवाढ #FoodPriceControl #GovernmentAct
MR























