सूर्याच्या रथाला ओढण्यासाठी लागतात उमदे घोडे !
कोणी जबरदस्ती केली का बाप्पा !
नसेल ओढता येत तर नकाना ओढू
पण निदान त्याला
उकिरड्या वरची
गाढवे नका जोडू !!
कालकथीत कवी प्रा.सिद्धार्थ तांबे यांच्या कवितेची प्रकर्षाने आठवण येते.
#जयभिम
*🌷(उपोसथ दिन)🌷*
*बौद्ध उपासक/उपासिका यांना कळविण्यात येते की,आज दिनांक १७ एप्रिल २०२६ वार शुक्रवार रोजी*
🌷 *चैत्र अमावस्या *🌷*आहे तरी आपण सर्वांनी🌷( उपोसथ (अष्टशील)🌷)*
*पालन करावे ...*
🌷🌷🌼🌼🌸🌸
**(उपोसथ दिवस म्हणजे “अशुद्ध मनाची शुद्धता” करण्याचा दिवस होय)*
🪷*नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्धस"*🪷
💐प्रव्रज्जा कठीण आहे.💐
◆◆(वज्जिपुत्रक भिक्षुची कथा,गाथा नं.३०२)◆◆
*_दुप्पवज्जं दुरभिस्मं दुरावासा घरा दुखा_*।
*_दुक्खो समानसंवासो,दुक्खानुपतितद्धगु_*।
*_तस्मा न च अध्दगु सिया न च दुक्खानुपतितो सिया_*।।
प्रव्रज्या धारण करणे
आज रविवार 'चला जाऊ बुद्ध विहारात' स्वतः मध्ये व आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आठवड्यातून एकदा दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी बुद्ध विहारात जायलाच पाहिजे,चला सुसंस्कृत समाजाची उभारणी करू,बुद्ध विहारात जाऊन ज्ञानाची देवाणघेवाण करू..
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले!
*महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन.*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🪷*नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्धस"*🪷
💐अकर्तव्य केल्यास आश्रव वाढतात.💐
◆◆(भद्दीयवासी भिक्षुची गोष्ट,गाथा नं. २९२,२९३)◆◆
*_यं हि किच्चं अपविध्दं,अकिच्चं पन कयिरति_*।
*_उन्नलानं पमत्तानं तेसं वड्ढन्ति आसवा_*।।
जे करणीय आहे ते न करणाऱ्या आणि जे अकरणीय आहे ते
🪷*नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्धस"*🪷
💐वैराने वैर संपत नाही.💐
◆◆(कोंबडीचे अंडे खाणाऱ्या स्त्री ची गोष्ट,गाथा नं.२९१)◆◆
*_पुरदुक्खुपधानेन,यो अत्तनो सुखमिच्छति_*।
*_वेरसंसग्गसंसट्ठो,वेरा सो न पमुच्चति_*।।
दुसऱ्याला दुःख देऊन जो स्वतः साठी सुख इच्छितो.
आज रविवार 'चला जाऊ बुद्ध विहारात' स्वतः मध्ये व आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आठवड्यातून एकदा दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी बुद्ध विहारात जायलाच पाहिजे,चला सुसंस्कृत समाजाची उभारणी करू,बुद्ध विहारात जाऊन ज्ञानाची देवाणघेवाण करू..
🪷*नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्धस"*🪷
💐आसक्त मनुष्याला मृत्यु घेऊन जातो.💐
◆◆(कृशा गौतमीची कथा,गाथा नं.२८७)◆◆
*_तं पुत्तपसुसम्मतं व्यासत्तमनसं नरं_*
*_सुतं गामं महोघो' व मच्चु आदाय गच्छति_*।।
ज्याप्रमाणे झोपेत असलेल्या गावाला महापूर वाहून नेतो.त्याचप्रमाणे पुत्र आणि
🪷*नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्धस"*🪷
💐सर्व संस्कार अनित्य आहेत.💐
◆◆(पांचशे भिक्षुची गोष्ट गाथा नं.२७७ ते २७९)◆◆
*_सब्बे खङ्खारा अनिच्चा 'ति यदा पञ्ञाय पस्सति_*।
*_अथ निब्बिन्दति दुक्खे,एस मग्गो विसुध्दिया_*।।
सर्व संस्कार (तयार झालेल्या वस्तु) अनित्य आहेत
🪷*नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्धस"*🪷
💐मौन पाळल्याने कोणी मुनि होत नाही.💐
◆◆(तीर्थकांची गोष्ट,गाथा नं.२६८)◆◆
*_न मोनेन,मुनी होति,मुल्हरूपो अविद्दसु_*।
*_यो च तुलं' व पग्गह्य वरमादाय पंण्डितो_*।।
मुर्ख आणि अविद्वान केवळ मौन राहिल्याने मुनि होत नाही.जो पंडित