Amit Shinde
679 posts


@Prashant_S6547 @oradlaski Yedzawa झालं आहे स्वतःला धर्म रक्षक म्हणतोय. शिवरायांचं नाव घेऊन मोठा झाल आणि आत Randiput लोकांची चाटतोय
MR

या चोंग्याने आवाज उठवला का मराठ्यांच्या नकाशा साठी? याच्याच जमातीने विरोध करून काढून टाकला ना ज्यांनी मुघलांचा नकाशा हसत हसत स्वीकारला होता इतके वर्ष.
बाकी याच्याकडून मला अपेक्षा नाही.. गणोजी शिर्के अनाजी पंत सारख्यांना वाचवण्यासाठी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या कवी कलशांवर गद्दारीचे आरोप करत होता.
ANUPAM MISHRA@scribe9104
“दक्षिण का मुसलमान कभी उत्तर भारत के मुसलमान से मलयालम और उर्दू को लेकर झगड़ा नहीं करता, हम करते हैं, और फिर गज़वा-ए-हिंद का रोना रोते हैं”
MR
Amit Shinde retweetledi

Marathi leaders silent, while Delhi redraws power.
Seats may rise, but Maharashtra’s voice will shrink.
Silence today, irrelevance tomorrow.
#Delimitaiton #maharashtra

English
Amit Shinde retweetledi

आपल्याला खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची.
हिमालय आपल्याला हिंग लावून विचारत नाही.
रामाच्या नावावर हिंदुत्वाची दुकानदारी सुरू झाल्यावर सगळा गायपट्टा आपल्या घरात शिरला आहे.
शिवाजी महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाला नंतर खीळ बसली.
पेशव्यांच्या काळात आपण दिल्लीत गेलो,अटकेपार गेलो,पण सोबत आपली भाषा नेली नाही.
तेव्हापासून आजतागायत दिल्लीचं तख्त राखण्यात,आतातर दिल्लीच्या नावाखाली गुजरातचे जोडे राखण्यात आपले निलाजरे अभिजन धन्यता मानू लागलेत.
उत्तरेतले लोक आपल्याला त्यांची वसाहत मानतात.
दक्षिणेशी आपला सांधा जुळला नाही.
आपण भौगोलिकदृष्ट्या पश्चिमेत आहोत,पण ते नावापुरतं.
आता आपला कस लागला आहे.रेवंत रेड्डी,स्टालिन,पिनरई विजयन यांनी मतदारसंघ पुनर्रचनेविरूद्ध लढायची सुरूवात केली आहे.
आमचे लोक काय करताहेत?
उद्धव ठाकरेंनी मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रश्न तूर्त स्थगित करावं असं म्हटलंय.तिकडे स्टालिनची सविस्तर टिपणं,युक्तिवाद प्रसिद्ध होतात,त्यांची आयटी विंग आक्रमक भूमिका घेते.शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका एवढी अल्पाक्षरी मांडण्यात काय हशील आहे?
सेनेच्या किशोरी पेडणेकरांसारख्या बालबुद्धी प्रतिनिधी चित्रा वाघांना मिठी मारून मिस कॉल खेळत बसतात.चित्रा वाघ या मायावी आहेत.तुमच्या पक्षातल्या आणि समाजातल्या स्त्रियांना गंडवण्यासाठी त्या पीआर कॅम्पेन चालवताहेत हे तुम्हाला कळत नाही.प्रियंका चतुर्वेदींना तर चित्रा वाघांच्या प्रेमाचं भरतं आलंय.तुम्हाला एक टर्म देऊनच तुमच्या पक्षाचं चुकलंय हे त्यातनं कळतंय.
शर्मिला ठाकरेंनी सुद्धा वाघ ताईंचा खेळ उघडा पाडायला हवा होता.
सुप्रिया सुळेंना मधमाश्यांच्या पोळ्याच्या राष्ट्रीय प्रश्नातून वेळ मिळाला तर त्या यावरही बोलतील आणि तोवर त्या मविआ,इंडिय़ा आघाडीतच असतील असं गृहित धरूया.
शरद पवार,राज ठाकरे या मंडळींनी आपला स्पष्ट विरोध व्यक्त केला पाहिजे. समाजवादी,डावे,आंहबेडकरवादी सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे.कुणी सांगायची,आमंत्रण द्यायची वाट बघू नका.
महिला आरक्षणाच्या बुरख्याआड दडून मतदारसंघाची फेररचना हा भाजपच्या व्यापक कारस्थानाचा भाग आहे.कोणत्याही परिस्थितीत ते यशस्वी न होऊ देणं ही राज्यातल्या आणि देशातल्या विरोधकांची घटनादत्त जबाबदारी आहे.
ही वेळ दिल्लीचं तख्त अंगावर घेण्याची आणि महाराष्ट्रधर्मासाठी लढण्याची आहे.जे मोक्याच्या वेळी शेपूट घालतील आणि पाठीला पाय लावून पळतील त्यांची योग्य ती नोंद इतिहास घेईलच.
जे भयावर मात करुन मराठीकारणासाठी लढतील आणि पाय रोवून राहतील तेच या गलितगात्र वर्तमानातून महाराष्ट्राला बाहेर काढतील.
ही निर्णायक वेळ आहे. इथे कोणी कुणाचा मार्गदर्शक,वाटाड्या ,सल्लागार नाही.मुद्दा मतदारसंघांच्या फेररचनेचा असेल,महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा असेल,मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी संस्कृती यांच्या नव्या सांस्कृतिक राजकारणाचा असेल,हीच वेळ आहे नवा विचार घेऊन ठोस कृती करण्याची.
लवकरच भेटूया.
तोवर
जय मराठी ! जय महाराष्ट्र !
MR
Amit Shinde retweetledi
Amit Shinde retweetledi

का मागू नये स्वायत्तता?
असेच चालू राहिलं तर स्वतंत्रता मागणं सुद्धा नैतिक मागणी ठरेल.
Indian Tech & Infra@IndianTechGuide
🚨 The Maharashtra govt. is planning to build 35 lakh affordable homes over five years for the migrants coming to Mumbai.
MR
Amit Shinde retweetledi
Amit Shinde retweetledi

Amit Shinde retweetledi
Amit Shinde retweetledi

एक ना एक दिवस या मुद्द्यावर यावे लागणारच होते. आज तामिळनाडू आलाय उद्या इतरही राज्ये येतील जर तिथल्या जनतेच्या, राजकीय नेत्यांच्या, प्रतिष्ठित मान्यवरांच्या आपल्या भाषा संस्कृती अस्मिता प्रति संवेदना जिवंत असतील तर. #स्वायत्तराज्य #भारतीयसंघराष्ट्र ह्यांची पूर्तताच भाषिक वाद व दिल्ली केंद्रित हिंदी वर्चस्वाची लढाई संपुष्टात आणेल. मराठी भाषिकांनी काय खावे, कसे राहावे, काय साजरे करावे स्वतःच्या मराठी समाजाचा भूमीचा विकास कसा घडवावा हे दिल्लीत बसून एखादा अमराठी नेता किंवा व्यवस्था ठरवणार नाही.
हा महाराष्ट्र म्हणजे आमचे घर आहे आणि त्यात हक्क आणि अधिकार आमचे असतील शेजाऱ्यांचे नाही. पाहुणे म्हणून या ४ दिवस गोडधोड खाऊ घालू पण हे तर ७० वर्ष ठाण मांडून बसलेत आपल्या अजून नातेवाईकांना बोलवत आहेत व आता आमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क सांगू लागलेत त्यामुळे कठोर निर्णय घ्यावेच लागतील अन्यथा आपलीच मोरी आणि .... ची चोरी अशी गत होईल.
__सुमित पाटील
स्वायत्त महाराष्ट्र

MR

Oran Bachao Andolan: Why Rajasthan Camel Herders Are on a 700-km March to Jaipur via @thewire_in thewire.in/environment/or…
English
Amit Shinde retweetledi
Amit Shinde retweetledi

परप्रांतियांना उमेदवारी अर्जच भरू दिला नाही पाहिजे.
Vikrant Bhosale@VikrantGBhosale
बोगस जातीचा दाखला कैसे बनाया..?? ही व्यक्ती नगरसेवक पदाच्या निवडणूकीला उभी राहिली म्हणून… नाहीतर अशा प्रकारे युपी बिहारवरुन (कदाचित बांग्लादेशी मूळ असलेले) महाराष्ट्रात येऊन किती जण बोगस कागदपत्रे काढत असतील..?? @SunainaHoley @PrakashGade13 @NavnathBanBJP आपण सर्वांनी , अशा प्रकरणी लक्ष घालणे गरजेचं आहे..!!
MR

@kshatriya_media @PoliceRajasthan आदमी कर्म se बडा होना चाहिए जन्म se नहीं छत्री वंश
हिन्दी

राजस्थान पुलिस के इस ट्विटर अकाउंट को चलाने वाले के पास सभी महापुरुषों की पोस्ट डालने का समय है, परन्तु जब बात क्षत्रिय महापुरुषों की आती है इनकी कलम रुक जाती है।
राजस्थान की धरा के लाल राणा सांगा की जयंती पर पोस्ट नहीं की, जवाब दो @PoliceRajasthan ???

हिन्दी

I would request Panjab Maharashtra Gujarat etc states to file complaint against this fake paratha loot empire !!
Loot was never considered an empire but lootera !!
Protect your history!!!
शौर्य सिंह™🆇@RajputDynasty
राजस्थान वालों ने तो अपना स्वाभिमान को बचा लिया है। क्या दूसरे राज्य के लोग मराठों के गुलाम थे?
English

















