मार्तंड जामकर

40.4K posts

मार्तंड जामकर banner
मार्तंड जामकर

मार्तंड जामकर

@Anya4her

Time Traveller

फुरफुरी नगरिया Katılım Şubat 2021
214 Takip Edilen1.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
मार्तंड जामकर
Jotiba be like:- इन हाथों ने सिर्फ हथियार छोड़े हैं, चलाना नहीं भूले. #सत्यशोधक #Satyashodk
मार्तंड जामकर tweet media
हिन्दी
4
118
454
19.6K
मार्तंड जामकर retweetledi
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
महाराजांच्या नावाने इतर महापुरुषांना कमी लेखणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधी समजलेच नाही
अमिदेव tweet media
MR
2
14
54
928
Pranjal Landge
Pranjal Landge@LandgePranjal·
@Anya4her हो सर मी organizer team चा पार्ट आहे.
1
0
0
9
Pranjal Landge
Pranjal Landge@LandgePranjal·
नमो बुद्धाय 🚩🌷☸️ #Global Peace Dhamm Rath Yatra #नागपूर येथे येत्या २६ एप्रिल रोजी आयजित केली आहे. आपण सर्वांनी यात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. #जयभीम
Pranjal Landge tweet media
MR
1
1
8
104
मार्तंड जामकर retweetledi
Rajendra Jadhao
Rajendra Jadhao@jadhao·
बौद्धांनी शिवाजी महाराजांवर लिहिणे बोलणे टाळावे. अंगलट येऊ शकते हे या घटनेवरून दिसून येते.: यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड (रयत शिक्षण संस्था), सातारा येथे ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात वक्ते प्रा. डॉ. विनायकराव जाधव यांच्या भाषणावर विद्यार्थ्यांच्या जमावाने आक्षेप घेतला
MR
15
33
170
15.9K
मार्तंड जामकर retweetledi
Pranjal Landge
Pranjal Landge@LandgePranjal·
पुन्हा झाडे तोडा.
CMO Maharashtra@CMOMaharashtra

राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #WeatherUpdate

MR
0
1
3
97
मार्तंड जामकर retweetledi
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
आता माझ्या राजा र र र म्हणून घसा फोडणाऱ्यांना माहीत नव्हत राजाची समाधी कुठेय, राजाचा इतिहास विसर पडला होता बाकी तर सगळं सोडा । महात्मा फुलेंनी समाधी शोधली राजेंना उजागर केल “कुळवाडी भूषण शिव छत्रपती” हा प्रदीर्घ पोवाडा लिहून राजांचा इतिहास समोर आणला । क्या समाज बनेगा रे तू ?
MR
18
33
194
5.8K
मार्तंड जामकर retweetledi
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
हा चुत्याय पक्का मौर्य साम्राज्याचा शेवट अशोकानंतर ४ थ्या पिढीत बृहदत्त राजा असताना झाला त्याला कारण त्याचा ब्राह्मण प्रधान पुष्यमित्र शृंग आणि त्याची ब्राह्मणी कुट नीती होती । अशोकाने साम्राज्य अहिंसेने आणि बौद्ध धम्माचे तत्व करुणा मैत्रीने वाढवले उगाच फालतू पना करू नये
यदुनाथ जवळकर🔥@yadujavalkar

मूर्खपणाची हद्द पहा... मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले...त्याचा पोरगा बिंदुसार ने वाढवले... आयते साम्राज्य अशोक याला मिळाल्यावर आयता गादीवर बसल्यावर कलिंग युद्धानंतर अहिंसा वगैरे तत्वे वापरल्याने नंतरच्या पिढ्यात मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला...आणि ते लयास गेले..... उलट छत्रपती शिवाजी महाराज यांना आयती गादी मिळाली नाही.. त्यांनी हिमतीवर स्वराज्य स्थापन केले आणि पुढच्या पिढ्यांनी वाढवले... फालतू फोटो AI ने बनवून सत्य बदलत नसते...

MR
15
26
164
6.8K
मार्तंड जामकर retweetledi
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
शुभेच्छापर मेसेजेस, कॉल्स, साग्रसंगीत फराळी जेवण, अनेक कार्यक्रमांची रेलचेल, नवनवीन कपड्यांची हौस…. उत्साह, आनंद, कृतज्ञता, अभिमान, समाधान अशा अनेक समिश्र भावना … गल्ली टू ग्लोबल पातळी पर्यंत कालची जयंती पार पडली कुण्याही व्यक्तीचं हे अस साजरं करण जगात कुठेच नाही । #जयंती
MR
1
16
84
1K
मार्तंड जामकर retweetledi
𝕂𝕚𝕣𝕒𝕟 ℝ 𝕁𝕒𝕕𝕙𝕒𝕧 
मुंबई - बांद्रा-वर्ली सी लिंक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दिव्य प्रकाशाने उजळली आहे.
MR
0
21
85
1K
मार्तंड जामकर retweetledi
Pranjal Landge
Pranjal Landge@LandgePranjal·
आज आमचे जगणे मरणे हे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे ही तुझीच पुण्याई आहे. भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💙🙏🏻❤️ #भिमजयंती #BhimJayanti2026 #ThanksDrAmbedkar
Pranjal Landge tweet media
MR
2
12
58
737
मार्तंड जामकर retweetledi
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
जयंती ला लावलेले बॅनर फाडता, पुतळे तोडता, लपून ऑनलाइन विष ओकता….. बाबासाहेब तेव्हा ही मोस्ट हेटेड इंडियन होते आणि आजही आहे, ह्या देशासाठी इतकं योगदान देऊनही भारतातील लोक इतके कृतघ्न कशी असू शकतात? पण आपण हा उत्सव जोरात साजरा करायचा ह्या देशाच्या बापाचा जन्मोत्सव आहे #जयंती
MR
7
50
290
5K