
मार्तंड जामकर
40.4K posts

मार्तंड जामकर
@Anya4her
Time Traveller




राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #WeatherUpdate

मूर्खपणाची हद्द पहा... मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले...त्याचा पोरगा बिंदुसार ने वाढवले... आयते साम्राज्य अशोक याला मिळाल्यावर आयता गादीवर बसल्यावर कलिंग युद्धानंतर अहिंसा वगैरे तत्वे वापरल्याने नंतरच्या पिढ्यात मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला...आणि ते लयास गेले..... उलट छत्रपती शिवाजी महाराज यांना आयती गादी मिळाली नाही.. त्यांनी हिमतीवर स्वराज्य स्थापन केले आणि पुढच्या पिढ्यांनी वाढवले... फालतू फोटो AI ने बनवून सत्य बदलत नसते...








