D'Jay Shinde

26 posts

D'Jay Shinde

D'Jay Shinde

@Jay969046

Katılım Mart 2026
5 Takip Edilen0 Takipçiler
D'Jay Shinde retweetledi
Lokshahi Marathi
Lokshahi Marathi@LokshahiMarathi·
#jejuri मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही जणांकडून दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नागरिकांचा आरोप आहे की मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. #templeincident
MR
9
49
163
13.1K
D'Jay Shinde retweetledi
Saurabh Raut 🇮🇳
Saurabh Raut 🇮🇳@saurabh5620·
Wrote this priorly as well, the Ticket counter clerks are self entitled and think themselves as SrDCM or DRM. This needs to be fixed @AshwiniVaishnaw sir. The worms to destroy IR's reputation are more on the inside than outside.
Ghar Ke Kalesh@gharkekalesh

Caught red-handed! First in queue at railway counter, OTP verified twice, yet ticket given to a broker. Staff arguing when confronted. Tatkal scam still thriving.

English
9
244
805
15.2K
D'Jay Shinde retweetledi
Sanket
Sanket@BTechComedian·
हॉटेल मालकावर 3 वर्ष आणि ऑर्डर करून इकडे फोटो टाकणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून 5 श्रम कारावास शिक्षा सुनावली पाहिजे.
👹@Me_Saleel

आमरस with मेदु वडा deadly combination 🔥

MR
24
65
722
19.1K
D'Jay Shinde retweetledi
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
Evasion Tactic Exposed: In a bizarre incident filmed at the Pernem local market area, a luxury SUV was caught with a covered letter on its number plate, shifting "MH12 YJ" to "MH12 J". Netizens are calling for strict action against the vehicle owner for violating regional transport rules and cheating the e-challan system. #GoaTraffic #Pernem #NumberPlateTampering #CitizenJournalism #TrafficRules
English
142
608
1.7K
185.7K
D'Jay Shinde retweetledi
Anand Ranganathan
Anand Ranganathan@ARanganathan72·
One mother forbade medicines to the dying, converted them, then laughed at the death count; the other mother has provided free treatment to 5.9 million, built 13 million sqft, 95 OT, 101 speciality, 4050 bed hospitals employing 1540 doctors. The first mother got the Nobel Prize.
Anand Ranganathan tweet media
English
693
13.8K
43.7K
582.1K
D'Jay Shinde retweetledi
श्री
श्री@shree_2_2·
Didi After Bengal Election 2026
English
36
504
1.5K
27.5K
D'Jay Shinde retweetledi
Lotus 🪷🇮🇳
Lotus 🪷🇮🇳@LotusBharat·
Me too addicted to seeing reels and videos of TMC gangs beizzati, seeing people freely chanting Jai Shri Ram openly without fear,women openly roaming around fearlessly,some funny reels of TMC ppl’s nautanki , feels so satisfying. Guess I too am a Modi Paglu 😀😀
English
77
913
3.9K
37.9K
D'Jay Shinde retweetledi
ANUPAM MISHRA
ANUPAM MISHRA@scribe9104·
बंगाल में दीदी-मीम्स की बाढ़ सी आ गयी है ये वाला मेरा फ़ेवरेट है 😂
हिन्दी
95
2.6K
10.5K
167.9K
Ajeet Bharti YouTube
Ajeet Bharti YouTube@NijiSachiv·
ब्रह्मा जी को 'रंडीबाज़' और 'बेटीचोद' कहने वाले 'महात्मा फूले' के आदर्शों पर चलने के लिए मोदी जी ओवरटाइम क्यों कर रहे हैं?
हिन्दी
346
4.6K
12.4K
176K
D'Jay Shinde retweetledi
Gaurav Pal
Gaurav Pal@GauravPalRaj·
जातिवाद से कुंठित अजीत भारती कह रहा है ज्योतिबा फुले को महाराष्ट्र के बाहर को ही नहीं जानता था सरकार फर्जी में ज्योतिबा फुले का महिमा मंडन कर रही है ज्योतिबा फुले ने ब्राह्मणवादी व्यवस्था को चुनौती दी थी जिसमें दलित पिछड़ों और महिलाओं को पढ़ने का अधिकार नहीं था जिस दौर में अजीत भारती के पूर्वज धर्म के नाम पर चंदा वसूल कर या मंदिरों से उगाही कर कर या फिर चुन मांग कर अपना घर चलते थे उस दौर में फुले एक बहुत बड़े बिल्डर किसान और व्यापारी थे मेहनत करके पैसा कमाते थे फूले अपने दौर के एक महान समाज सुधारक के साथ-साथ एक सफल एंटरप्रेन्योर भी थे लेकिन ज्योतिबा फुले ने ब्राह्मणवादी व्यवस्था को चुनौती दी तो इसलिए अजीत भारती को बुरा लग रहा है
Gaurav Pal tweet mediaGaurav Pal tweet media
हिन्दी
181
181
900
49.8K
D'Jay Shinde retweetledi
Deccani Feudalist
Deccani Feudalist@DkhniFeudalist·
महाराजा सयाजीराव गायकवाड आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची ऐतिहासिक भेट – दिवाण बहादुर रामचंद्रपंत विठोजीराव धामणस्कर यांच्या माध्यमातून 🚩 महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची ऐतिहासिक भेट दिवाण बहादुर रामचंद्रपंत विठोजीराव धामणस्कर यांच्या पुढाकाराने घडून आली. धामणस्कर हे फुल्यांचे निकट सहकारी तसेच सत्यशोधक समाज या संस्थेचे एक प्रमुख आधारस्तंभ होते आणि त्यांनी फुल्यांच्या प्रगत व परिवर्तनवादी विचारांची जाण ठेवून ही भेट आयोजित केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे १८८२ मध्ये पुण्यात प्राथमिक भेट घडली आणि त्यानंतर डिसेंबर १८८४ मध्ये फुल्यांना बडोद्याला आमंत्रित करण्यात आले. या ऐतिहासिक भेटीत फुल्यांचे निर्भीड व्यक्तिमत्त्व, शोषित व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले अखंड कार्य, तसेच शिक्षणाला दिलेले महत्त्व यांचा तरुण महाराजांवर खोल प्रभाव पडला. या प्रगत विचारांनी प्रेरित होऊन महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या राज्यात समाजसुधारणांच्या कार्याला अधिक चालना दिली, विशेषतः शिक्षणाचा प्रसार आणि जातिभेदाच्या कठोर प्रथांना आव्हान देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्यामुळे ही भेट १९व्या शतकातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली, ज्यात दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि समाजसुधारक विचार यांचा प्रभावी संगम दिसून येतो. Source: Mahatma Jotirao Phooley Father of Our Social Revolution.
Deccani Feudalist tweet media
MR
2
16
80
3.2K
D'Jay Shinde retweetledi
Mau 🐱❤️
Mau 🐱❤️@Myselfshona·
@mangeshspa मंग्या अभ्यास करुन ट्विट करत जा. महात्मा फुले यांना 1848 ला मुलींची शाळा सुरु केली आणि तुझ्या कर्वे नी 1896. फुलेंनी 50 वर्षे आधीच स्ञियांसाठी कार्य केले होते. दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे तुला समजावणं
MR
13
6
67
11.8K
D'Jay Shinde
D'Jay Shinde@Jay969046·
@Vedashreeeee_19 तेच@kingsmanT11 सांगण्याचा प्रयत्न करतोय, नको पूजा पाठ करताना मध्यस्थी😂
MR
0
0
3
92
वैद्य वेदश्री
आता हा थ्रेड तू परत वाच आणि परत तू स्वतः काय लिहितो ते वाच
विजय गिते@kingsmanT11

#Thread वेदश्री - नम्रपणे मी महात्मा फुले बद्दल काही माहिती दिली आहे. त्यात कोणतेही खोटं नाही. सर्व बाबी पुरावेबद्ध आहेत. आशा आहे तू वाचशील. सत्यशोधक समाजाच्या सदस्य नोंदणी अथवा दीक्षा - खंडोबाची तळी उचलून, कपाळी भंडारा व गुलाल लावून होते. फुले अवैदिक होते. नास्तिक नव्हते. बळीराजा, म्हसोबा, खंडोबा, जोतिबा, बाणाई , भवानी, अंबाबाई ही सगळे खरेखुरे असून ते बहुजनाचे पूर्वज आहे, दैवत आहेत. असं त्यानी गुलामगिरी ग्रंथात मांडल आहे. आजही आपण जेव्हा देवाचे टाक बनवतो त्यात पूर्वजाचे टाक असतात. ही सर्व दैवत आपले पितर - पूर्वज आहेत. [ ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तात साध्य हे पितरच पहिले देव असल्याचे म्हटले आहे – ‘यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः’ ॥ १०.९०.१६॥ ] महात्मा फुले ईश्वर मानत, त्याला ते निर्मिक म्हणत. फुले एकेश्वरवादी होते. ते म्हणत हे जग बनवणारा तो निर्मिक एकच आहे. त्यानी सुंदर सृष्टी बनवली, त्यात आपण स्त्रीपुरुष भेदभाव , जातीभेद, धर्मभेद पाळला नाही पाहिजे. सर्वानी प्रेमाने राहील पाहिजे. फुले त्यांच्या कवितेत म्हणतात - धर्म राज्य भेद मानवा नसावे । सत्याने वागावें । ईशासाठीं ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी । धरावे पोटाशीं । बंधुपरी निर्मीकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक । कशासाठीं ? ॥ महात्मा फुलेंनी पहिला - ज्या विधवेचा पुनर्विवाह लावून दिला - तो शेणवी ब्राह्मण या महिलेचा होता. फुल्यानी काशिबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्तक घेऊन, त्याचा सांभाळ केला, त्याला डॉ बनवले. सावित्रीबाई फुले यांनी काव्यफूले पुस्तकात - हिंदूंचे दैवत शिवशंकर पार्वती वर सुंदर कविता केल्या आहेत, त्यापैकी एक --- नमन तुला । शंकरा । श्रीधरा ॥ धृ ॥ नीलकंठ शिवशंभू सदाशिव तुजिया चरणी आमचा भाव अज्ञानी लेकरा । उद्धरा ॥ आम्ही लेकरे तुला प्रार्थितो विद्या देई ज्ञान इच्छितो दैन्यासुर संहारा । श्रीधरा ॥ फुले जोडप्याने नेहमी माणुसकी प्रेमासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे. दुष्काळात त्यानी अन्नछत्र चालवली, अनाथआश्रम, विधवासाठी आश्रम, मुलींसाठी शाळा, बहुजन मुलासाठी शाळा काढल्या. फुलेंनी जेव्हा मुलीची शाळा काढली तेव्हा त्यात फक्त बहुजन मुली नव्हत्या , त्यांची नावसहित यादी अन्नपूर्णा जोशी (वय पाच वर्षे), सुमती मोकाशी (४ वर्षे), दुर्गा देशमुख (६ वर्षे), माधवी थत्ते (६ वर्षे), सोनू पवार (४ वर्षे), जनी कर्डिले (५ वर्षे) या सहा ब्राह्मणा-धनगर-मराठा मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला होता. फुले दांपत्य इंग्रजाचे हस्तक होते असा आरोप होतो, पण त्यानी शेतकऱ्याचा आसूड मधे इंग्रजावर भयानक टीका केली आहे. हे पुस्तक छापण्यासाठी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी मोठी मदत केली होती. टिळक आगरकर या देशभक्त क्रांतिकारकानी इंग्रजा विरोधात आंदोलन केले तेव्हा त्याना अटक झाली, त्यावेळी त्यानी आपल्या मित्राकरवी पैसे भरून जामीन केला होता. आगरकर यांनी केसरी मध्ये त्याची दखल घेतली आहे. फुले आणि न्यायमूर्ती रानडे यानी स्वामी दयानंद सरस्वती जेव्हा पुण्यात येणार कळले की त्याना पुण्यात प्रतिगामी लोककडून मोठा विरोध झाला, तेव्हा फुले रानडेनी दयानंद सरस्वती यांची यशस्वी मिरवणूक काढली. भिडे या सत्यशोधक ब्राह्मण गृहस्थानी शाळेसाठी जागा दिल्याचे सर्वांना माहीत आहे. पण त्यानी जागा सोबत त्याकाळी 100 रुपये मदतही केली होती. जोतीराव फुले ब्राह्मण विरोधी , हिंदू विरोधी असते तर त्याना या ब्राह्मण लोकानी मदत केली नसती. रानडे आगरकर हे फुलेंना समकालीन होते त्यानी कधिही लिहल नाही की फुले ब्राह्मण विरोधी आहेत. ही त्यांची बदनामी आहे. जी प्रतिगामी लोकानी केली आहे. फुलेंना विरोध करणारे बहुजना मधलेही अनेक प्रतिगामी होते. हे नवीन सांगण्याची गोष्ट नाही. परंतु नंतरच्या काळात सत्यशोधक चळवळ - ब्राह्मणेतर चळवळ झाली व त्यात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी उभी फळी पडली. महात्मा फुले - सावित्रीबाई फुले कधीही नास्तिक नव्हते. एवढंच काय तर बहुजनाचे जवळपास सगळे महापुरुष हे आस्तिक होते. फरक इतकाच की ते वैदिक नव्हते. संत गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत तुकडोजी महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील. ताराबाई शिंदे, किंवा संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखा मेळा यापैकी कुणी नास्तिक नव्हते. ( पंजाबराव देशमुख त्यानी ऑक्सफर्ड मधून ‘द ओरिजिन ॲण्ड डेव्हलपमेन्ट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर’ महर्षि शिंदेंनी - तुलनात्मक धर्म म्हणून ऑक्सफर्ड मधून डॉ मिळवली होती) पुरोगामी म्हणजे नास्तिक असतो, असा त्याचा अर्थ होत नाही. धन्यवाद 🙏

MR
3
4
19
1.5K
D'Jay Shinde
D'Jay Shinde@Jay969046·
@kingsmanT11 @ajeetbharti hope you understand, विदेशी शक्तींच्या विरोधात आपण नक्कीच सोबत लढणार आहोत , पण महाराष्ट्रातील समाजसुधारकांना व्यवस्थित जाणून न घेता टीका केल्यास कदाचित आम्हाला सुद्धा follower म्हणून वेळीच विचार करून सावध व्हावे लागेल
MR
0
0
4
506
D'Jay Shinde retweetledi
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
#Thread वेदश्री - नम्रपणे मी महात्मा फुले बद्दल काही माहिती दिली आहे. त्यात कोणतेही खोटं नाही. सर्व बाबी पुरावेबद्ध आहेत. आशा आहे तू वाचशील. सत्यशोधक समाजाच्या सदस्य नोंदणी अथवा दीक्षा - खंडोबाची तळी उचलून, कपाळी भंडारा व गुलाल लावून होते. फुले अवैदिक होते. नास्तिक नव्हते. बळीराजा, म्हसोबा, खंडोबा, जोतिबा, बाणाई , भवानी, अंबाबाई ही सगळे खरेखुरे असून ते बहुजनाचे पूर्वज आहे, दैवत आहेत. असं त्यानी गुलामगिरी ग्रंथात मांडल आहे. आजही आपण जेव्हा देवाचे टाक बनवतो त्यात पूर्वजाचे टाक असतात. ही सर्व दैवत आपले पितर - पूर्वज आहेत. [ ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तात साध्य हे पितरच पहिले देव असल्याचे म्हटले आहे – ‘यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः’ ॥ १०.९०.१६॥ ] महात्मा फुले ईश्वर मानत, त्याला ते निर्मिक म्हणत. फुले एकेश्वरवादी होते. ते म्हणत हे जग बनवणारा तो निर्मिक एकच आहे. त्यानी सुंदर सृष्टी बनवली, त्यात आपण स्त्रीपुरुष भेदभाव , जातीभेद, धर्मभेद पाळला नाही पाहिजे. सर्वानी प्रेमाने राहील पाहिजे. फुले त्यांच्या कवितेत म्हणतात - धर्म राज्य भेद मानवा नसावे । सत्याने वागावें । ईशासाठीं ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी । धरावे पोटाशीं । बंधुपरी निर्मीकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक । कशासाठीं ? ॥ महात्मा फुलेंनी पहिला - ज्या विधवेचा पुनर्विवाह लावून दिला - तो शेणवी ब्राह्मण या महिलेचा होता. फुल्यानी काशिबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्तक घेऊन, त्याचा सांभाळ केला, त्याला डॉ बनवले. सावित्रीबाई फुले यांनी काव्यफूले पुस्तकात - हिंदूंचे दैवत शिवशंकर पार्वती वर सुंदर कविता केल्या आहेत, त्यापैकी एक --- नमन तुला । शंकरा । श्रीधरा ॥ धृ ॥ नीलकंठ शिवशंभू सदाशिव तुजिया चरणी आमचा भाव अज्ञानी लेकरा । उद्धरा ॥ आम्ही लेकरे तुला प्रार्थितो विद्या देई ज्ञान इच्छितो दैन्यासुर संहारा । श्रीधरा ॥ फुले जोडप्याने नेहमी माणुसकी प्रेमासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे. दुष्काळात त्यानी अन्नछत्र चालवली, अनाथआश्रम, विधवासाठी आश्रम, मुलींसाठी शाळा, बहुजन मुलासाठी शाळा काढल्या. फुलेंनी जेव्हा मुलीची शाळा काढली तेव्हा त्यात फक्त बहुजन मुली नव्हत्या , त्यांची नावसहित यादी अन्नपूर्णा जोशी (वय पाच वर्षे), सुमती मोकाशी (४ वर्षे), दुर्गा देशमुख (६ वर्षे), माधवी थत्ते (६ वर्षे), सोनू पवार (४ वर्षे), जनी कर्डिले (५ वर्षे) या सहा ब्राह्मणा-धनगर-मराठा मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला होता. फुले दांपत्य इंग्रजाचे हस्तक होते असा आरोप होतो, पण त्यानी शेतकऱ्याचा आसूड मधे इंग्रजावर भयानक टीका केली आहे. हे पुस्तक छापण्यासाठी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी मोठी मदत केली होती. टिळक आगरकर या देशभक्त क्रांतिकारकानी इंग्रजा विरोधात आंदोलन केले तेव्हा त्याना अटक झाली, त्यावेळी त्यानी आपल्या मित्राकरवी पैसे भरून जामीन केला होता. आगरकर यांनी केसरी मध्ये त्याची दखल घेतली आहे. फुले आणि न्यायमूर्ती रानडे यानी स्वामी दयानंद सरस्वती जेव्हा पुण्यात येणार कळले की त्याना पुण्यात प्रतिगामी लोककडून मोठा विरोध झाला, तेव्हा फुले रानडेनी दयानंद सरस्वती यांची यशस्वी मिरवणूक काढली. भिडे या सत्यशोधक ब्राह्मण गृहस्थानी शाळेसाठी जागा दिल्याचे सर्वांना माहीत आहे. पण त्यानी जागा सोबत त्याकाळी 100 रुपये मदतही केली होती. जोतीराव फुले ब्राह्मण विरोधी , हिंदू विरोधी असते तर त्याना या ब्राह्मण लोकानी मदत केली नसती. रानडे आगरकर हे फुलेंना समकालीन होते त्यानी कधिही लिहल नाही की फुले ब्राह्मण विरोधी आहेत. ही त्यांची बदनामी आहे. जी प्रतिगामी लोकानी केली आहे. फुलेंना विरोध करणारे बहुजना मधलेही अनेक प्रतिगामी होते. हे नवीन सांगण्याची गोष्ट नाही. परंतु नंतरच्या काळात सत्यशोधक चळवळ - ब्राह्मणेतर चळवळ झाली व त्यात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी उभी फळी पडली. महात्मा फुले - सावित्रीबाई फुले कधीही नास्तिक नव्हते. एवढंच काय तर बहुजनाचे जवळपास सगळे महापुरुष हे आस्तिक होते. फरक इतकाच की ते वैदिक नव्हते. संत गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत तुकडोजी महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील. ताराबाई शिंदे, किंवा संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखा मेळा यापैकी कुणी नास्तिक नव्हते. ( पंजाबराव देशमुख त्यानी ऑक्सफर्ड मधून ‘द ओरिजिन ॲण्ड डेव्हलपमेन्ट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर’ महर्षि शिंदेंनी - तुलनात्मक धर्म म्हणून ऑक्सफर्ड मधून डॉ मिळवली होती) पुरोगामी म्हणजे नास्तिक असतो, असा त्याचा अर्थ होत नाही. धन्यवाद 🙏
वैद्य वेदश्री@Vedashreeeee_19

फोटो, दिवा , फुले अर्पण 🫠 जोतीराव फुले यांनी काही केलं असेल नसेल एका मोठ्या प्रवाहाला Identity Crisis मध्ये मात्र नक्की ढकललं आहे !

MR
14
40
186
12K