
जमिनी विकू नका, याचा राजकीय,आर्थिक फायदा काय होणार आहे? काहीच नाही… पण तरी सुद्धा एक नेता येऊन पोटतिडकीने सांगत असेल,समजावत असेल तर समजून जा त्या नेत्याला सत्तेच्या खुर्चीशी काही देणंघेणं नाहीये… तो असा एकमेव नेता असेल जो महाराष्ट्राच्या मातीची चिंता करणारा एक लढवय्या आहे❤️


















