Ganeshthinks

2K posts

Ganeshthinks

Ganeshthinks

@ganeshthinks

Service|Software|Project Manager|Political Analyst|Social Work|Human Relationship|Tech n Sci|Music|News|Tweets personal, RTs Not endorsement

Thane India Katılım Nisan 2020
131 Takip Edilen32 Takipçiler
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
अगदी बरोबर तुषार! सत्ताधाऱ्यांच्या यशाच गमक विरोधी खासदारांच्या उदासीनते मध्ये आहे.भाजपा विरोधी पक्षात असता तर एव्हाना रस्त्यावर रणकंदन केले असते.खासदारांना 200 कोटीचा भाव कसा वाढेल याची चिंता आहे,
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14

महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार शिवसेना उबाठा ९ खासदार राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार एकूण ३१ खासदार आहेत देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ बांडगुळे कुठे आहेत?

MR
0
1
1
93
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@RajThackeray @uddhavthackeray @mnsadhikrut @ShivSenaUBT_ @rautsanjay61 बाहेर एवढ्या घडामोडी घडत असताना, आंदोलनाच्या मुशीत घडलेले दोन्ही पक्ष शांत आहेत.नेतेच घरात बसल्यावर कार्यकर्ते काय रस्त्यावर उतरणार?पेपरफुटी पासून ते शेतीमालाला भाव आणि महागाई ते बेरोजगारी सर्वच बाबतीत शांत!
MR
0
0
0
7
Ganeshthinks retweetledi
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke·
World’s largest party they said🤭
Abhijeet Dipke tweet media
English
5.8K
14.2K
73.6K
4.6M
Ganeshthinks retweetledi
Dhruv Rathee
Dhruv Rathee@dhruv_rathee·
Cockroach Janta Party
English
3.8K
15.4K
79.9K
1.6M
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@PrasadVKathe राहुल गांधी सत्तेत आहेत काय?आणि ताम्रपट वगैरे राहू द्या.22 लाख विद्यार्थ्यांची NEET पेपर फुटीतून फसवणूक झाली त्यासंदर्भात काही बोलणार का? आपले आदरणीय!त्यांच्यात कार्यकाळात दोनदा पेपर फुटी झालीय!! शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवा!!!
MR
0
0
2
414
Prasad Kathe
Prasad Kathe@PrasadVKathe·
नरेंद्र मोदी नेदरलँड इथून चोला राजवटीच्या काळातील ताम्रपट घेऊन येत आहेत. राहुल परदेश दौऱ्यावरून आजवर काय घेऊन आलेत?
MR
183
26
253
15.3K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@girish_bhau अरे वा!फारच बदल झालेला दिसतोय!जरांगे यांची सुरुवातीची उपोषणे आठवा.समस्त महाराष्ट्रात अंध-भक्त आणि भाजपा समर्थकांनी शरद पवारांनी जरांगे यांना ताकद दिली,आंदोलन उभे केले,अशी आवई उठवली होती.सोशल मीडियावर देखील असाच अपप्रचार झाला.आज शरद पवारांची जागा शिंदे यांनी घेतली काय?
MR
1
3
12
594
Girish Doad
Girish Doad@girish_bhau·
शिंदे जी 🙏🏻 सत्तेत रहायचे नसेल तर स्पष्ट सांगा 🎯 पण अश्या बांडगुळांना समोर करून नाहक स्वताचे महत्व कमी करू नका 🙏🏻 हा शेवटचा शब्द ह्या 'छत्रपतींच्या मराठ्या' कडून 🚩 हे लोक तुम्हीच मोठे केले🦾 असले बहुतची आले आणी गेले हो🤷 @mieknathshinde
Girish Doad tweet media
MR
55
83
495
14.4K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@Marathi_Rash पेट्रोलियम पदार्थाचे भाव कमी करायचे असतील तर मुख्य निवडणूक आयुक्तांना सांगा,तातडीने उत्तर प्रदेश मध्ये पुढील वर्षी ऐवजी याच वर्षी निवडणुका घ्या!निदान उत्तरप्रदेशचा निकाल येईपर्यंत तरी कुठलीही भाव वाढ होणार नाही ,मग देश रसातळाला गेला तरी चालेल, "पक्षप्रथम"!!
MR
0
0
0
110
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
पेट्रोल,डिझेलचे भाव वाढले आहेत काही दिवसांनी पेट्रोल,डिझेल मिळणार ही नाही! घरी बसण्याची वेळ येणार आहे.... घाबरु नका.... १०८ वेळा नामजप करा.. सर्व प्रश्न सुटणार! #भक्त
MR
59
73
539
11.2K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@abpmajhatv @1SaritaKaushik सरिता,तुम्हाला कांदा व इतर शेतीमालाच्या भावाची काही बातमी दिसत नाही.20लाख विद्यार्थ्यांच् नुकसान करणाऱ्या "नीट"परीक्षा पेपर फुटी प्रकरण दिसत नाही.पण,राहुल च्या प्रवास खर्चाचं पडलंय!तुम्ही पत्रकारिता सोडून नवनाथ बन प्रमाणे भाजपा प्रवेश करा.बोला एकदा बावनकुळे-फडणवीस यांच्याशी!!
MR
0
0
0
14
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
११ कोटी रुपये मिळकतीत राहुल गांधींचा ६० कोटी रुपये परदेश दौऱ्यांवर खर्च केल्याचा भाजपने दिला हिशोब. राहुल गांधींनी स्वतःच चौकशीला सामोरं जावं का? @1SaritaKaushik #ZeroHour #RahulGandhi #NarendraModi #MarathiNews सहभागासाठी नियम व अटी लागू : marathi.abplive.com/zero-hour-term…
MR
21
0
2
993
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@LoksattaLive @girishkuber ऑलिम्पिकसारख्या स्पर्धा भरवून(च) क्रीडा महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणार्‍या आपल्या देशात,व्यवस्थेचे विदारक-भ्रष्ट वास्तव अग्रलेखातून मांडले.क्रिकेट,बॉलीवूड आणि राजकारण याच्या त्रिकोणावर उभा असलेल्या या देशात ऑलम्पिक पदकांना"बांबू"लावलाय,प्रशासन व राजकीय नेतृत्वाने!उत्तमअग्रलेख!!
MR
0
2
3
662
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@PrasadVKathe मोदी शेठ दीड महिना पंतप्रधान कार्यालयात न जाता,पाच राज्य चाळण मारून फिरत होते,मतांचा जोगवा मागण्यासाठी! ते काय पाण्यावर चाललेली वाहने आणि विमान-हेलिकॉप्टर घेऊन फिरत होते का?चाटायची म्हणजे किती चाटायची याला काही मर्यादा असतात.
MR
0
0
2
231
Prasad Kathe
Prasad Kathe@PrasadVKathe·
अहो शिदोरे, ज्यांना एक फुटपाथ ओलांडायला, शिवतीर्थ मधून निघून शिवाजी पार्कातील सभेला जायला, पाच गाड्यांचा ताफा लागतो त्यांनी मोदींना सल्ले देऊ नयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा ताफा रविवारी रात्रीच घटवण्यात आला आहे. तुम्हाला घरात बसून दिसलं नसेल, म्हणून सांगितले.
MR
35
61
389
8.4K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@AbhijitKaran25 "राष्ट्रप्रथम"पेक्षा "पक्षप्रथम" धोरणामुळे पंतप्रधान दीड महिना कार्यालयात न जाता पाच राज्य फिरत होते,तेव्हा एकनाथराव राजकारण नव्हत?पुढच्या महिन्यात जर उत्तर प्रदेशची निवडणूक असती तर हे काटकसर आणि "राष्ट्र प्रथम"आठवले असते का? निवडणुकीआधी हिंदू खतरेमे,आता अर्थव्यवस्था खतरेमे!ढोंग
MR
0
0
1
190
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
विरोधक मोदींना बदनाम करतायत. त्यांच्या हातामध्ये काहीही नाहीये - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
MR
77
10
105
20.9K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
दोन वर्षे ,NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांचे पालक, राहुल गांधी यांच्या मतांशी सहमत असतील."परीक्षा पे थुकरट चर्चा" करणाऱ्या विश्वगुरू,त्यांचे अंधभक्त,नेते प्रवक्ते ,IT cell लावारिस यांना, विद्यार्थ्यांच्या नुकसानीची कल्पना येणार नाही. #NEETExam2026
Ganeshthinks tweet media
MR
0
0
0
53
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@RajThackeray @BJP4India @AnujaDhakras21 @mnsadhikrut "राष्ट्रप्रथम"पेक्षा "पक्षप्रथम" धोरणामुळे पंतप्रधान दीड महिना कार्यालयात न जाता पाच राज्य फिरत होते.पुढच्या महिन्यात जर उत्तर प्रदेशची निवडणूक असती तर हे काटकसर आणि "राष्ट्र प्रथम"आठवले असते? निवडणुकीआधी हिंदू खतरेमे,आता अर्थव्यवस्था खतरमे
MR
0
2
19
630
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का ? हे केलंत तर देश पण करेल. आणि तसाही पर्याय काय आहे ? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत. माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका ! आपण पंतप्रधान झाल्या पासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं ,हे कशामूळे झालं ते सांगा ! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले ? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे , ऐकून घ्यायचे . आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार ? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका. तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेंव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं ! राज ठाकरे ।
MR
50
609
2.4K
57.3K
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सस्नेह जय महाराष्ट्र, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ? पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
MR
233
1.3K
5.6K
201K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@meemilind @PChidambaram_IN @RahulGandhi 23 मार्चला राहुल गांधी यांनी संसदेत या संदर्भात सूतोवाच करून सुद्धा केवळ "राष्ट्रप्रथम"पेक्षा "पक्षप्रथम" धोरणामुळे पंतप्रधान दीड महिना कार्यालयात न जाता पाच राज्य फिरत होते.पुढच्या महिन्यात जर उत्तर प्रदेशची निवडणूक असती तर हे काटकसर आणि "राष्ट्र प्रथम" आठवले असते का?
MR
0
0
1
80
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
2013 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सुद्धा सोनं खरेदी करू नका अर्थ व्यवस्थेला ताकद मिळेल असं आवाहन केले होते. @PChidambaram_IN @RahulGandhi @PMOIndia
MR
35
5
78
3.8K
Ganeshthinks retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
सामान्य माणूस काय म्हणतोय ऐका.....
MR
22
442
1.8K
24.1K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@PrasadVKathe @INCMaharashtra विश्वगुरू,नेहरुंच्या नावाने खडे फोडतोय आणि हा "पत्रकारिच्या बुरख्यातील अंधभक्त" मनमोहन सिंग च्या नावाने गळा काढतोय!14 वर्षांपूर्वी दिलेली सगळी घोषणा आणि आश्वासन याचा हिशोब द्या. पुढच्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशची निवडणूक असती तर हे असले आवाहन सुचले असते का?
MR
0
0
4
387
Prasad Kathe
Prasad Kathe@PrasadVKathe·
मनमोहन सिंग सरकारने जनतेला २०१३मध्ये ‘सोने वर्षभर खरेदी करू नका’ असे आवाहन केले होते. तेव्हा, कच्च्या तेलाचे दर बॅरेल मागे १०८ डॉलर झाले होते. आज ११९ डॉलर झालेत. काँग्रेसला हे आठवणार नाही. @INCMaharashtra #OilATPic
MR
154
57
371
15.9K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
@rautsanjay61 राऊत साहेब शेवटच्या विधानाबाबत एक दुरुस्ती तीही महत्त्वाची....निवडणुका फक्त डेटावर नव्हे, तर विश्वास,संवाद आणि संघटनेच्या आत्म्यावर आणि "महत्त्वाचे म्हणजे पैशावर" जिंकल्या जातात.पैशातून राजकारण व राजकारणातून पैसा या दृष्टचक्रामुळे सामान्य कार्यकर्ता,कार्यक्षम नेता टिकणार नाही.
MR
0
0
1
1.4K
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
कल्याण बनर्जी हे तृणमूल कॉंग्रेसचे महत्वाचे नेते आणि खासदार आहेत ,प.बंगाल मधील पराभवानंतर त्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे ते म्हणतात: “IPAC ने तृणमूल काँग्रेसच्या संघटनेवर कब्जा केला आणि तृणमूल ला पूर्णपणे बरबाद केले. IPAC ने संभाव्य उमेदवारांमध्ये भांडण लावले. प्रत्येक विधानसभेत अनेकांना सांगितले होते की ‘तुमचा फीडबॅक सर्वोत्तम आहे, तुम्हालाच तिकिट मिळेल’. ज्यांना तिकिट मिळाले नाही ते नाराज होऊन भाजपाला मदत करू लागले. प्रशांत किशोर हे संधीसाधु आहेत. त्यांनी देशभरातील राजकीय पक्षांना कमकुवत केले आहे.त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे ,, यावर पत्रकार आवेश तिवारी म्हणतात:: आज देशातील जवळपास सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये एक नवीन ‘पॉवर सेंटर’ तयार झाले आहे — निवडणूक व्यवस्थापन कंपन्या, सर्वे एजन्सी आणि राजकीय सल्लागारांचे नेटवर्क. हळूहळू हे लोक संघटनेपेक्षा मोठे झाले आणि खऱ्या ग्रामीण कार्यकर्ते बाजूला पडत चालले आहेत. कल्याण बनर्जींनी IPAC बद्दल जे सांगितले ते फक्त बंगालची कहाणी नाही. बिहारपासून इतर राज्यांमध्येही अनेक पक्षांच्या आत कार्यकर्त्यांची हीच व्यथा आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेकांना खोटा विश्वास दिला जातो की ‘तुम्हालाच तिकिट मिळेल’. पण शेवटी दुसऱ्याला तिकिट मिळते, पक्षात अविश्वास वाढतो, कार्यकर्ते तुटतात आणि निवडणूक फक्त ‘डेटा, पॅकेज आणि मॅनेजमेंट’ चा खेळ बनते. सर्वात मोठी समस्या ही आहे की आता राजकारणात कार्यकर्त्यांऐवजी ‘प्रोजेक्ट’ पाहिले जात आहेत. गावोगावी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे, त्यांच्या समस्या ऐकणे, संघटनेला वेळ देणे — हे सगळे कठीण काम आहे. त्यापेक्षा एअरकंडिशन खोलीत बसून सर्वे रिपोर्ट तयार करणे आणि कोट्यवधींचे निवडणूक कंत्राट चालवणे खूप सोपे आहे.(अजीत पवार यांच्या पक्षात यावरून वाद निर्माण झाला) राजकीय पक्षांनी समजून घ्यायला हवे की कोणतीही अॅप, सर्वे किंवा एजन्सी जनता आणि कार्यकर्त्यांमधील खऱ्या विश्वासाची जागा घेऊ शकत नाही. निवडणुका फक्त डेटावर नव्हे, तर विश्वास, संवाद आणि संघटनेच्या आत्म्यावर जिंकल्या जातात.
Sanjay Raut tweet media
MR
250
415
2.8K
212.3K
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
ममता दीदींची बदललेली भूमिका की बदललेला भाजपा?एकेकाळचा मित्र असलेला पक्ष आज टोकाचा विरोधक!!अडवाणी-अटलजींच्या काळातले सगळेच भाजपा मित्र आज....
Ganeshthinks tweet mediaGaneshthinks tweet media
MR
0
0
0
10