Ravi Buleiy

16.9K posts

Ravi Buleiy banner
Ravi Buleiy

Ravi Buleiy

@writerravi

Film Critic - Writer - Director - Translator Film _ Aakhet 2021 Author_Aaine sapne aur vasantsena, Yun na hota to kya hota & Dalal ki biwi

Mumbai Katılım Ocak 2010
132 Takip Edilen2.3K Takipçiler
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
No one sold their mansions or manors for any of Shivaji's forts! The chieftains and officials of Raja Shivaji built the arches of bravery and sacrifice. They did not build palaces of diamonds in corrupt ways! —Vishwas Patil Some scholars and #enthusiastic storytellers make statements like, "For this fort of Shivaji or for that fort, they sold their mansions. They mortgaged the jewelry of their own wife." They do not realize that by these decorated false statements we are insulting our beloved #King_Shivaji. Each and every wall of that fort was so huge and magnificent that even if a hundred such mansions were sold, not even one wall of the fort could be built for that amount. I do not understand why such ignorant bards make such colorful claims in the absence of any #contemporary, first-hand evidence. According to the records of that time, the construction of such a large, world-famous and expensive #Taj_Mahal on the banks of the Yamuna cost 16 lakhs. According to an authentic letter of Shivraya, he has listed a total of 1.75 lakhs on the construction and reconstruction of his forts. Raigad was an ancient fort with other names i.e Rairi, etc. There is a documentary record that during the reconstruction of Raigad, Maharaj spent 35 thousand hons on the making of various buildings, temples, courts etc. atop the fort and fifteen thousand on walls and ramparts. But considering the sixteen lakhs of grandiose constructions of that time like the Taj Mahal, these figures of Shivaji Raja's era are also huge. He had selected all the chieftains and officials on the highest test of honesty and selfless service of "Swarajya". None of them had their own private business like shipyards or foreign trade at that time. Therefore, what would be the cost of the mansions they built? A video of a scholar is available on YouTube claiming that when Maharaj went on a campaign to Agra, one of his servants completed the construction of Sindhudurg Fort in Shivaji Raje's absence within a period of 2-3 years. Apparently he sold his wife's jewelry for this construction. All this fantasy is completely baseless and faraway from the truth. Because during the Swarajya period, Maratha women did not wear necklaces adorned with emeralds and rubies. The denizens led a very simple, poor and honest life. And, where did Maharaj spend three or four years on the Agra campaign? He left on March 5, 1666 and returned to Rajgad on November 22 of the same year. How could Sindhudurg be completed in such a short span of time? Shivaji's officers and chieftains were good, honest and service-minded people. But there is no need to elevate the chieftains' and highranking officials of Raja Shivaji with such concocted cock and bull stories. If Maharaj's officers and chieftains or soldiers had amassed so much personal wealth, then the wrong interpretation would be created that the supporters of Maharaj were dishonest. There is no doubt that Heroji Indulkar was “ready to serve Swarajya and Shivraya". But the stories that he or anyone else sold their mansions for the construction of Shivaji Raja's fort are completely false, fabricated and baseless. Instead, the truth is that all these associates of Shivaji had built the golden arch of Shivaji's era with their blood, sweat, tears, penance and sacrifice. – Vishwas Patil. #ShivajiMaharaj #Swarajya #MarathaHistory #FortConstruction #HistoricalTruth #ShivajiEra #HonestyAndSacrifice #LegacyOfShivaji #VishwasPatil #MarathaWarriors #FortOfShivaji #MarathaLeadership #HistoricalFacts
Vishwas patil tweet media
English
1
7
65
1.9K
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
Selfish Maharashtra has forgotten Shivaji Raja's brave and illustrious father!  In 360 years, there is not even a rusty tin roof sheet  on the tomb of the great father! - Vishwas Patil The mighty Shahaji Raje, the father of Shivaji who coined  the word  "#Maharashtra", is taking rest in the soil of Karnataka (on a flat barren field of 20 gunthas) in a lonely state. The tomb of that brave father does not even have a simple rusty sheet on its roof. Seeing that plight, anyone will have tears in their eyes and a lump in their stomach! #'Mahaguru' Shahaji Maharaj had taught his son Shivaji the war tactics of guerrilla warfare. Not only this, but Shahaji Raje, who was a great scholar of Sanskrit, himself wrote Shivaji's famous royal seal the "Rajmudra".. When in 1624, the army of Delhi's Emperor Jahangir and Bijapur's #IbrahimAdilshah jointly marched on Maharashtra in the battle of Bhatwadi, both Shahaji Raje and Malik Ambar gave birth to the war mantra called "Ganimi Kawa"(guerrilla warfare). On the strength of it, with an army of only forty thousand, they defeated the mighty army of one lakh of Bijapur and Delhi.     Recently on my tour of Karnataka, I visited the tomb of Shahaji Raja in a village called Hojigiri (Davangiri district), which is an hour away from Shimoga city. On 23 January 1664, the king had an accident after falling from his horse and passed away there. Today, a very small solitary tomb of the king is seen on a hill outside the village in an area of only twenty gunthas. Even the grave of a poor farmer's parents in his field is in much better condition than this!     People like Mallesh Rao have formed the Shahaji Raje Smarak Samiti in Davangere. These heirs of Shahaji's days are Maharashtrians, who do small businesses and do not know Marathi, try to serve Shahaji there. But their strength and resources are very small.     In the seasons of elections all political parties in Maharashtra give slogans like "Jai Shivaji Jai Bhavani" . But they  have clearly ignored the great father who created a powerful and renowned son like Shivaji.         For the last forty years, I have been studying the history of Shivaji through various means. In the meantime, I have personally seen more than two hundred forts. After thorough research, it seems that Marathi historians and scholars have deliberately hidden the true history of Chhatrapati Shahaji Raje, his extraordinary national contribution, as well as the grand relationship between #Shivaji and his great father. I have describe all these in my novel Mahasamrat---the Whirlwind (published by Westland eka).      In short, I feel God himself gave Shivaji a mother like an ocean named #Jijau and a father like a mountain like Shahaji Raje. Between 1636-37, the Bangalore fort was conquered by Randulla Khan and his son Rustumejma from the King Kempe Gowda after a seven-month battle. They offered it as a permanent residence for Shahaji Raja. At that time, this fort had nine gates like the Delhi Gate of today. After the battle of Mahuli between the emperor Shah Jahan and Shahaji Raje, brave Shahajii was banished from Maratha land to Karnataka. The words of emperor Shah Jahan were," I won't allow Shahaji to remain in the Rocky country. He is so powerful in the hills that if he stands near the hills and mountains, they start walking along with him".  The six paged Persian document is available about this. Banished Shahaji  lived in the Bangalore fort like an independent king.       After Shivaji got married to Saibai in Pune in 1640, Shahaji Raja invited the married couple  to Karnataka. In the Bangalore fort, Shahaji Maharaj himself had given two years of military training to his beloved sons like Sambhaji elder, Shivaji, Vyankaji Raje, Koyaji Baba between 1640 to 1642. Shivaji started using the beautiful royal seal 'the Rajmudra' written by his father, on documents from his age of twelve.   Before that, Shahaji Raje had made the first experiment of an independent state, Swarajya at Pemgad Fort (1632-1635). At that time, Shahaji  had in his possession 64 forts from Godavari in Nashik to the banks of Bhima in Pune. Since Shahaji Raje did not stop, Shahajan, the Emperor of Hindustan and the father of Aurangzeb, had invaded Maharashtra in 1634.  He put aside the ongoing construction of the magnificent Taj Mahal on the banks of the Yamuna and rushed to calm down the rebellion of Shahaji Raje near Mahuli.            When Shivaji Raje killed Afzal Khan, the bravest of Bijapur, in the Javali valley, Shahaji Raje was the chieftain in Bijapur. But having such a great loss, no one in Bijapur had the courage to touch the body of Shahaji Raje, who was in court service in Aadilshahi state. From this example alone, one can get a general idea of how much gratitude a hillman named Shahaji Raja would have for Bijapur and how much awe he would have.     Not only this, Adil Shah's Persian letters have been published in English by Sir Jadunath Sarkar. In fifty-six letters  Adil Shah always praised him ,as "Shahajiraja is a pillar of our empire".        On January 21, my wife and I bowed down near that small tombstone of Shahaji Baba in the remote Karnataka land . Tears were flowing from my eyes as I saw the current state and dilapidated condition of the memory of Shahajiraje.         Some old mansions built by Shahaji Raja still exist in this village. During that time, Marathas living in the south were unable to travel for darshan of their deity Tulja Bhavani.  For the religious benefit of Marathas Shahji Baba constructed a temple of Mata Bhavani  in 1662. It is just eight kilometers away from this place.          Unfortunately, today no one from the field of literature, history, etc. from Maharashtra visits this place. But in the last seventy-five years, neither anyone from the ministry has visited it nor anyone from the palace had gone there.         Today, all political parties are talking about building a memorial of Shivaji in the ocean and spending thousands of crores for it. That memorial will happen when it is built. But before that, no one from Maharashtra land should forget this place which is the spring of inspirations.        My mind was filled with thoughts as I walked away from the memorial of the great father of Maharashtra. Since I have the blood of a writer in my body and the wings of imagination in my brain, I hesitated near the gate of that memorial. I looked at the sky for a while. I imagined in my mind what would be the state of mind of Shivaji and Jijau Saheb if they themselves came there today to see this memorial?       Jijau Matoshree will lament , "What legacy, heritage and future have we given to this Maratha country? Oh children, what have we done to the memory of my master of Kumkum who offered the greatest son to India and who dreamt first for the gospel of Swaraj!"                           -Vishwas Patil @mehtapublishing @WestlandBooks @amazonbooks @TV9Marathi @News18lokmat @zee24taasnews #vishwaspatil #chatrapatishivajimaharaj #chatraptisambhajimaharaj #ShivajiMaharaj #ShahajiRaje #MaharashtraHistory #ShivajiLegacy #ShahajiMaharajMemorial #Karnataka #MaharashtraPride #MarathaHistory #HistoricalInjustice #ShivajiAndShahaji #MarathaWarriors #LegacyOfShivaji #MarathiHeritage #UnseenHistory #RememberingShahaji #HistoryInTheMaking #MaharashtraFuture #HistoricalTruth #SacrificesOfShahaji #JaiShivaji #MaharashtraStruggles
Vishwas patil tweet mediaVishwas patil tweet media
English
22
227
1.1K
54.7K
Ravi Buleiy retweetledi
Gurpreet Garry Walia
Gurpreet Garry Walia@garrywalia_·
हे प्रभु बस यही दिन देखने बाक़ी थे यार ये उम्मीद तो ना थी विश्वगुरु पर जो जोशी जी ने बोला है वो एक एक अंधभक्त तक पहुंचना चाहिए बहुत सही बोले है वीडियो सामने है लेकिन फिर भी कुछ लोग मानेंगे नहीं क्योंकी लोग आदत से मजबूर है उनको बस वही सुनना है जो उनको पसंद हो बस देख ली वीडियो तो रीट्वीट कौन करेगा कंजूस 😂
हिन्दी
35
910
2.1K
48.3K
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
आशा भोसले आणि कवी संजीव ! कस्तुरीच्या केसामंदी भांग अत्तराचा ! - विश्वास पाटील शाळा कॉलेजात शिकत असताना जुन्या 'भाऊबीज' चित्रपटातील एका पेक्षा एक जबरदस्त गीते ऐकण्याचा मला शौक होता. 'खुलविते मेहंदी माझा रंग गोरापान,' 'अत्तराचा फाया तुम्ही आणा मला राया' किंवा 'वेड्या बहिणीची वेडी रे माया’ कवी संजीव यांची अभिजात शब्दरचना आणि आशाताईंचा कोकीळ कंठी सूर. तेव्हा मी एक स्वप्न पाहिले होते, जर मला आयुष्यात कधी चित्रपट दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली तर मी माझ्या पहिल्या सिनेमासाठी कवी संजीव यांची गीते आणि आशाताईंचा स्वर या दोन्ही गोष्टी पुन्हा एकत्र आणणार. आणि मला 'जन्मठेप' या सिनेमाचे दिग्दर्शन करण्याचा योग आला. या सिनेमात तेव्हाचे उत्तुंग स्टार सदाशिव अमरापुरकर, अश्विनी भावे, निशिगंधा वाड आणि निळू फुले एकत्र होते. सिनेमा शहराबरोबरच खेड्यापाड्यातही तुफान चालला. संगीतकार राम कदम यांच्याकडे मी आग्रह धरला होता की, माझ्या सिनेमात कवी संजीव यांची दोन तरी गीते हवीत. तेव्हा सर्वांनी मला आठवण करून दिली की, संजीव हे 80 वर्षाच्या पुढे गेलेले आहेत, त्यांच्या वार्धक्याचा विचार करा. पण तेव्हाच्या त्या नशेत मी सांगून टाकले, कवी कदाचित तनाने म्हातारे होतील , पण मनाने कसे वृद्ध होणार ? ऐंशी पार केलेल्या कवी संजीव यांना स्पेशल अँम्बसेडर कार पाठवून सांगलीला पाचारण करण्यात आले. आशाबाईंच्या कंठातून आपले शब्द पुन्हा सुगंधित होणार, या कल्पनेचा कवीराजांना सुद्धा आनंद झाला. राम कदम यांनी जाजमावर हार्मोनियम घेऊन बैठक मारली. कवी संजीव यांनी फक्त सुरावट ऐकली आणि त्यांच्या ओठातून शब्द बाहेर पडले, नयन शराबी माझे गाल गुलाबाचा कस्तुरीच्या केसामंदी भांग अत्तराचा अशा मस्त मस्तानीला मिळे बाजीराव त्यानं बाई घेतला ग काळजाचा ठाव रती मदनाला भेटे रंगसंगमाचा — आभाळही आलं खाली, धरतीच सोनं झालं वेड लावी जीवाला हा चंद्र चांदण्याचा— आशाताईंनी ते गीत मोठ्या ठसक्यात गायलं. या लेखासोबत दिलेला फोटो रेकॉर्डिंगच्या वेळेचा आहे. ज्यामध्ये आशा भोसले, राम कदम, टोपीमध्ये मी आणि पलीकडच्या बाजूस आमच्या सौभाग्यवती चंद्रसेना पाटील दिसत आहेत. रेकॉर्डिंग वेळी मला आठवले, मी नोकरीला लागल्यावर पहिल्यांदा विलास पाटील यांच्या सोबत सोलापूरला गेलो होतो. त्या शहरात पाऊल ठेवण्यापूर्वी मला कवी संजीवना भेटायचे आहे असे मी मित्रांना सांगितले. रात्री नऊची वेळ. नुकतीच पावसाची झड कोसळून गेली होती. शहराच्या प्रवेशद्वारा जवळच दीक्षित फोटो स्टुडिओ होता. संजीव यांचा व्यवसाय फोटोग्राफी. त्यांचा हात हातात घेऊन मी त्यांना सांगितले होते, “बाबा, मी सिनेमा दिग्दर्शित केला तर पहिल्या चित्रपटाला तुम्ही गाणी लिहायची.” तेव्हा काहीशा अविश्वासाने संजीव हसले होते. पण माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी मला आशीर्वाद दिला. अन काही वर्षांच्या आतच माझे स्वप्न पूर्ण झाले. माझ्यावरील प्रेमापोटी गीताच्या मुहूर्तासाठी श्रेष्ठ संगीतकार नौशाद साहेब आले होते. आशाताईंचा टेक झाल्यावर त्यांनी त्यांचे अभिनंदन करत सांगितले, “कितना दर्द और मेहक है आशा आपकी आवाज मे ! तुम्हारी आवाज की मिठास साल ब साल बढती ही रही है” तेव्हा आशाताई बोलल्या, “यह हमारे संजीव जैसे वरिष्ठ एवं आदरणीय कवी की अनुपम देन है " 'अखेरचा हा, तुला दंडवत सोडून जाते गाव' हे भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटातील गीतसुद्धा कवी संजीव यांच्याच लेखणीतून उतरलेले आहे. अनेकजण कवी संजीव यांना ते श्रेय देण्याचे सोईस्करपणे विसरतात. कहा गये वो लोग और कहा गुजरा वह जमाना? पण ऐन तारुण्यात अशा पर्वतप्राय व्यक्तींचे जे मला आशीर्वाद लाभले. त्यांचा सहवास लाभला. त्या शिदोरीच्या बळावरच माझा अखंड प्रवास सुरू आहे. विश्वास पाटील #AshaBhosle #KaviSanjeev #VishwasPatil #MarathiSangeet #GoldenEraMusic #RamKadam #MarathiCinema #Janmathhep #ClassicSongs #MarathiLyrics #SangeetPremi #OldIsGold #MarathiCulture #LegendaryVoices #MusicMemories
Vishwas patil tweet media
MR
0
4
31
1.3K
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
कुसुमाग्रज म्हणाले, “ज्या मेजावर ‘पानिपत’ सारखी कादंबरी लिहून झाली, ते मला बघायचे आहे.” -विश्वास पाटील मिरजेला एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले, “मला पानिपतकरांना भेटायचे आहे. ती अभिजात कलाकृती ज्या टेबलवर लिहून झाली ते टेबल मला पाहायचे आहे.” ‘पानिपत’ प्रकाशित होऊन वर्ष झाले होते. महाराष्ट्रभर तिचे उत्तम स्वागत सुरू होते. तेव्हा माझे अवघे 29 वयमान. अशा भर तारुण्यात ज्ञानपीठ विजेते तात्यासाहेब घरी येताहेत त्याचा मला केवढा आनंद झाला होता. नेहमीप्रमाणे तात्यांच्या बरोबर श्री. चुंबळे, श्री. पाटील वगैरे त्यांचे नाशिकचे दहा-पंधरा मित्र होतेच. मला प्रांताधिकारी म्हणून जो बंगला मिळाला होता, त्या ऐतिहासिक बंगल्यात तात्या मोठ्या अपूर्वाईने आले. अडीच तास रमले. माझी छोटी कन्या प्रियदर्शनी आणि पत्नी चंद्रसेना या दोघींसोबत त्यांनी छान गप्पा मारल्या. बंगलाही ऐतिहासिक. काही दशकापूर्वी जेव्हा माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई मिरजेचे प्रांत अधिकारी म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांचाही मुक्काम याच बंगल्यात होता. कुसुमाग्रजांच्या कवितेने विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला वेडे केले होते. विशेषत: त्यांचे “मराठी माती” आणि “विशाखा” हे संग्रह तर जवळपास जिभेवर होते. त्यांच्या कोलंबसाच्या जबरदस्त कवितेने — “लोटले तारू परताया मागे असे का आपुला बाणा त्यापरी जळी समाधी घेऊ सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राणा — चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला.” तात्यासाहेबांना ज्ञानपीठ मिळण्यापूर्वी ते नाशिकमध्ये एका भाड्याच्या घरात राहत. त्या घरी मी विद्यार्थीदशेतच अनेक वेळा त्यांना जाऊन भेटलो होतो. तेव्हा फारशी गर्दी नसायची. ज्ञानपीठ मिळाल्यावर मात्र तात्यांच्या घराला एखाद्या गजबजलेल्या मठाचे स्वरूप आले होते. खरे तर तात्यांना स्वतः पानिपतच्या रणसंग्रामावर कादंबरी लिहायची होती. त्यासाठी त्यांनी टिपण्याही तयार केल्या होत्या. पण ते झाले नाही. त्यामुळे माझी कादंबरी वाचल्यावर त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी कादंबरीचे अतिशय समृद्ध अशा शब्दात रसग्रहण करणारे चार पानी पत्र मला पाठवले. त्यामुळे मी आणि माझे प्रकाशक राजहंसचे दिलीप माजगावकर यांना खूप आनंद झाला. नाशिकवरून पुढे कुठे जाताना आणि येताना तात्यांकडे थांबायचे हा माझा कायमचा शिरस्ता बनला होता. मग तात्यांशी होणाऱ्या संवादामध्ये रविकिरण मंडळाच्या कवितांपासून त्यांनी इंग्लंडमध्ये पाहिलेल्या बेकेटच्या प्रयोगापर्यंत अनेक विषयावर गप्पाटप्पा रंगायच्या. त्या मैफिलीतून उठताना एखाद्या युगाचेच दर्शन घडल्याचा आनंद मिळायचा. तात्यांच्या “पृथ्वीचे प्रेमगीत”, “स्तंभ तिथे ना कोणी बांधला”, “अहिनकुल” आणि “स्वप्नांची समाप्ती” अशा कविता ह्या माझ्या खूप आवडत्या. तात्या जेव्हा मुंबईत एका वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करत होते, तेव्हा रात्री उशिरा टेलीप्रिंटरवर ब्रह्मदेशामध्ये तुरुंगवास भोगणाऱ्या अनेक भारतीय क्रांतिकारकांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला हे वृत्त कळताच त्यांनी त्याच रात्री त्यांची ती अजरामर कविता शब्दबद्ध केली — “कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल सरणावरती आज आमची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते श्रृंखला तव पायामधल्या खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार!” जेव्हा माझ्या “पानिपत” या कादंबरीवरील “पानिपतचे रणांगण” हे नाटक रंगभूमीवर येऊ घातले होते, त्याच्या मुंबईत तालमी सुरू होत्या. तेव्हा निर्माते मोहन वाघ काका यांनी त्या नाटकासाठी तात्यासाहेबांकडून गाणी लिहून घ्यायचे ठरवले. ती कल्पना तात्यांनी तात्काळ मान्य केली. पुढे नाटकाच्या तालमी रवींद्र नाट्य मंदिरात सुरू झाल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे नाटकाचे दिग्दर्शन करत होते. एके दिवशी दुपारी नाशिकहून दैनिक सकाळचे संपादक उत्तम कांबळे यांचा फोन आला. तात्यांची प्रकृती कमालीची क्षीण झाली आहे. त्यांनी करूण शब्दात आम्हाला निरोप पाठवला होता की, “आता थकलो आहे. माफ करा, मनात असूनही तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ‘पानिपत’ साठी काव्यरचना आता होणे नाही. तुम्हाला खूप आशीर्वाद.” त्यानंतर पंधरा-वीस दिवसातच तात्या हे जग सोडून गेले. कुसुमाग्रजांच्या निधनाची बातमी कळताच मी मोहनकाका आणि वामन तात्यांच्या अंतदर्शनासाठी नाशिकला मोटारीने निघालो. पण तोवर दहन पार पडले होते. हातामध्ये फुलांचे हार आणि डोळ्यांमधून वाहणारे अश्रू अशा स्थितीत आम्ही स्मशानातून माघारा परतत होतो. तेव्हा माझ्या ओठावर लोककवी मनमोहन यांच्या ओळी आपसुक अवतरल्या होत्या — “शव हे कवीचे जाळू नका हो जन्मभर तो जळतच होता. फुले तयावर उधळू नका हो जन्मभर तो फुलतच होता.” -विश्वास पाटील #VishwasPatil #Kusumagraj #Panipat #MarathiLiterature #MarathiSahitya #IndianLiterature #JnanpithAwardee #LegendaryPoet #LiteraryTribute #MarathiPoetry #Sahityapremi #WritersLife #HistoricNovel #LiteraryLegacy #MarathiTheatre #Rangabhoomi #CulturalHeritage #PoetryLovers #IndianAuthors
Vishwas patil tweet media
MR
8
29
400
11.3K
Google Labs
Google Labs@GoogleLabs·
Today, we’re introducing Pomelli’s latest feature update, ‘Photoshoot’ With Photoshoot, you can start from a single image of your product and easily create high quality, customized product shots to elevate your marketing. Available free of charge in the US, Canada, Australia & New Zealand! Get started with Pomelli today at labs.google/pomelli
English
1.2K
4.7K
49.9K
24.1M
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
राजकमल प्रकाशन दिल्ली यांच्याकडून “शिवाजी महासम्राट” खंड दोन हिंदी कादंबरीचा प्रकाशन सोहळा ! रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई, पु. ल.अकादमी रविवार दिनांक आठ फेब्रुवारी, दुपारी साडेतीन वाजता जरूर या, आग्रहाचे निमंत्रण !! #vishwaspatil #ShivajiMaharaj #PULAcademy #ShivajiMahasamrat #RajkamalDelhi #शिवाजीमहासम्राट #HistoricalNovel #BookLaunch #MarathiHistory #RavindraNatyaMandir
Vishwas patil tweet media
MR
0
2
17
795
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
“छत्रपति शिवराय मानवीय आदर्श के उत्तुंग शिखर हैं”: सलीम खान (सलीम-जावेद फेम) प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान ने कहा है, ‘छत्रपति शिवाजी महाराज इस देश के इतिहास में एक चमत्कार थे। मानवता की पूजा करने वाले वे एक महान शिखर पुरुष थे।’ दिल्ली के राजकमल प्रकाशन द्वारा प्रकाशित होने जा रहे उपन्यास ‘महासम्राट शिवाजी’ के विमोचन समारोह के निमंत्रण अवसर पर उन्होंने यह बात कही। ‘शोले’ जैसी भव्य और कालजयी फिल्म लिखने वाले सलीम साहब (सलीम-जावेद फेम) के हाथों अपने उपन्यास का विमोचन हो, यह उपन्यासकार विश्वास पाटील की इच्छा थी। इस समारोह में उन्हें निमंत्रित करने के लिए शरद शेलार और प्रकाश मोहोड कल बांद्रा में सलीम खान से मिलने गए। उस मुलाकात में सलीम साहब ने शिवराय के कार्यों की बहुत प्रशंसा की और कई गौरवपूर्ण बातें कही। सलीम खान ने बताया कि उन्होंने विश्वास पाटील का ‘पानिपत’ जैसा उत्कृष्ट उपन्यास पहले ही पढ़ा है। वह विश्वास पाटील के रचनाकर्म से पूर्वपरिचित हैं। यही नहीं, सलीम खान ने शरद शेलार के मोबाइल पर ही विश्वास पाटील से बात भी की। उन्होंने पाटील की शिवाजी महाराज पर लिखी जा रही उपन्यास श्रृंखला की खूब तारीफ की। साथ ही उन्होंने यह भी कहा कि वृद्धावस्था और डॉक्टरों की सलाह के कारण अब वह घर से बाहर नहीं निकल पाते, वरना इस उपन्यास के विमोचन के लिए स्वयं उपस्थित होकर शिवराय और इस अनुपम उपन्यास श्रृंखला के बारे में सार्वजनिक मंच पर बात करते हुए उन्हें बहुत प्रसन्नता होती। ‘महासम्राट शिवाजी’ का पहला भाग ‘झंझावात’ राजकमल प्रकाशन ने ही प्रकाशित किया है। इस उपन्यास श्रृंखला के दूसरे भाग का आगामी रविवार, 8 फरवरी को दोपहर 3.30 बजे मुंबई के प्रभादेवी स्थित रवींद्रनाथ टैगोर नाट्यमंदिर में विमोचन किया जाएगा। इस समारोह में ‘चाणक्य’ फेम डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, प्रसिद्ध पटकथा लेखक अतुल तिवारी, दैनिक जागरण के मुंबई ब्यूरो प्रमुख ओ.पी. तिवारी और प्रकाशक अशोक माहेश्वरी सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित रहेंगे। प्रसिद्ध पत्रकार और पटकथा लेखक रवि बुले ने इस मूल कृति का मराठी से हिंदी में बहुत ही सुंदर अनुवाद किया है। #VishwasPatil #ChhatrapatiShivajiMaharaj #SalimKhan #MahasamratShivaji #MarathiLiterature #HindiLiterature #ShivajiMaharaj #IndianHistory #BookLaunch #HistoricalFiction
Vishwas patil tweet media
हिन्दी
0
1
7
511
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
औरंगजेबासारखा अत्यंत कुटील, जहरी दुश्मन आणि त्याच्या साडेदहा लाख फौजेच्या मोगल सल्तनतीला सुरुंग लावून हिंदवी स्वराज्याच्या क्षितिजाकडे झेप घेणारे, छत्रपती शिवाजीराजे. या दोघांच्या महासंघर्षाची अद्भुत, अलौकिक आणि अभूतपूर्व कहाणी म्हणजेच विश्वास पाटील लिखित “अस्मानभरारी.” “आग्र्याहून सुटका” या प्रसंगाचे सखोल संशोधन करून मांडली गेलेली अनेक नवी प्रमेये! शिवरायांच्या परतीच्या प्रवासातील झारखंड ,छत्तीसगड पलामु, रतनपुर, अंबिकापुर, बस्तर, मेढक, भागानगर, गोवळकोंडा ते पंढरपूर, राजगड. अशा शेकडो मैलांचा प्रवास करून प्राप्त केलेले शिवशौर्याचे अभूतपूर्व मंथन! “शिवाजी महासम्राट” कादंबरीमालेतील तिसरे गौरव पुष्प “अस्मानभरारी.” सर्वत्र उपलब्ध. प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे. @mehtapublishing #VishwasPatil #ChhatrapatiShivajiMaharaj #AsmanBharari #ShivajiMahaSamrat #MarathaHistory #IndianHistory #HistoricalNovel #AgraEscape #HindaviSwarajya #MehtaPublishing
MR
0
6
29
831
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
आल्याड बसरूर पल्याड मंगळूर ! शिवरायांच्या अचाट महापराक्रमाचा सुवर्णशोध !! -विश्वास पाटील कुठल्या तरी पुस्तकातील एखादे मधलेच असंबद्ध पान सोशल मीडियावर दाखवून इतिहासातली प्रमेये सिद्ध होत नसतात. त्यासाठी वर्षानुवर्षांची तपश्चर्या, प्रचंड मेहनत आणि शोधाची तृष्णा हा रक्ताचा एक भाग बननावी लागते. 13 फेब्रुवारी 1665 या दिवशी शिवरायांनी कर्नाटकच्या सागर किनाऱ्यावरील बसरूर या व्यापार पेठेची पोर्तुगीजांच्या हातून गुलामगिरीतून मुक्तता केली. त्यासाठी 80 जहाजे घेऊन राजांनी प्रथमच दर्यावर मोठी मोहीम आखली होती. तिचा मार्ग आणि शिवरायांचा बसरू पर्यंतचा प्रवास हा शेजवळकरांसह अनेकानी वर्णन केला आहे. पण त्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बसरूरच्या त्या मातीमध्ये नेमका कोणता व कसा समरप्रसंग घडला होता, हे कोणासच माहीत नव्हते. त्या नेमक्या रहस्याचा शोध घेण्यासाठी आणि “अस्मानभरारी” कादंबरीतील बसरूरचे ते प्रकरण लिहिण्यासाठी मी साडेतीन वर्षे थांबलो होतो. दरम्यान 8 वेळा बसरूरला जाऊन आलो. त्या परिसरात अनेक मुक्काम केले. शिवरायांनी जेव्हा बसरूरकडे मोहीम आखली होती. तेव्हा कायदेशीररित्या हा मुलुख केलाडी तथा इकेरीच्या नायक राजांकडे होता. शहाजीकालीन आणि शिवकालीन केलाडीचा राजा शिवाप्पा नायक यांचा नातू सोमशेखर तेव्हा तिथे राज्य करत होता. केलाडीकरांच्या राज्याचा सोन्याचा तुकडा म्हणजे बसरूर! पोर्तुगीजांनी त्या सुवर्णनगरीला आपल्या टाचेखाली घेऊन तिची अपार लूट चालवली होती. त्यामुळेच सोमशेखरने शिवरायांना बसरूर मुक्तीची कळकळीची विनंती केली होती. मराठी व कर्नाटक इतिहास ग्रंथामध्ये 13 फेब्रुवारीला बसरूरच्या त्या मोहिमेत आणि त्या गावात काय काय घडले याबाबत नेमक्या माहितीचा अभाव आहे. नव्हे ती कुठेही उपलब्ध होत नव्हती. पण एका प्रचंड ध्यासाने मला वेडे केले होते. आजच्या बसरूरच्या मध्यभागी जंगलासारख्या भागात एकेकाळच्या अतिशय प्रसिद्ध अशा महालिंगेश्वर मंदिराची जागा तेवढी खंडहर स्वरूपात उपलब्ध आहेत. त्या जागेला मी अनेकदा भेट दिली. महालिंगेश्वराची पूजा केली. शेवटी काही कन्नड साहित्यिकांनी मला बसरूर प्रसंगाचा ऐतिहासिक वेध हा कन्नड साहित्यमध्ये घेतला गेल्याचे निदर्शनास आणले. तो खरा सत्यइतिहास त्याच मार्गाने मिळेल अशी कल्पना दिली. कर्नाटकातील यक्षगानामध्ये “सोमशेखर कलावती प्रसंग” नावाचे जननाट्य अनेकदा खेळले जाते. या प्रेमी युगलावर अनेक नाटके व स्थानिक व तत्कालीन पोवाडेही लिहिले गेले आहेत. जेव्हा मी प्रत्यक्ष जाऊन मैसूर आर्किऑलॉजी व इतर मार्गांचा सखोल शोध घेतला. तेव्हा सारी कहाणी त्या महाग्रंथांनी व वृत्तांतानी माझ्या डोळ्यासमोर उभी केली. बसरूर बेटावरील युद्धामध्ये छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांचा पराभव करून त्यांना तेथून हुसकावून लावले. म्हणूनच बसरूरच्या जनतेने तेव्हा 13 फेब्रुवारी 1665 या दिवशी शिवरायांची “बसरूरचा मुक्तीदाता” म्हणून आपल्या नगरीमध्ये भव्य मिरवणूक काढली होती. त्या रात्री सोमशेखर याने आपली प्रियतमा कलावती नर्तिका हिचा नृत्याचा दरबार राजांच्या स्वागतासाठी भरवला होता. पण त्या नाचगाण्याकडे पाठ फिरवून शिवरायांनी त्या रात्री महालिंगेश्वराच्या गाभाऱ्यात बसून परमेश्वराच्या आराधनेमध्ये अख्खी रात्र कंठली होती. पुढे 1671 मध्ये याच सोमशेखरची हत्या झाली होती. त्याच्या घातपाती मृत्यू मागे नर्तिका कलावती हिचा हात असल्याचे म्हटले जाते. माझ्या “असमानभरारी” मध्ये शिवराय त्या रात्री सोमशेखरचे कान पकडून सांगतात, “शौर्य आणि श्रृंगार या दोन्हीमध्ये एक हलकीशी नाजूक रेषा असते. त्यामुळेच आपण रंगढंगाच्या वाटेवर किती वाहवत जायचं आणि आपल्या राजवस्त्राचं पावित्र्य कसं जपायचं याचा तारतम्याने विचार करावा. अशा नादापायी शूरवीरांच्या यशकीर्तीचा चोळामोळा व्हायला फारसा वखत लागत नाही. जरूर ती दक्षता घ्यावी.” पण दुर्दैवाने विधात्याने सोमशेखरच्या वाट्यास चंगीभंगीच्या नादापाई घातापाताचा प्रसंग आणला. त्याच्या सहस्त्रगुणी राणी चन्नमाचा भाळी वैधव्य आले. पुणे 5- 6 वर्षात सोमशेखरचा घातपाती व संशयित मृत्यू झाल्याची कथा सांगितली जाते. अनेकजण याबाबत कलावतीकडे सुद्धा बोट दाखवतात. पण शिवरायांच्या जीवनातील बसरूर मोहिमेचे हे प्रकरण मात्र अत्यंत रोमहर्षक आणि अंगाचा थरकाप उडवणारे ठरले आहे. बसरूर पासून मेंगलोर हे काही फार दूर नव्हते. त्यामुळे लागलाच मेंगलोरवर सुद्धा निशाण फडकवण्याचा शिवरायांचा मनसुबा होता. पण त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखानाचे महाआक्रमण आले. त्यामुळे त्यांना नाइलाजाने पुन्हा महाराष्ट्रात परतावे लागले. हे सारे पेचप्रसंग आणि घटनाक्रम आपण माझ्या “अस्मानभरारी” कादंबरीमध्ये मुद्दामच पूर्ण रूपात वाचावेत. शिवरायांच्या बसरूरच्या मोहिमेला एक प्रकारे सलामी देताना तत्कालीन 1665 ची डचांची डायरी अशी स्पष्ट नोंद करते की “ Shivajii is very much loved and honored in Busrur.” सोबत मी त्या महालिंगेश्वराच्या जागेवर भेट दिल्याचा आणि आजच्या बसरूरच्या जवळच्या खाडीचा देखावा दाखवणारी छायाचित्रे जोडली आहेत. - विश्वास पाटील #VishwasPatil #ChhatrapatiShivajiMaharaj #IndianHistory #MarathaHistory #TrueHistory #LegacyOfShivaji #CoastalCampaign #IndianHeritage #UnsungHistory #HistoricalResearch
Vishwas patil tweet media
MR
0
3
20
682
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
" विश्वास तू एक दिवस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होशील," मधुभाईंचे 35 वर्षांपूर्वीचे भाकीत. असे ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी रत्नागिरीच्या साहित्य संमेलनामध्ये मला आशीर्वाद दिले होते.. त्यांचे बोल 35 वर्षांनी खरे ठरले. पण माझे भाग्य असे की, त्याच पद्मश्री मधुभाईंच्या हस्ते परवा ठाण्यामध्ये माझा सत्कार सोहळा पार पडला. कोकण मराठी साहित्य परिषदेमार्फत श्री प्रदीप ढवळ, बाळ कांदळकर आणि प्रणाली राजे आदींनी हा सोहळा मोठा भरगच्च व देखणा घडवून आणला होता. कविराज अशोक बागवे यांनी मुलाखत चांगली रंगवली होती. #VishwasPatil #MadhubhaiKarnik #MarathiSahitya #SahityaSammelan #KokanMarathiSahityaParishad #ThaneEvent #SahityikSatkar #AshokBagwe #MarathiCulture #LiteraryJourney #MarathiWriters #SahityaParishad #ProudMoment
Vishwas patil tweet media
MR
2
1
11
476
Ravi Buleiy
Ravi Buleiy@writerravi·
@drkumarganeshe ढेर सारी शुभकामनाएं 🔆🔆
हिन्दी
0
0
0
5
Dr. Kumar Ganeshe (डॉ. कुमार गणेश)
आज हमारी वैवाहिक वर्षगाँठ है। आप चाहें तो शुभकामनाएँ दे सकते हैं 🌺🌺🌺❤️❤️❤️😇😇😇❤️❤️❤️🌺🌺🌺 #जयश्रीराम #कुमारकथा #डॉकुमारगणेश #जयपुर
हिन्दी
2
0
1
19
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
लग्न लागले माझे, दारी चौघडा वाजे, ग डंका छान छान छान! — विश्वास पाटील मनुष्याचे जीवन हे धमाल योगायोगाने भरलेले असते, म्हणतात तेच खरे. ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे. पण ज्या भूमीत मी विवाहासाठी बोहल्यावर चढलो, त्याच भूमीत पुढे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईन असे तेव्हा अजिबात वाटले नव्हते. सातारा हा मुलुख ऐतिहासिक दृष्टिकोनातून मला खूप आवडतोच, पण माझ्या व्यक्तिगत जीवनाचे रेशमी बंध याच भूमीशी नाना तऱ्हेने जखडले जातील असे स्वप्नातही नव्हते. प्रशिक्षणार्थी सरकारी अधिकारी म्हणून माझा पहिला पगार मी साताऱ्यातील पवई नाका येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यालयात घेतला. या जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असतानाच “पानिपत” ही कादंबरी सुचली. इथेच प्रांताधिकारी होतो आणि पुढे साहित्याच्या प्रांतात माझी यशस्वी मुसाफिरी सुरू झाली. माझा विवाह सोहळा कराड येथे संत गाडगेबाबा कॉलेजच्या मैदानावर १३ जून १९८६ रोजी पार पडला. या मंगल क्षणाचे छायाचित्र पाहताना अनेक आठवणी दाटून येतात. वधू-वरांसमवेत दिसणाऱ्या त्यावेळच्या कराडच्या खासदार प्रेमलाताई काकी चव्हाण या स्वतः लग्नात दोन तास उपस्थित होत्या. सोबत आमचे नातेवाईक रमेश जगदाळेही दिसत आहेत. मुळात माझे लग्न जुळवण्यामध्ये प्रेमलाताई काकी, तेव्हाचे रहिमतपूरचे नगराध्यक्ष गुलाबराव माने, औंधचे राजे श्रीपतराव पंतप्रतिनिधी व बाबुराव किवळकर यांनी आघाडीची भूमिका निभावली होती. या विवाहास सातारचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. सुरेशचंद्र तसेच तेव्हाचे सातारचे एस.पी. डी. शिवानंदन उपस्थित होते. औंधचे महाराज पंतप्रतिनिधी श्रीपतराव यांनी माझ्या लग्नासाठी स्वतःचा हत्ती पाठवून दिला होता. मसूर ही आमची सासरवाडी. हा सुलतानजी जगदाळे वगैरे मंडळींपासूनचा कृष्णाकाठचा ऐतिहासिक शिवकालीन गाव. याच गावात सातारकर शाहू महाराजांनी बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे देऊ केली. श्री समर्थ रामदासांनी बलोपासनेच्या दृष्टीने ज्या पहिल्या अकरा मारुतींची प्रतिष्ठापना केली, त्यापैकी हे एक गाव. याच गावाजवळ हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा तळबीड गाव आहे. त्यामुळे कधी सासरवाडीत गेले की वसंतगड हा किल्ला चढून त्या डोंगरमाथ्यावरच्या चंद्रसेन देवाचे दर्शन घ्यायचे, असा आमचा परिपाठ होता. मसूरच्या गणपती उत्सवात मी श्रेष्ठ तमाशा कलावंत अक्काताई कराडकर यांचा “झाडाखालचा तमाशा” पाहिला होता. तेव्हा त्या गरीब, अशिक्षित गावाबाहेरच्या कलावंतांनी मसूरच्या रस्त्यात श्रीकृष्णाचे गोकुळ उभे केले होते. “चला नेते माझ्या मंदिरा की उडवा रंग रंगस्…” ही अक्काताईंच्या कंठातील कृष्णाची गवळण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. असा हा चैतन्याने, लोकसंगीताने, मराठ्यांच्या पराक्रमाने भरलेला मुलुख. क्रांतीसिंह नाना पाटील यांचा स्वातंत्र्यलढा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांच्या दारी नेलेली शिक्षणाची गंगा, आणि “उत्तम राष्ट्रीय लोकनेता होण्याचा राजमार्ग ग्रंथांच्या गावातून जातो” असे जगाला शिकवणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा हा प्रदेश. शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर अण्णाभाऊ साठे, ग.दि. माडगूळकर, सावळाराम, वर्धनगडकर रामा कुंभार, वाईचे शाहीर साबळे असे कित्येक कलावंत याच प्रदेशातले. ब्रिटिश इतिहास संशोधक ग्रँट डफ आणि द.बा. पारसनीस यांनी याच शहरात मराठ्यांचा इतिहास लिहिला. याच मुलखात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून सातारकरांनी माझी निवड करावी, हा मी एक अमृतयोग मानतो. या सुसंस्कृत, सुजलाम-सुफलाम भूमीच्या खूप आठवणी आहेत. यथावकाश अधिक सांगीनच. पण वरील छायाचित्राच्या निमित्ताने शाहीर पठ्ठे बापूराव यांचे ते मूळ लग्नगीत आठवते. ज्या गीतामध्ये मायमराठीचा अजब झंकार आहे, ते सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. लग्न लागले माझे, बोहले अंगणी साजे, दारी चौघडा वाजे, ग डंका छान छान छान. मंडपी आणली नवरी, तीन वेळा फिरवी भोवरी, जशी शंभूला शोभे गौरी, ग गोरी पान पान पान. मंत्राचे तांदूळ पडले, नगाऱ्यावर टिपरू झडले, फुलबाजे भुसनळे उडले, ग गगणी बाण बाण बाण. जशी अंबरी खेळे बीजली, ग तरणी ज्वान ज्यान ज्वान! — विश्वास पाटील #VishwasPatil #SahityaSammelan #Satara #MarathiLiterature #LiteraryJourney #MarathiCulture #Panipatkar #MarathiHeritage #InspiringJourney #IndianLiterature #LiteraryIcon #SahityaParishad #AuthorLife #MarathiPride #CulturalLegacy #WriterLife
Vishwas patil tweet media
MR
2
10
141
8.2K
Ravi Buleiy retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
साक्षात वाघिणींशी कुस्ती खेळणाऱ्या मुली आणि वाघिणीचं बाळंतपण पार पाडणारी सातारची बहाद्दर माणसं! अमीर खानच्या “दंगल” सिनेमाच्या आधीही 100 वर्षांपूर्वी भारतीय मातीतील बहाद्दर मुलींनी उडवलेली ‘अपूर्व दंगल’! — विश्वास पाटील “साहेब, बाळंतपणाच्या बाजल्यावर तडफडणाऱ्या लेकीची काळजी घेताना जसा तिच्या आईच्या पोटात गोळा उठतो, अगदी तसंच बघा लेकुरवाळ्या होणाऱ्या वाघिणींना जीव लावत आम्ही बाळ-बाळंतिणीचा जीव वाचवत होतो बघा,” असा विलक्षण थरारक जीवनानुभव घेणारी माणसं जेव्हा भेटतात, तेव्हा माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” सारख्या कलाकृतीचं आपोआप मोल वाढतं. म्हणूनच ह्या सह्याद्रीच्या बहाद्दर स्त्री-पुरुषांचा साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजांच्या हस्ते मी सत्कार करायचा मुद्दाम घाट घातला होता. तो सुंदर सोहळा अनेकांच्या मनावर ठसून गेला आहे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला खडकलाटच्या गुलाब शिंदे या नावाच्या शेतकऱ्याची मुलगी तारा शिंदे ही चक्क वाघाशी कुस्ती खेळायची. शाहू महाराजांनी तिला हत्ती आणि घोडी देऊन तिचा सत्कार केला होता. तेव्हा तिची सर्कस सिंगापूर, जपान, जर्मनीपर्यंत खेळून आली होती. याशिवाय लाहोरची रेवा रखी, जी ए. सर्कस ऑफ बॉम्बेमध्ये काम करणारी जमेला, तासगावच्या जगप्रसिद्ध परशुराम लायन सर्कसमध्ये वाघिणीच्या जबड्यात डोकं देणारी छबुताई, कागवाडच्या ग्रेट कर्नाटक सर्कसमध्ये वाघिणींशी खेळणारी बिबा या साऱ्या सर्कसबालांनी इतिहास निर्माण केला आहे. नुकताच मी चाळीसगावला जाऊन सुमन या श्रेष्ठ सर्कसबालेला भेटून आलो. सुमनजींनी आपल्या आयुष्याची साठ वर्षं सर्कशीला वाहिली होती. मनुष्यप्राणी आणि जंगलातले प्राणी यांच्या गहिऱ्या नात्याचा वेध मी माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. भारतीय साहित्यात या आधी असा प्रयत्न “जंगल बुक” मध्ये झाला होता, पण “जंगल बुक”मधले प्राणी हे कल्पित होते. माझ्या सुदैवाने लेखक या नात्याने मला ही आगीशी आणि जीवनातील भयानक संकटांशी, जीवघेण्या खेळात रमलेली माणसं प्रत्यक्ष भेटली. गेली अनेक वर्षं ती भेटत होती. त्यांचं ते मुलखावेगळं आयुष्य मी माझ्या “कांचना”मध्ये मांडलेलं आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावं. श्रेष्ठ भारतीय कादंबरीकार मृदुला गर्ग यांनी “कांचना” ही भारतीय साहित्यातील अपूर्व कलाकृती असल्याचं या आधीच लिहिलं आहे. मराठीत येण्यापूर्वी “ग्रेट कांचना सर्कस” दिल्लीच्या वाणी प्रकाशनमार्फत दहा महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाली होती. वाचकांनी तिचा जरूर लाभ घ्यावा. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबद्दल नुकताच साताऱ्यात माझा जो सत्कार झाला, त्या परिसरातील 80 ते 90 च्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्व बहाद्दर सर्कसवीरांना मी माझ्यासोबतच सत्कारासाठी बोलावलं होतं. वाचकांना “ग्रेट कांचना सर्कस” ही मॅजेस्टिकच्या साइटवर तसेच अक्षरधारा बूक गॅलरीच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. ती वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. @AkshardharaBook @Vani_Prakashan #Vishwaspatil #akshardharabookgallery #vaniprakashan #GreatKanchanaCircus #LegendaryPerformers #BraveWomen #CircusHistory #IndianCircus #FearlessGirls #TaraShinde #SumanCircus #SatyaraHeroes #MustReadBook #CircusLegends
MR
6
36
253
14K
Ravi Buleiy retweetledi
Dr. Kumar Ganeshe (डॉ. कुमार गणेश)
आपकी सेवा में #अंक_ज्योतिष पर आधारित नया कार्यक्रम; प्रत्येक रविवार प्रातः 08:30 बजे #SUNDAY_COFFEE_SHOW. दिनांक 19 अक्टूबर से आरम्भ। अवश्य जुड़िएगा। #numerology #body_language #अंग_ज्योतिष #जयश्रीराम #कुमारकथा #डॉकुमारगणेश #जयपुर
Dr. Kumar Ganeshe (डॉ. कुमार गणेश) tweet media
हिन्दी
0
1
2
47
Ravi Buleiy retweetledi
Dr. Kumar Ganeshe (डॉ. कुमार गणेश)
09 सितम्बर को #उपराष्ट्रपति पद के चुनाव में #अंक_ज्योतिष के अनुसार इस लड़ाई का क्या परिणाम रहने वाला है? #एनडीए के प्रत्याशी #सी_पी_राधाकृष्णन बाज़ी मारेंगे या फिर #इंडिया ब्लॉक के प्रत्याशी #सुदर्शन_रेड्डी? जानिए इस रोचक अंक ज्योतिषीय विश्लेषण में- youtube.com/live/84bSQQ4o9…
YouTube video
YouTube
हिन्दी
0
1
1
63
Ravi Buleiy
Ravi Buleiy@writerravi·
@indiark बहुत बधाई आपको
हिन्दी
1
0
1
25
Ramkumar Singh
Ramkumar Singh@indiark·
अगली फिल्‍म ‘सीक्रेट ऑव अ माउंटेन सर्पेंट’। ट्रेलर हाजिर है। 82वें वेनिस इंटरनेशनल फिल्‍म फेस्टिवल में वर्ल्‍ड प्रीमियर के लिए तैयार। इसमें दो गाने हैं, जो मैंने लिखे हैं। ट्रेलर में रेखा भारद्वाज की आवाज में गाने की आहट है। दूसरा गीत स्‍वानंद किरकिरे ने गाया है। दुआ कीजिए।
हिन्दी
4
1
19
761
Ravi Buleiy retweetledi
Dr. Kumar Ganeshe (डॉ. कुमार गणेश)
#दिल्ली-प्रवास में आज #भारतीय_जनता_पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष और राष्ट्रीय राजमार्ग व सड़क परिवहन मन्त्री मेरे प्रियपात्र श्री #नितिन_गडकरी @nitin_gadkari जी से उनके निवास पर आत्मीय भेंट हुई ❤️❤️❤️🌺🌺🌺❤️❤️❤️ #जयश्रीराम #कुमारकथा #डॉकुमारगणेश #जयपुर
Dr. Kumar Ganeshe (डॉ. कुमार गणेश) tweet media
हिन्दी
0
1
2
46