MYB_RashtraSarva Pratham

645 posts

MYB_RashtraSarva Pratham banner
MYB_RashtraSarva Pratham

MYB_RashtraSarva Pratham

@YOGESHMALODE18

Down to earth , Honesty is best policy is my life motive

เข้าร่วม Mayıs 2020
174 กำลังติดตาม10 ผู้ติดตาม
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
The Indian Matrix
The Indian Matrix@indianmatrix·
India is rewriting the rules of global conservation. While the world struggles with biodiversity loss, India has achieved the impossible: simultaneous population growth across five distinct species of Big Cats. Here is the story of India’s roaring comeback. CHEETAHS: Declared extinct in 1952, the Cheetah returned under Project Cheetah, a historic intercontinental translocation. Starting with 8, brought from Namibia in 2022, successful births on Indian soil have seen a rise to 57 by 2026. This restores a missing link in our grassland ecosystem. TIGERS: The Great Indian Miracle (160.95% Growth) In 2006, India’s Tiger population hit a record low of 1,411. Through the National Tiger Conservation Authority and strict anti-poaching measures, we turned the tide. By 2022, that number soared to 3,682, meaning India now houses 70% of the global wild tiger population. Using cutting-edge tech like M-STrIPES and voluntary village relocations, India proved that economic development and apex predator conservation can coexist. ASIATIC LIONS: The Pride of Gujarat (From 327 to 891) Restricted to the Gir Forests, Asiatic Lions faced a dangerous bottleneck with just 327 individuals in 2000. However, through the "Maldhari" community co-existence model and world-class veterinary care, we witnessed a steady ascent. The population rose to 674 in 2020 and is estimated to reach 891 in 2025. We have effectively pulled the King of the Jungle back from the edge of extinction. LEOPARDS: The Silent Expansion (Dominating at 13,874) Leopard's growth has exploded from 7,910 in 2014 to a massive 13,874 in 2022. By robustly protecting Tiger Reserves, we created an "umbrella effect" that secured the leopard's future across 70% of sampled habitats. India’s strategy focuses on conflict mitigation and rapid response teams, allowing these adaptable predators to thrive without major ecological friction. SNOW LEOPARDS: Guardians of the Third Pole (718 Strong) In 2024, the first-ever scientific assessment (SPAI) confirmed a population of 718 Snow Leopards. This is a monumental achievement in the Himalayas. "Project Snow Leopard" succeeded by prioritising community-based conservation, working with herders to predator-proof corrals and preventing retaliatory killings. This secures the ecology of the "Third Pole," the source of India's major rivers. India is now the only country to host Tigers, Lions, Leopards, Snow Leopards, and Cheetahs in the wild. This data proves that when India decides to protect, nature thrives.
The Indian Matrix tweet media
English
20
471
1.3K
113.3K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
The Times Of India
The Times Of India@timesofindia·
'Delhi gets less than southern states, why are they shouting?': Anand Ranganathan's data takedown Anand Ranganathan silences the southern states' family planning argument with a devastating data comparison between Tamil Nadu and Delhi. ‘Tamil Nadu's fertility rate is 1.3, Delhi's is lower at 1.2. Tamil Nadu gets back 30 paisa for every 100 it gives India. Delhi gets back just 0.5 paisa and isn't shouting.’ He asks the harder question: ‘will Stalin tomorrow demand poorer Tamil districts to break away? All of us have to grow together. This is hypocrisy.' @prasadaditi #Delhi #Delimitation #Census
English
63
207
522
26.2K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Anand Ranganathan
Anand Ranganathan@ARanganathan72·
The industrial scale liar @RahulGandhi is at it again, peddling falsehoods while inciting his ecosystem, certain that he’ll escape scrutiny. Here on @CNNnews18, I systematically dismantle every single lie he has spread on the women’s reservation bill and delimitation amendment:
English
117
1.8K
6K
164.7K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
१२ एप्रिल १९१० "सहदेवा थोडा अग्नी आण" सुमारे १७ कादंबऱ्या, ५ नाटके, १४ लेखसंग्रह आणि २ प्रवासवर्णने लिहिणारे एक अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न लेखक, कथाकार आणि विचारवंत; पुणे येथे झालेल्या ५२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, नि:स्सिम सावरकर भक्त, भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩
Atul Bhatkhalkar tweet media
MR
2
1
26
273
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Nitin Gadkari
Nitin Gadkari@nitin_gadkari·
नागपूरच्या ईश्वरी पांडे हिने दृष्टिहीन असतानाही ३८ किलोमीटरची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या ११ तास १५ मिनिटांत पोहून पार करत प्रस्थापित केलेल्या विश्वविक्रमाबद्दल ईश्वरीचे मन:पूर्वक अभिनंदन! संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर तसेच आपल्या दृष्टिहीनतेवर मात करत, समुद्रातील कठीण आव्हानांना सामोरे जात ईश्वरीने केलेला हा विश्वविक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. पुढील यशस्वी वाटचालीसाठी ईश्वरीला खूप खूप शुभेच्छा.💐
Nitin Gadkari tweet media
MR
18
56
371
9.8K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Nitin Gadkari
Nitin Gadkari@nitin_gadkari·
A powerful testament to how a 1⃣8⃣8⃣-year-old #BanyanTree can thrive alongside modern development!🌳 Heartiest congratulations to the Nagpur Municipal Corporation, environmental consultant Dilip Chinchmalapure Ji, Dr. Vilas Yevle Ji, and the entire team for successfully accomplishing the remarkable and historic feat of safely transplanting and reviving an approximately 188-year-old banyan tree in Pachpaoli (Takkargram), Nagpur.
Nitin Gadkari tweet mediaNitin Gadkari tweet mediaNitin Gadkari tweet mediaNitin Gadkari tweet media
English
74
144
1.4K
59.2K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
anand mahindra
anand mahindra@anandmahindra·
People come from across the world to see Rajasthan’s palaces and forts rising into the sky. But one of its most remarkable sights does the exact opposite. It goes deep into the ground. Chand Baori, in Abhaneri, was built over a thousand years ago. It drops nearly 30 metres across 13 levels and about 3,500 precisely arranged steps making it one of the deepest and largest stepwells in the world. But what impresses most isn’t just the scale, it’s the thinking. We talk a lot today about “design thinking” which is essentially solving problems by blending empathy, function and design so seamlessly that the solution becomes an art form. While the stepwell fills the basic need of water, what emerges is almost hypnotic symmetry. This is design thinking, centuries before we gave it a name. Back then, it was simply… wisdom. #SundayWanderer
anand mahindra tweet mediaanand mahindra tweet mediaanand mahindra tweet media
English
161
1.3K
7.3K
208.1K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
This is shameful and unprecedented. Everyone who believes in democracy and the empowerment of tribal communities is disheartened. The pain and anguish expressed by Rashtrapati Ji, who herself hails from a tribal community, has caused immense sadness in the minds of the people of India. The TMC Government of West Bengal has truly crossed all limits. Their administration is responsible for this insult to the President. It is equally unfortunate that a subject as important as Santal culture is treated so casually by the West Bengal Government. The office of the President is above politics and the sanctity of this office should always be respected. One hopes better sense prevails among the West Bengal Government and TMC.
ANI@ANI

#WATCH | Darjeeling, West Bengal | President Droupadi Murmu says, "Today was the International Santal Conference. When I came here after attending it, I realised it would have been better if it had been held here, because the area is so vast... I don't know what went through the administration's mind... They said no, the place is congested. But I think five lakh people could gather here easily. But I don't know why they took us there... I don't know what went through the administration's mind that they chose a place for the conference where the Santal people couldn't go... I am very sad that the people here were unable to reach the conference because it was held so far away. Perhaps the administration had hoped that no one would be able to attend, and the President would simply turn around and leave... If the President visits a place, the Chief Minister and the Ministers should also come. But she did not... I am also a daughter of Bengal... Mamata Didi is also my sister, my younger sister. I don't know if she was angry with me, that's why this happened..." (Source: Darjeeling District Administration)

English
6.3K
16.7K
79.6K
10.3M
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
हे आहेत उच्चविद्याविभूषित सुदाम उंबरसाडा… जव्हारजवळील दाबलोन गावचे सरपंच. सुदाम यांचे वैशिष्ट्य म्हणजे एम.एस.डब्ल्यू. (MSW) पदवी पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता आपल्या गावात बदल घडवण्यासाठी ते पुन्हा मातीत परतले. दाबलोन हे गाव एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला मानले जायचे. अवघी १८०० लोकसंख्या असलेले, गुजरात सीमेवरील हे गाव. गावातील बहुसंख्य आदिवासी समाज लाल बावट्याच्या पाठीशी उभा; मात्र ना त्यांचा विकास झाला, ना गावाचा. अशा परिस्थितीत आश्रमशाळेतून शिक्षण घेतलेला सुदाम उच्च शिक्षण पूर्ण करून गावात परतला. गावकऱ्यांची मोट बांधत, विकासाचा स्पष्ट जाहीरनामा समोर ठेवत २०२२ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत उतरला. गावकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवत संपूर्ण पॅनेल विजयी केले. गेल्या चार वर्षांत सुदामने गावात अनेक ठोस सुधारणा केल्या. अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच वैद्यकीय सुविधांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणले. काल होळीच्या निमित्ताने या पाड्यावर जाण्याचा योग आला आणि विकासाच्या शेवटच्या पायरीवर माणसाच्या जीवनात कसा बदल घडतो, हे प्रत्यक्ष अनुभवता आले. ही कथा आहे राजकारणाच्या पलीकडील नेतृत्वाची… विकासाची… #VillageTransformation #GrassrootLeadership #TribalDevelopment #Javhar #BorderVillage #RealChange #MSW #Maharashtra #ग्रामीणविकास #नेतृत्व #जव्हार #महाराष्ट्र #विकासराजकारण #rss #आश्रमशाळा
Keshav Upadhye tweet media
MR
30
59
524
17.8K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Anand Ranganathan
Anand Ranganathan@ARanganathan72·
As Israel, UAE, Kuwait, and Bahrain count the losses caused by Iranian missiles and drones, India thanks Dr Ramarao for building the indigenous Akash that tracked 616 Pak missiles and drones (64 simultaneously) before launching interceptors, logging a neutralisation rate of 99.4%
English
360
9.8K
47.3K
1.1M
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व 🙏🚩 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे परस्परसंबंध हा राष्ट्रवादी इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. हे संबंध केवळ व्यक्तीगत परिचयापुरते मर्यादित नसून वैचारिक, संघटनात्मक आणि ऐतिहासिक संदर्भांमधून विकसित झालेले दिसतात. संघाच्या स्थापनेची पार्श्वभूमी त्या काळातील सामाजिक राजकीय परिस्थिती आणि हिंदुत्व विचारसरणीचा उदय या सर्वांचा विचार केला असता सावरकरांच्या विचारांचा संघावर झालेला प्रभाव अभ्यासकांच्या चर्चेचा विषय ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९२३ मध्ये मांडलेली "हिंदुत्व" ही संकल्पना त्यांच्या राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू होती. त्यांच्या मते हिंदू ही केवळ धार्मिक ओळख नसून सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची अभिव्यक्ती आहे. "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" हा त्यांनी मांडलेला सिद्धांत पुढील काळात अनेक राष्ट्रवादी प्रवाहांवर प्रभाव टाकणारा ठरला. संघाच्या प्रारंभीच्या बौद्धिक घडणीत हिंदू समाजाच्या सांस्कृतिक एकात्मतेवर दिलेला भर आणि राष्ट्राला एक सजीव सांस्कृतिक एकक मानण्याची दृष्टी या गोष्टी सावरकरांच्या विचारांशी साधर्म्य दाखवतात. सावरकरांच्या जीवनात संघटनावादाला अत्यंत महत्त्व होते. त्यांनी तरुणपणी "मित्रमेळा" आणि "अभिनव भारत" यांसारख्या संघटनांद्वारे क्रांतिकारी विचारांचे बीजारोपण केले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांचे संघटन करून स्वातंत्र्यलढ्याची वैचारिक पायाभरणी केली. त्यांच्या लेखनात आणि भाषणांत राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी शारीरिक, मानसिक आणि सैनिकी प्रशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केलेली दिसते. राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सामर्थ्य प्राप्त व्हायचे असेल तर समाज संघटित आणि शिस्तबद्ध असला पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास होता. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मनातही हिंदू समाज संघटित करण्याची भावना १९२० च्या दशकात दृढ होत होती. खिलाफत चळवळीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाने हिंदू समाजातील असंघटितपणाची जाणीव तीव्र केली. याच काळात सावरकरांचा "हिंदुत्व" ग्रंथ नागपूरमध्ये पोहोचला आणि तो डॉ. हेडगेवार यांच्या वाचनात आला. १९२५ मध्ये रत्नागिरी येथे दोघांची भेट झाल्याचे उल्लेखही आढळतात. या भेटीत संघटनेच्या संकल्पनेविषयी चर्चा झाली असावी. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांनी सामाजिक सुधारणांचे व्यापक कार्य हाती घेतले. अस्पृश्यता निवारण, मंदिरप्रवेश, सहभोजन आणि जातिभेद निर्मूलन या चळवळींमधून त्यांनी हिंदू समाजातील अंतर्गत भेद दूर करण्याचा प्रयत्न केला. संघाच्या शाखांमध्येही जातिभेदविरहित सहकार्य, एकत्र प्रार्थना आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांवर भर देण्यात आला. त्यामुळे सामाजिक समरसतेबाबत दोन्ही प्रवाहांमध्ये एक प्रकारची वैचारिक सुसंगती दिसून येते. १९३७ मध्ये सावरकरांची पूर्ण मुक्तता झाल्यानंतर त्यांनी देशभर दौरे केले आणि अनेक ठिकाणी संघशाखांना भेटी दिल्या. स्वयंसेवकांनी त्यांना सैनिकी मानवंदना दिल्याचे आणि त्यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केल्याचे उल्लेख सापडतात. डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर सावरकरांनी व्यक्त केलेल्या भावना आणि संघाच्या कार्याविषयी दाखविलेला आदर यावरून दोघांतील परस्पर स्नेह स्पष्ट होतो. सावरकर आणि संघ यांच्यात काही भिन्नताही होत्या. सावरकर हिंदुमहासभेच्या माध्यमातून प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय होते तर संघाने प्रारंभी राजकारणापासून अलिप्त राहून सामाजिक सांस्कृतिक संघटनावर भर दिला. तरीही राष्ट्रनिष्ठा, हिंदू एकात्मता आणि संघटनाशक्ती यांबाबत दोघांमध्ये वैचारिक साम्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध हे वैचारिक प्रेरणा, परस्पर आदर आणि सामायिक राष्ट्रवादी ध्येय यांच्या आधारावर उभे होते. सावरकरांच्या हिंदुत्व विचारसरणीने संघाच्या प्रारंभीच्या बौद्धिक घडणीत योगदान दिले तर संघाच्या संघटनात्मक विस्ताराने त्या विचारांना व्यापक सामाजिक आधार मिळवून दिला. #स्वातंत्र्यवीर_सावरकर #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
Onkar Dake tweet media
MR
4
22
103
1.1K
MYB_RashtraSarva Pratham
MYB_RashtraSarva Pratham@YOGESHMALODE18·
@AshwiniVaishnaw @Central_Railway Mumbai Suburban Train services The AC train services are always late running 15-30 minutes..So that way they not useful after paying extra money..pl ensure the Local train services run on time
English
1
0
1
48
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
वेडात मराठे वीर दौडले सात ! हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात १६७३ ते १६७४ या कालखंडातील उमराणीचे युद्ध आणि त्यानंतरचा नेसरीचा संग्राम हा ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या संपूर्ण घटनाक्रमाच्या केंद्रस्थानी होते स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर. इ.स. १६७३ च्या प्रारंभी स्वराज्याची दक्षिणेकडील मोहीम वेग घेत होती. ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जंद यांनी धाडसी पराक्रम करत पन्हाळा किल्ला जिंकला. या विजयामुळे आदिलशाही दरबारात खळबळ उडाली. मराठ्यांची वाढती ताकद विजापूरसाठी धोक्याची घंटा ठरत होती. परिणामी विजापूर दरबाराने अब्दुल करीम बहलोलखान या अनुभवी सरदाराला सुमारे १२ हजार स्वारांसह स्वराज्यावर चाल करून जाण्याची आज्ञा दिली. बहलोलखानाचा उद्देश स्पष्ट होता स्वराज्याचा विस्तार रोखणे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांना शत्रूचा पूर्ण बंदोबस्त करण्याची आज्ञा दिली. सभासद बखरमध्ये उल्लेख येतो, "विजापूरचा बहलोलखान बहुत वळवळ करीत आहे. त्यास मारून फत्ते करणे." १५ एप्रिल १६७३ रोजी उमराणी येथे दोन्ही सैन्यांची गाठ पडली. प्रतापराव गुजरांनी अत्यंत विचारपूर्वक रणनिती आखली. त्यांनी थेट आघाडीवरून हल्ला करण्याऐवजी शत्रूच्या छावणीभोवती वेढा घालण्याची नीती अवलंबली. सर्वांत महत्त्वाची चाल म्हणजे शत्रूच्या पाण्याच्या तलावावर ताबा मिळवणे. पाण्याविना सैन्य दीर्घकाळ टिकू शकत नाही त्यामुळे ही रणनीती अत्यंत परिणामकारक ठरली. लढाई भीषण झाली. बहलोलखानाचा विश्वासू सरदार सिद्दी मुहम्मद बर्की मारला गेला. चारही बाजूंनी कोंडले गेलेल्या स्थितीत बहलोलखानाने प्रतापरावांकडे शरणागती पत्करली. बहलोलखानाने विनंती केली की तो पादशहाच्या हुकुमाने आला असून त्याचा वैयक्तिक हेतू नाही. पुढे तो स्वराज्याविरुद्ध उभा राहणार नाही अशी ग्वाही त्याने दिली. प्रतापराव गुजर स्वभावतः उदार आणि क्षमाशील होते. युद्धात शौर्याइतकीच दया महत्त्वाची असते या विचारातून त्यांनी शरण आलेल्या शत्रूला जीवदान दिले आणि मुक्त केले. बहलोलखान आपल्या शब्दाला जागला नाही. त्याने पुन्हा सैन्य गोळा केले आणि स्वराज्यावर हालचाली सुरू केल्या. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळताच ते अत्यंत संतप्त झाले. त्यांच्या दृष्टीने शत्रूचा अपूर्ण पराभव भविष्यातील संकटाचे बीज असते. सभासद बखरमध्ये "सला काय निमित्य केला ?" असा उल्लेख येतो. महाराजांनी प्रतापरावांना कठोर शब्दांत पत्र लिहून स्पष्ट इशारा दिला "गाठ घालून बुडवून फत्ते करणे, नाहीतर तोंड न दाखविणे." हे शब्द केवळ रागाचे नव्हते तर सेनानायकाला दिलेला कठोर धडा होता. महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या मनाला जिव्हारी लागले. त्यांना जाणवले की आपण शत्रूचा पूर्ण निपटारा केला नाही. सेनापती म्हणून आपल्या कर्तव्यात उणेपणा राहिला अशी भावना त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. ही खंत आणि स्वाभिमान यांचे मिश्रण त्यांच्या पुढील निर्णयांवर परिणाम करणारे ठरले. दरम्यान बहलोलखान पुन्हा स्वराज्याच्या सीमेवर येऊन ठेपला. परिस्थिती तणावपूर्ण बनली. अखेर २४ फेब्रुवारी १६७४ महाशिवरात्रीच्या दिवशी नेसरीच्या खिंडीत निर्णायक संघर्ष उभा राहिला. नेसरीची खिंड अरुंद आणि डोंगराळ होती. अशा ठिकाणी मोठे सैन्य प्रभावीपणे मांडणे कठीण होते. तरीही प्रतापरावांनी विलंब न करता शत्रूवर धडक देण्याचा निर्णय घेतला. काही समकालीन पत्रव्यवहारानुसार ते अत्यल्प सहकाऱ्यांसह पुढे सरसावले. युद्ध अत्यंत भीषण झाले. सभासद बखरमध्ये वर्णन येते की रणांगणावर रक्ताच्या नद्या वाहिल्या. प्रतापराव गुजर तलवारीच्या घावाने वीरमरण पावले. २४ फेब्रुवारी १६७४ हा दिवस त्यांच्या बलिदानाने अमर झाला. त्यांनी आपला स्वाभिमान आणि राजाज्ञा यांना सर्वोच्च स्थान देत रणांगणावर प्राण अर्पण केले. प्रतापरावांच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत व्यथित झाले. "आज एक बाजू पडली" असे उद्गार त्यांनी काढले. स्वराज्याचा एक आधारस्तंभ कोसळला होता. पुढे त्यांनी प्रतापरावांच्या कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी आपल्या पुत्र राजाराम महाराजांचा विवाह प्रतापरावांच्या कन्येशी लावला. प्रतापराव गुजरांचे बलिदान स्वराज्याच्या इतिहासातील तेजस्वी अध्याय आहे. ते केवळ तलवारीने लढणारे योद्धे नव्हते, तर निष्ठा, शौर्य आणि शब्दपालनाचे प्रतीक होते. सरनौबत प्रतापराव गुजर आणि नेसरीच्या रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🚩 #नेसरी_रणसंग्राम #सरनौबत_प्रतापराव_गुजर
Onkar Dake tweet media
MR
4
41
182
5.4K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
पाटील™
पाटील™@patilji_speaks·
Validation Addiction — मान्यतेचं व्यसन तीने नवीन साडी घातली. फोटो काढला. स्टेटस टाकलं. दर ५ मिनिटांनी फोन उघडून बघते.. किती views? किती replies? त्याने नवीन प्रोजेक्ट पूर्ण केला. घरी येऊन शांत बसला. पण ऑफिसमध्ये कोणी “well done” म्हटलं नाही म्हणून रात्रभर त्याचा mood off. लहान मुलगा चित्र काढतो. आई म्हणते, “छान आहे.” तो लगेच विचारतो — “खरंच? की फक्त बोलतेस?” ही सगळी एकच गोष्ट आहे — Validation Addiction. Validation म्हणजे काय? इतरांनी आपल्याला मान्यता देणं. आपण चांगले आहोत, सुंदर आहोत, यशस्वी आहोत — हे बाहेरून ऐकायची गरज. मान्यता हवी असणं नैसर्गिक आहे. पण जेव्हा आपली किंमत फक्त वारंवार इतरांच्या शब्दांवर अवलंबून होते — तेव्हा ती सवय व्यसन बनते. आजची पिढी दुखावलेली नाही… ती approval वर जगायला शिकली आहे. Like कमी आले तर mood off. Partner ने appreciate केलं नाही तर insecurity. Boss ने कौतुक केलं नाही तर self-doubt. आपण इतके बाहेरच्या टाळ्यांवर अवलंबून झालो आहोत की आतला आवाज ऐकणं विसरलो आहोत. Validation Addiction ची मोठी समस्या काय? ती आपल्याला कायम भुकेलं ठेवते. आज १० लोकांनी कौतुक केलं तर छान वाटतं. उद्या ८ लोकांनी केलं तर कमी वाटतं. परवा ५ लोकांनी केलं तर दुःख होतं. कारण व्यसन वाढत जातं. मानसिक आरोग्यासाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे — स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेत शोधणं. जर तुमचा आत्मविश्वास like, comment, appreciation, promotion यावर उभा असेल — तर तो कायम हलणार. खरी ताकद कुठे आहे? Self-validation मध्ये. स्वतःला विचारणं — मी माझ्या मूल्यांनुसार वागलो का? मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला का? मी स्वतःच्या नजरेत ठीक आहे का? जर उत्तर “हो” असेल, तर बाहेरचं कौतुक बोनस आहे… गरज नाही. Validation Addiction मध्ये माणूस लोकांना खूश ठेवतो. Self-respect मध्ये माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो. आज depression चं एक मोठं मूळ म्हणजे आपण स्वतःला स्वतः मान्यता देत नाही. आपण स्वतःला टाळ्या देत नाही. आपण स्वतःला “मी पुरेसा आहे” असं म्हणत नाही. लक्षात ठेवा — जगाचं approval बदलत राहील. तुमची किंमत बदलत नाही. मनाची मोठी सवय म्हणजे — टाळ्यांची वाट पाहू नका… स्वतःला शांतपणे मान्यता द्या. कारण जेव्हा आत्मसन्मान आतून उभा राहतो, तेव्हा बाहेरच्या टाळ्या फक्त आवाज असतात.
MR
23
153
547
23.9K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Ajai Singh Yadav ( Il mostro)
Ajai Singh Yadav ( Il mostro)@the_Atharva·
सामने जवान बेटे की निर्जीव देह पड़ी थी… और एक अंग्रेज अफसर ने ठंडी आवाज़ में कहा— “बस एक बार कह दे कि ये तेरा बेटा है… फिर इसे अग्नि देने की इजाजत मिल जाएगी।” उस एक वाक्य ने जैसे एक बाप के सीने को चीर दिया, लेकिन जो जवाब आने वाला था… उसने इतिहास को हमेशा के लिए बदल दिया। यह कहानी है उस पिता की… जिसने अपने दिल को पत्थर बना लिया, लेकिन देश का सिर झुकने नहीं दिया। यह कहानी है मास्टर अमीरचंद की, जिनका नाम आज भी बहुत कम लोग जानते हैं, लेकिन जिनका त्याग किसी भी बड़े बलिदान से कम नहीं था। 8 मई 1915… दिल्ली की जेल… और एक ऐसा दृश्य, जिसे याद कर आज भी रूह कांप जाती है। एक तरफ अंग्रेजों का अत्याचार था… दूसरी तरफ एक पिता का अटूट साहस। मास्टर अमीरचंद पेशे से एक साधारण अध्यापक थे, लेकिन उनके भीतर आज़ादी की ऐसी ज्वाला जल रही थी जो हर डर को खत्म कर दे। लाला हरदयाल और रासबिहारी बोस जैसे क्रांतिकारी भी उन्हें सम्मान से देखते थे। जब लॉर्ड हार्डिंग पर बम फेंकने की योजना बनी, तो उस योजना के पीछे उनकी भूमिका भी अहम थी। अंग्रेजों ने उन्हें गिरफ्तार कर लिया। लेकिन उनकी निर्दयता यहीं नहीं रुकी… उन्होंने उनके जवान बेटे को भी पकड़ लिया। उस मासूम को इतनी क्रूर यातनाएँ दी गईं कि उसने जेल की अंधेरी कोठरी में ही दम तोड़ दिया। एक पिता के लिए इससे बड़ा दुःख क्या हो सकता है? अंग्रेजों को लगा कि अब वो टूट जाएंगे। उन्होंने सोचा कि जब एक बाप अपने बेटे की लाश देखेगा… तो वह सब कुछ बता देगा। वे उन्हें उस कोठरी में ले गए जहाँ उनका बेटा निर्जीव पड़ा था… ठंडा… खामोश… और हमेशा के लिए दूर। उस पल जैसे समय ठहर गया। एक पिता की नजर अपने बेटे के चेहरे पर टिक गई। वही चेहरा… जिसे उसने कभी अपने हाथों से सहलाया था, जिसे उसने अपने कंधों पर बैठाकर दुनिया दिखाई थी। आँखें नम हो उठीं… दिल भीतर ही भीतर चीख पड़ा… लेकिन होंठ अब भी खामोश थे। अंग्रेज अफसर ने फिर कहा— “बस मान लो कि ये तुम्हारा बेटा है… इसे सम्मान से अंतिम संस्कार दे दो।” वह चाहते थे कि एक पिता की ममता उसकी मजबूती को तोड़ दे। लेकिन उस दिन… एक पिता नहीं, एक क्रांतिकारी खड़ा था। उन्होंने अपनी आँखों के आँसू अंदर ही रोक लिए… और पत्थर जैसे स्वर में कहा— “यह मेरा बेटा नहीं है… मैं इसे नहीं पहचानता।” उस एक वाक्य में एक पिता का पूरा दिल टूट गया… लेकिन देश का सिर ऊँचा हो गया। उन्हें पता था कि अगर आज वह भावनाओं में बह गए, तो उनके साथियों की जान खतरे में पड़ जाएगी और आज़ादी की लड़ाई कमजोर पड़ जाएगी। इसलिए उन्होंने अपने ही बेटे को दुनिया के सामने “लावारिस” बना दिया। सोचिए… कैसा दिल होगा उस इंसान का? जिसने अपने खून को भी देश के लिए त्याग दिया… जिसने अपने ही जिगर के टुकड़े को पहचानने से इनकार कर दिया… ताकि देश की लड़ाई जिंदा रहे। 8 मई 1915… फांसी का दिन भी आ गया। जब उन्हें फांसी के फंदे की ओर ले जाया जा रहा था, तो उनके चेहरे पर डर नहीं… बल्कि एक अजीब सी शांति थी। जैसे उन्होंने सब कुछ पहले ही त्याग दिया हो। उन्होंने फंदे को देखा… उसे चूमा… और अंतिम बार कहा— “मैंने अपना सब कुछ भारत माता को दे दिया… अब यह जीवन भी उसी का है।” और फिर… एक और बलिदान इतिहास के पन्नों में दर्ज हो गया। लेकिन समय के साथ हम उस नाम को भूलते चले गए… उस दर्द को भूलते चले गए… उस त्याग को भी, जिसने हमें आज़ादी की सांस दी। आज सवाल सिर्फ इतना है— जिस बाप ने अपने बेटे के शव को छूने का अधिकार तक छोड़ दिया, ताकि हम आज खुले आसमान में सांस ले सकें… क्या हम उसका नाम भी याद रखते हैं? अगर यह कहानी पढ़कर आपके दिल में भी हलचल हुई हो… तो इसे यूं ही मत जाने दीजिए। इस महान पिता को एक सलाम जरूर लिखिए, “वंदे मातरम्” जरूर कहिए, और इस कहानी को आगे बढ़ाइए… क्योंकि शहीदों को सच्ची श्रद्धांजलि शब्दों से नहीं, याद रखने से मिलती है। साभार
Ajai Singh Yadav ( Il mostro) tweet media
हिन्दी
150
569
1.3K
46.5K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
अन्यायाविरुद्ध कडाडणारी कित्तूरची राणी चेनम्मा ! भारतीय स्वातंत्र्यलढा १८५७ पासूनच सुरू झाला अशी समजूत असली, तरी त्याआधीच १८२४ मध्ये कित्तूरच्या राणी चेनम्मांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध सशस्त्र संघर्ष उभारला. परकीय सत्तेविरुद्ध ठाम आणि संघटित आवाज उठवणाऱ्या त्या अग्रगण्य वीरांगना होत्या. राणी चेन्नम्मांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ रोजी काकती येथे झाला. त्या लिंगायत परंपरेतील कर्तबगार आणि शूर घराण्यात वाढल्या. बालपणापासूनच त्यांच्यात धाडस, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास दिसून येत होता. त्यांना घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी, भालाफेक यांचे प्रशिक्षण देण्यात आले. चेन्नम्मांच्या कुटुंबाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सामर्थ्य ओळखून त्यांना सक्षम बनवले. कन्नड, मराठी, उर्दू आणि संस्कृत भाषांवरील प्रभुत्वामुळे त्या विद्वान आणि अभ्यासू होत्या. कित्तूरचे राजा मल्लसर्जा देसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या कित्तूरच्या राणी बनल्या. कित्तूर हे राज्य व्यापारी दृष्ट्या समृद्ध होते. हिरे, माणिके आणि कृषी उत्पादनांच्या व्यापारामुळे संस्थानाची आर्थिक स्थिती चांगली होती. राजा मल्लसर्जा न्यायप्रिय आणि प्रजावत्सल होते. त्यांच्या सोबत राणींनी प्रशासन, अर्थकारभार, सैन्यव्यवस्था आणि मुत्सद्देगिरी यांचे ज्ञान आत्मसात केले. त्या केवळ राजमाता नव्हत्या तर राज्यकारभारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या समर्थ शासिका होत्या. प्रथम पतीचे निधन झाले आणि त्यानंतर एकुलत्या एका पुत्राचाही मृत्यू झाला. राज्याचा वारस नसल्याने संस्थान अस्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीत त्यांनी शिवलिंगप्पा या बालकाला दत्तक घेतले आणि गादीचा वारस घोषित केले. हा निर्णय राज्याच्या स्थैर्यासाठी आवश्यक होता, पण याच कारणावरून ब्रिटिशांनी हस्तक्षेप सुरू केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातील संस्थाने एकेक करून आपल्या ताब्यात घेत होती. दत्तक वारस मान्य न करण्याची त्यांची भूमिका पुढे डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स ( भारतातील मांडलिक संस्थाने बळकावण्यासाठी लावलेले धोरण ) म्हणून प्रसिद्ध झाली. कित्तूरसारख्या समृद्ध संस्थानावर डोळा ठेवून ब्रिटिशांनी शिवलिंगप्पाचा वारस म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला. धारवाडचे कलेक्टर सेंट जॉन ठाकरे यांनी राणींना अधिपत्य मान्य करण्याचा आदेश दिला. परंतु राणी चेन्नम्मांनी परकीय सत्तेचा हा हस्तक्षेप ठामपणे फेटाळून लावला. त्यांची भूमिका स्पष्ट होती, कित्तूरचा वारस हा अंतर्गत प्रश्न असून इंग्रजांना त्यात हस्तक्षेपाचा अधिकार नाही. २४ सप्टेंबर १८२४ रोजी ब्रिटिश सैन्याने कित्तूरच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. राणी चेन्नम्मा स्वतः रणांगणात उतरल्या. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने अफाट शौर्य गाजवले. या संघर्षात कलेक्टर जॉन ठाकरे ठार झाला आणि काही ब्रिटिश अधिकारी कैद झाले. एका लहान संस्थानाने ब्रिटिश सत्तेला दिलेले हे मोठे आव्हान होते. हा विजय केवळ सैनिकी नव्हता, तो आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याच्या हक्काचा विजय होता. राणींनी कैद्यांना सन्मानाने वागवून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिशांनी फसवणूक केली आणि पुन्हा मोठ्या सैन्यासह आक्रमण केले. डिसेंबर १८२४ मध्ये झालेल्या दुसऱ्या युद्धात काही स्थानिकांच्या फितुरीमुळे किल्ल्याची संरक्षणव्यवस्था ढासळली. राणींचे निष्ठावंत सेनानी सांगोळी रायण्णा आणि गुरुसिद्धप्पा यांनी शर्थीने लढा दिला. तरीही ब्रिटिश सैन्याच्या संख्यात्मक व तांत्रिक प्राबल्यामुळे कित्तूर पडले. अखेरीस राणी चेन्नम्मा पकडल्या गेल्या आणि बेलहोंगल येथे कैद करण्यात आल्या. कैदेतही त्यांचे मनोबल ढळले नाही. त्यांनी अध्यात्म, प्रार्थना आणि ध्यानाच्या माध्यमातून आत्मशक्ती जपली. पाच वर्षांच्या कारावासानंतर २१ फेब्रुवारी १८२९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही सांगोळी रायण्णा यांनी गनिमी काव्याने इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला ज्यातून राणींच्या प्रेरणेची ताकद दिसून येते. राणी चेन्नम्मांचे ऐतिहासिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. त्यांनी १८५७ च्या उठावाच्या ३३ वर्षांपूर्वी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड केले. म्हणूनच त्यांना "कर्नाटकची लक्ष्मीबाई" असे संबोधले जाते. त्यांच्या सन्मानार्थ कित्तूर येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आणि संसद भवन परिसरात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. त्यांच्या नावाने धावणारी "राणी चेन्नम्मा एक्सप्रेस" त्यांच्या स्मृतीचे प्रतीक आहे. राणी चेन्नम्मांचे जीवन हे स्वाभिमान, धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रप्रेम यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. पराक्रमी राणी चेन्नम्मांना यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩 #राणी_चेन्नम्मा #RaniChennamma #Kittur
Onkar Dake tweet media
MR
3
16
72
1.2K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
mayurjoshiphotos
mayurjoshiphotos@mayurjoshi999·
🚩 जेव्हा स्वामी विवेकानंद 'शेर शिवराज' गात वाघासारखे गर्जले! 🚩 ​मद्रासची (चेन्नई) ती एक शांत, चांदणी रात्र... ती एक अत्यंत सुंदर आणि शांत अशी चांदणी रात्र होती. मद्रास (आताचे चेन्नई) येथील भट्टाचार्यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात स्वामी विवेकानंद बसले होते. त्यांच्या सोबतीला खेत्रीच्या महाराजांचे खाजगी सचिव मुन्शी जगमोहनलाल उपस्थित होते. खेत्रीच्या महाराजांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती आणि त्यांनी याचे श्रेय स्वामीजींच्या आशीर्वादाला दिले होते, त्यामुळेच स्वामीजींना सन्मानाने खेत्रीला नेण्यासाठी मुन्शीजी तिथे आले होते. वातावरण प्रसन्न होते, पण तितक्यात तिथे एक अद्भुत घटना घडली. स्वामीजींचे शिष्य आणि एक प्रसिद्ध डॉक्टर, डॉ. एम. सी. नंजुंदा राव तिथे आले. त्यांनी पाहिले की स्वामीजी एका वेगळ्याच तंद्रीत आहेत. अचानक स्वामीजींच्या मुखातून एक वीररसयुक्त हिंदी काव्य उमटू लागले. त्यांचा आवाज गोड पण तितकाच कणखर होता. ते महाकवि भूषण यांनी रचलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्तुतीपर काव्य गात होते. "दावा दृमदंड पर, चीता मृगझुन्द पर, भूषण वितुण्ड पर, जैसे मृगराज हैं ! तेज तमअंस पर, कान्हा जिमि कंस पर, त्यों म्लेंच्छ बंस पर शेर शिवराज हैं !" या ओळींचा अर्थ असा होता की, ज्याप्रमाणे जंगलातील वृक्षांवर वणव्याचा धाक असतो, हरणांच्या कळपावर चित्त्याची झडप असते, हत्तींच्या समूहावर सिंहाचा दरारा असतो, किंवा अंधारावर सूर्याचा प्रकाश आणि कंसावर भगवान श्रीकृष्ण भारी पडले होते... अगदी तसेच म्लेंच्छ (परकीय आक्रमक) वंशामध्ये 'शेर शिवराज' (शिवाजी महाराज) यांचा दरारा होता [2]. डॉ. नंजुंदा राव हे ऐकून थक्क झाले. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. कारण, ब्रिटीश शिक्षणपद्धतीत आणि परकीय इतिहासकारांच्या पुस्तकात त्यांनी वाचले होते की, शिवाजी महाराज हे केवळ एक लुटारू आणि तत्त्वशून्य राजा होते. आपली शंका त्यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, "स्वामीजी, मी तर ऐकले आहे की शिवाजी हे एक लुटारू आणि खुनी शासक होते." डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच स्वामीजींचे गाणे थांबले. त्या शांत रात्री स्वामीजींचा चेहरा रागाने तप्त झाला. त्यांनी डॉक्टरांकडे पाहिले आणि एका वाघासारखी गर्जना केली. ते रागाने म्हणाले: "डॉक्टर, ही तुमच्यासाठी शरमेची गोष्ट आहे! तुम्ही स्वतः एक मराठा आहात आणि तरीही गेल्या तीनशे वर्षांतील भारताच्या या सर्वश्रेष्ठ राजाचे तुम्हाला खरे रूप माहीत नाही?" स्वामीजी पुढे अत्यंत पोटतिडकीने बोलू लागले, "शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते साक्षात ईश्वरी अवतार होते. महाराष्ट्रातील संत आणि ऋषीमुनी त्यांच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत होते. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता." स्वामीजींनी डॉक्टरांचे डोळे उघडले. ते समजावून सांगताना म्हणाले की, परकीय इतिहासकारांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि इथल्या भावनांची कदर नव्हती, ते पूर्वग्रहदूषित होते, त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांचे मोठेपण कधीच समजले नाही. स्वामीजींचे उद्गार आजही अंगावर शहारे आणतात. ते म्हणाले: "शिवाजी महाराजांसारखा महान राजा केवळ महाकाव्यांमध्येच पाहायला मिळतो. ते भारताशी एकनिष्ठ असलेले एक महान राष्ट्रभक्त होते. त्यांनी केवळ राज्यच केले नाही, तर भविष्यातील भारतीय पिढ्यांना आकार दिला. भारतात विखुरलेल्या राज्यांना एकत्र करून 'अखंड भारत' निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते." त्या रात्री स्वामीजींच्या त्या शब्दांनी डॉ. नंजुंदा राव यांची दृष्टी बदलली. त्यांना समजले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक पात्र नसून, ते भारतीय अस्मितेचा आणि अखंड भारताच्या स्वप्नाचा एक तेजस्वी हुंकार होते. #Swamivivekanand #छत्रपतीशिवाजीमहाराज #जाणताराजा ♥️♥️
mayurjoshiphotos tweet media
MR
2
15
74
1.7K
MYB_RashtraSarva Pratham รีทวีตแล้ว
Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳
When Nandan Nilekani met PM @narendramodi Ji on January 8 to discuss AI for farmers, the Prime Minister immediately expanded the idea: why not use AI for cows and cattle as well? The same day, the PMO brought together MeitY officials and Amul. Within three weeks, the AI solution was live — reaching 3.6 million farmers and 40 million cattle. January: Vision. February: Execution. Nilekani likened it to the launch of BHIM on Unified Payments Interface — bold vision, fast rollout, massive scale. Under PM Modi, technology moves from idea to impact at speed. This is so motivating 🔥 #IndiaAIImpactSummit2026
English
88
1.2K
4.5K
150.5K
MYB_RashtraSarva Pratham
MYB_RashtraSarva Pratham@YOGESHMALODE18·
@RailMinIndia Though the Vande Bharat trains have changed the travelling journey experience. But there upkeep is now a concern.the seats not getting pushed back smoothly, the tea tea tray not easily coming out. The cleaning of the interior is also somehow lagging. Pl focus also on the upkeep
English
1
0
0
68
Ministry of Railways
Ministry of Railways@RailMinIndia·
Celebrating 7 years of India’s pride on rails! 🇮🇳 #VandeBharatExpress—powering India's progress with unmatched speed, superior comfort and world-class service.
English
15
176
319
15.3K