Alpesh More retweetledi

यावर कधी बोलायचं? महाराष्ट्राच्या पुढे मोठ पाणीसंकट उभ आहे पण सरकारला आपलीच संकट निस्तरता येत नाही आहेत. सध्या फक्त तुला कोणत खात मिळणार आणि मला कुठल मिळणार या वादा मध्येच सरकार व्यस्त आहे. सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस यावर्षी आतापर्यंत झाला आहे, त्या साठी नक्की काय उपाययोजना सरकार कडे आहेत? सरकारनी या बद्दल खरंच विचार केलाय की राजकारणामध्ये दंग असलेल्या सरकारला ही माहिती अजून पोहोचायची आहे?
@CMOMaharashtra ?

MR
























