Achyut Dhavan

2.6K posts

Achyut Dhavan banner
Achyut Dhavan

Achyut Dhavan

@DhavanAchyut

Primary Subject Teacher (Science-Maths) at Zilha Parishad Primary School Khandobachiwadi, Mohol Dist. Solapur General Secretary, Old Pension Organization Mohol.

Ekurke Tal-Mohol Dist-Solapur Katılım Temmuz 2016
600 Takip Edilen184 Takipçiler
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
पानिपतच्या रणांगणावर “लाख बांगड्या फुटल्या, दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरवल्या, आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणनाच नाही…” तरीही एक सत्य अढळ आहे — पानिपतचे युद्ध मराठे राष्ट्ररक्षणासाठी लढले. #पानिपत_शौर्यदिन हारले नाहीत, मरेपर्यंत लढले! #Panipat #MarathaShaurya
Achyut Dhavan tweet media
MR
0
4
9
603
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
एकुरके, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी सीना नदीतील महापुरामुळे शेत व गावांमध्ये पाणी घुसल्यामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे #महापूर #अतिवृष्टी @abpmajhatv @SakalMediaNews @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @DRMSolapur @saamTVnews @RRPSpeaks
MR
0
0
0
15
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
Reliance Jio's internet is very slow in our village (At. post. Ekurake, Tal. Mohol, Dist. Solapur, Maharashtra 413213). This problem of wasting data packs has been there for the last 6 months. I am getting fed up with it... @JioCare @reliancejio @JioNews @MukeshDhiAmbani
English
1
0
1
105
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
@_prashantkadam मराठा आरक्षणाचा विषय देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना सुरू झाला. परंतु त्यांनी गोल गोल गप्पा मारून त्याविषयाचेगांभीर्य कमी केलं त्यामुळे आज ही वेळ आली आहे. मागील सरकारचा आरक्षण कसे घटनाबाह्य आहे म्हणून ते रद्द केलं व त्यांनी नव्याने परत आरक्षण दिलं आणि तेही टिकू शकले नाही
MR
0
0
0
54
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
एखाद्या मागणीसाठी आंदोलन करताना तुमचा राग सरकारवर, व्यवस्थेवर असतो ना? एका विशिष्ट नेत्यावरच तो का ठेवायचा? मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षाही फडणवीस यांच्यावरचा रागच आता जास्त होत चाललाय. का बरं? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा विजय झाल्याचे जाहीर केले होते. आज ज्या मागण्या ते करत आहेत त्या सगळ्याचं नोटिफिकेशन तेव्हा काढलं असं जाहीरपणे सांगितलं गेलं. मग त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? आजवरच्या सरकारांनी मराठा आरक्षणाबद्दल निव्वळ फसवाफसवी केली आहे पण आज अचानक मराठ्यांना ओबीसीतच घाला, तेच आरक्षण आम्ही मान्य करू. तो आमचा हक्कच आहे हे जरांगे पाटील कुठल्या घटनात्मक आधारावर म्हणत आहेत ? ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र हा त्यातल्या त्यात एक घटनात्मक पातळीवर योग्य मुद्दा म्हणता येईल. पण सगळे मराठा सरसकट कुणबीच ठरवा या लाईनवर आरक्षण आता इतक्या दशकांनंतर अशक्य अतर्क्य नाही का? आरक्षणाची लढाई व्यक्तीकेंद्री करून यश मिळेल की व्यवस्थाकेंद्री करून?
MR
129
125
1K
54.6K
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी, पोलिस कॉंस्टेबल, कंडक्टर, ड्रायव्हर, शिक्षक, क्लर्क, शिपाई, गिरणी कामगार, काही मोठ्या कारखान्यातील कामगार पुर्वीच्या काळी गावागावात, घराघरात असायचे. घरी शेतीही असायची आणि जोडीला मासिक पगाराचा आधार. फक्त शेती किंवा रोजंदारी करणाऱ्यापेक्षा यांचं १/१०
MR
11
55
343
18.8K
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
@iamShantanu_D निर्वेधपणा चा दुसरा अर्थ काय?
MR
0
0
0
10
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
विज्ञानवादी दृष्टिकोन, कला, एकत्र खेळ, चिकित्सक, विजिगीषु वृती आणि सर्वसमावेशक संस्कृतीमुळे आपण सर्वच माकडांपासून माणसात आलोय. एकमेंकांची साथ देणं, घेणं आणि संस्थात्मक पायाभरणीसाठी एकत्र येऊन संघर्ष करणं हे वाढायला हवं. मानवी उत्क्रांतीचा पाया अशा प्रायोरिटी कळण्यातूनच सूरू होतो.
MR
3
37
228
5.5K
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
Jio's network is not working at all in this village of Ekurke, Taluka - Mohol, District - Solapur. The internet speed is very low. This problem has been going on for the last 4 months. The problem should be solved otherwise I will have to port.. @JioCare @reliancejio #Jio
English
1
0
0
37
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
रिचार्ज के पैसे पूरे लेते हो तो नेटवर्क भी पूरा दो #Jio_का_घटिया_नेटवर्क ⁦ रिचार्ज तो इतने महंगे कर दिए गांव में इतना घटिया नेटवर्क हैं 2G - 3G की भी स्पीड नहीं पकड़ रहीं #Jio_का_घटिया_नेटवर्क @reliancejio @JioCare @reliancegroup
हिन्दी
0
1
0
9
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
व्यावहारिक आणि कौटुंबिक नात्यांमधे पैशाचा रोल वेगवेगळा असतो. त्याची किंमतही वेगळी असते. हे बेसिक ज्याचं क्लियर तो सुखी!
MR
5
32
378
8K
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
@MarathiDeadpool मोहोळ तालुक्यात दीड तास मुसळधार पाऊस पडला
MR
1
0
1
77
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा दक्षिण भाग..पुढील चार तासात मुसळधार पावसाची शक्यता..❤️ #MaharashtraRain
MR
8
6
130
3.9K
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
@kingsmanT11 अतिरेकी कुठून तयार होतात त्यांची ठिकाणे उध्वस्त करणे हे देखील गरजेचे आहे, केंद्रीय संरक्षण खाते व तिन्ही दलाचे प्रमुख यांनी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला असेल की, राज ठाकरे साहेबांनी जे सांगितले ते पण बरोबर आहे. पण अमेरिकेसारखे ऑपरेशन या घडीला शक्य असेल का याचाही विचार गरजेचा
MR
0
0
2
512
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
यावर आपले एक नागरिक म्हणून काय म्हणणं आहे.?
विजय गिते tweet media
MR
261
267
2.7K
75.2K
Dr. Mrudul Deshpande
Dr. Mrudul Deshpande@Dr_of_Lifestyle·
“चालणं” हा व्यायाम होत नाही. लांब चालणं, हळु-हळू जॉगिंग करणं ह्याला व्यायाम म्हणू शकत नाही. हे केल्याने फारसा फरक वजनात, बीपी कमी होण्यात किंवा शुगरचं प्रमाण कमी करण्यात पडत नाही. तुम्ही कदाचित निरोगी राहाल, फार कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत, अंथरुणाला खिळून राहणार नाही… पण तुम्ही “फिट” नसाल.! फिट राहणं तेव्हाच होईल, जेव्हा स्नायूंना ताण मिळेल. आणि त्यासाठीच वेट ट्रेनिंग हे सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. जिम करणं हे फक्त बॉडी-बिल्डिंग करण्यासाठी आहे असं जर वाटत असेल तर ते myth आहे. Muscle training ही आताची सर्वात महत्वाची गोष्ट आहे.!
MR
43
82
993
80.6K
Achyut Dhavan retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
मराठ्यांना “गनिमी काव्या”चा महामंत्र देणाऱ्या व दिल्लीकर जहांगीर बादशहाच्या लष्कराला पाणी पाजणाऱ्या भातवडीच्या युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण ! केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला #धगधगत्या इतिहासाचे दुर्दैवी #विस्मरण ! —विश्वास पाटील होय मित्रांनो, शिवरायांसह तमाम मराठ्यांना #गनिमी_काव्याचा धडा शिकवणारे भातवडीचे युद्ध ऑक्टोबर सोळाशे चोवीसच्या अखेरीस घडले होते. जिथे #शहाजीराजे व मलिक अंबरने दिल्लीच्या व #विजापूरच्या एक लाख फौजेची आपल्या फक्त चाळीस हजार सैन्यानिशी धूळदाण केली होती. त्या घनघोर युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण झाली. ज्या #युद्धामध्ये #जिजाऊ साहेबांचा ऐन विशीतला लाडका दीर आणि शिवरायांचे चुलते शरीफजीराजे भोसले #हुतात्मा झाले होते. तो प्रसंग #अहमदनगर पासून फक्त 11 मैलावरील भातवडी गावात घडला होता. खरे तर, मराठ्यांच्या इतिहासालाच #कलाटणी देणाऱ्या या घटनेचे स्मरण महाराष्ट्रभर दारोदारी #दिंड्यापताका फडकवून व्हायला हवे होते. मात्र राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी चटावलेल्या आजच्या मानी मराठ्यांना व या भूमीला या पवित्र युद्धाचे विस्मरण घडावे ही किती दुर्दैवी बाब आहे. जिथे आपल्या भूत आणि भविष्यासाठी हुतात्म्यांचे सडे पडले. तोफा धडाडल्या. दुश्मनांचा नायनाट झाला, त्या #स्फूर्तीदायी इतिहासामागे आपण धावायला हवे. पण आजकाल ज्या दिशेने मीडियाचा कॅमेरा फिरतो त्या दिशेनेच सर्वजण धावत असतात. भातवडीच्या युद्धात जेव्हा दिल्लीकर मोगलांचा सेनानायक मनचेहर हा आपल्या तीनशे हत्तींचे दल घेऊन #रणांगणात हाहाकार माजवत होता. तेव्हा त्याचा माज उतरवण्यासाठी शरीफजी भोसले घोडा फेकत निघाले. त्यांनी आपल्या थोरल्या भावाला, शहाजीराजांना शब्द दिला होता की, “मोगलांच्या बलाढ्य हत्तीदलाचा नायनाट केल्याशिवाय मी काय, माझा मुडदाही आपल्या भेटीस माघारा येणार नाही दादा.” दिल्या शब्दाप्रमाणे शरीफजी आणि #हंबीरराव_चव्हाणने ते प्रचंड हत्तीदल धुळीस मिळवले होते. दुश्मनांच्या हजारो तलवारींच्या पात्यांचा नायनाट आपल्या बुद्धीच्या एका समशेरीने कसा करता येतो, त्याचे तंत्र शहाजीराजांनी या युद्धापासूनच आत्मसात केले. अन् तोच महामंत्र शिवरायांना बेंगलोरच्या किल्ल्यात प्रात्यक्षिकासह शिकवला होता. त्याच महामंत्रावर आपला सारा इतिहास घडला होता. दुर्दैवाने आज त्या महाप्रसंगाचे आम्हा सर्वांना विस्मरण व्हावे, यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी असू शकत नाही. परवा #सिंधुदुर्ग मधील शिवरायांचां पुतळा पडला म्हणून मराठवाड्यापासून सर्वजण तिकडे धावले. परंतु आजच्या #अहिल्यानगर पासून म्हणजेच अहमदनगर पासून अवघ्या अकराव्या मैलावर , म्हणजेच आपल्या उंबरठ्याशी घडलेल्या या महाप्रसंगाचे सर्वांना विस्मरण घडावे, हे आपल्या भूमीचे दुर्दैव आहे. आज नगर जिल्ह्याच्या तालुक्या तालुक्यामध्ये सत्तेचा सारीपाट, राजकीय प्रचार व #चिखलफेक सुरू आहे. त्यातून नव्या पिढीने थोडी सवड काढून भातवडीच्या रानात जाऊन त्या राष्ट्रासाठी #धारातीर्थी पतन पावलेल्या शरीफजी भोसलेंच्या बाजूला पडलेल्या समाधीवर फुलांच्या चार ओंजळी जरूर वाहव्यात. वर मी दिलेल्या छायाचित्रात या समाधीची किती दुरावस्था झाली आहे हे आपल्या लक्षात येईल . केवळ प्रसिद्धीसाठी शिवराय आणि #संभाजीराजे यांचे उंच उंच पुतळे उभे करायचे. मात्र त्यांच्याच इतिहासातील खऱ्या घटनांप्रसंगांचा आणि भातवडी सारख्या धगधगत्या स्फूर्तीदायी अग्निकुंडांचा विसर पडू द्यायचा हे या भूमीच्या भवितव्यासाठी फारसे काही चांगले नाही, असेच मला वाटते . या लढाईचे वर्णन प्रत्यक्ष साक्षीदार #परमानंद_स्वामी यांनी आपल्या “शिवभारता”मध्ये केलेले आहे. डॉक्टर बाळकृष्ण यांनी आपल्या “शिवाजी द ग्रेट” या ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्याबाबत विस्ताराने लिहिली आहे. मी माझ्या शिवरायांच्या जीवनावरील “महासम्राट” कादंबरीच्या #झंजावात या पहिल्या भागातही या लढाईचे संपूर्ण वर्णन केलेले आहे, वाचकांनी तो स्फूर्तीदायी इतिहास जरूर वाचावा. या निमित्ताने भातवडीच्या युद्धात रणरंग खेळून कीर्तिमान होणाऱ्या शहाजीराजे, शरीफजी भोसले, मलिक अंबर, हंबीरराव चव्हाण, दत्ताजी नागनाथ, मंबाजी भोसले, नरसिंह पिंगळे, मुधोजी फलटणकर, विठोजी काटे अशा तमाम बहाद्दराना माझा मानाचा मुजरा. -काळाच्या मांडीवरी पहुडला मर्द शरीफजी ज्या सम्रांगणात चला वाहू फुले तिथे अन ओवाळू आसवांची वात ! – विश्वास पाटील #युद्ध #शहाजीराजे_भोसले #मराठा_इतिहास #मलिकअंबर #गनिमी_कावा #history #author #authorvishwaspatil #vishwaspatil
Vishwas patil tweet mediaVishwas patil tweet media
MR
14
84
343
8.4K
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
@wankhedeprafull गोष्ट पैशापाण्याची सारखे सदैव उपयुक्त ठरेल असे उत्तम पुस्तक वाचायला मिळाले, या पुस्तकातूनही नक्कीच नवीन गोष्टी शिकायला मिळतील, उत्सुकता पुस्तक हाती येण्याची...
Achyut Dhavan tweet media
MR
0
0
0
68
Achyut Dhavan
Achyut Dhavan@DhavanAchyut·
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व सहकारी आज पासून वर्धा येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत.. #OPS_लागू_करो #VoteforOPS @aajtak @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @ibnlokmattv1 @CMOMaharashtra @PawarSpeaks @NANA_PATOLE @RRPSpeaks
MR
0
0
2
18