Sabitlenmiş Tweet

अजितदादां म्हणाले, ठाण्याचा पट्ट्या ज्याच्यामुळे गणेश नाईक, डावखरे ही माणसं सोडून गेली. दादा, ठाणे-मुंबई खंडणी मुक्त झाली हे आव्हाड साहेबामुळेच. आव्हाड कार्यकर्ते नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत व मुंबईपासून सोलापूरपर्यंत मोजण्यापलीकडे आहेत.
@Awhadspeaks @AjitPawarSpeaks @RutaSamant

MR












