@ranvijaylive भक्त देश हित मे सब कबूल कर लेते हैं और गुलाम काँग्रेसी हित मे कितणा भी गिर जाते हैं!आपने काँग्रेस हित मे दो च्यार कीलो सोना तो खरिदा ही होगा!!
@awesh29 काँग्रेस की हालत घर का ना घाट का जैसी हो गई है सनातन का अपमान करणे पर ना तामिलनाडू मे वोट मील रहे हैं और नाही हिंदी भाषिक राज्य मे ! बस सोशल मीडिया में राहुल गांधी को चमका रहे हैं!?
तमिलनाडु में बीजेपी वाले उदय के विरुद्ध विशाल जुलूस निकाल रहे थे IUML वालों ने 10 हजार आवाज वाली महाराजा चटाई फोड़ दी। चेन्नई के पत्रकार मित्रों ने अभी भेजा है।
@VikasLawande1 भाड्याच्या लोकांना सर्व भाड्यानेच मिळतात असे वाटत असते!? हिंदु पासून दलीत,obc, मराठा समाज वेगळा केल्या नंतर हा सर्व समाज वारकरी मध्ये बिणा भेदभाव एकत्र येतो हे बारामती साहेबांच्या डोळ्यात खुपत होते आता वारकऱ्या मधे फूट पाडून वारकरी संपविण्याचा कट साहेबांनी रचलेला दिसतो!?
माझ्याविरुद्ध #आंदोलन करण्यासाठी जसे ढोल लेझीम किंवा बँड पथक पथक भाड्याने मिळते तशा पद्धतीने एखाद्या #वारकरी शिक्षण संस्थेतील ही लहान मुलांची दिंडी भाड्याने आणून माझ्याविरुद्ध अहिल्यानगर मध्ये नुकतेच आंदोलन करण्यात आले. सदर वारकरी शिक्षण संस्था चालकांच्यावर आणि आंदोलन #मनुवादी व #धर्मांध विचारांच्या आयोजकांच्यावर #अहिल्यानगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा लहान मुलांचा आंदोलनामध्ये बेकायदेशीररित्या वापर केलेला आहे. त्या मुलांच्या पालकांची आणि शासनाची आयोजकांनी व शिक्षण संस्था चालकांनी परवानगी घेतलेली होती का ? राज्याचे महिला बालकल्याण विभाग याबाबत काय भूमिका घेणार आहे किंवा नाही ? @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra@NagarPolice#warkari#varkari #घुसखोर #ahilyanagarpolice@RRPSpeaks@SunetraA_Pawar@supriya_sule@abpmajhatv
हे संतापजनक आणि आमच्या संतांचा घोर अपमान करणारे विधान केल्यानंतर तरी सुद्धा आम्ही गप्प बसायचं का? संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील स्वतःला साधू किंवा संत म्हणून घेणाऱ्या किती जणांनी याबाबत निषेध किंवा आंदोलन केले ?? या निषेधार्थ ते 20 #घुसखोर कधी रस्त्यावर उतरले का ?
म्हणून #मनुवादी हे वारकऱ्यातील घुसखोर ठरतात.
सनातन #वैदिक धर्म आणि संतांचा भागवत #वारकरी संप्रदाय हा संघर्ष पूर्वीही होता आणि आजही आहे. संतांच्या विचाराचे खरे वारकरी आमच्या सोबत येतील.
जननायक 🤝 थलापति
TVK के 108 विधायकों में 93 पहली बार MLA हैं।
41 विधायक 40 साल से कम उम्र के हैं।
देश का युवा बदल चुका है।
अब राजनीति में भी generational shift होकर रहेगा।
मोदी को हराने का रास्ता सिर्फ गठबंधन नहीं,
युवा नेतृत्व है।
@VikasLawande1 लव्ह जिहाद,tcs सारख्या घटना पाहून आज वेळ होती शांतीप्रिय समाजात जीहाद्यानी केलेली घुसखोरी उघड करण्याची आणि नेहमी प्रमाणे जनतेच लक्ष्य विचलित करण्यासाठी साहेब प्रतिगामी लोकांना टार्गेट करत आहे! झारीतील शुक्राचार्याला जनतेनी वेळे वर ओळखले आणि सत्ते पासून दूर ठेवले!?
@NatashaASpeaks शिवसेना स्टाईल,बी ग्रेड स्टाईल , भीम टोला नंतर आता वारकऱ्यांनी सुध्दा आपली स्टाईल विकसित केलेली आहे असेच दिसते!सहनशीलतेचा अंत झाला की प्रतिकार होतोच साहेब!
टाळ हातात असणाऱ्या महाराष्ट्राला कट्टे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात समाजाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
महाराष्ट्राची ओळख ही संतांच्या विचारांनी घडली आहे.
ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, नामदेव, एकनाथ यांनी दिलेला वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता, संयम आणि मानवतेचा मार्ग आहे. इथे जातीपेक्षा भक्ती मोठी मानली गेली. इथे तलवारीपेक्षा टाळ-मृदंगाचा आवाज मोठा होता.
काल विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक आणि बंदुकीचा धाक दाखवत दिलेली धमकी ही फक्त एका व्यक्तीवरील घटना नाही; ती महाराष्ट्राच्या वारकरी संस्कृतीवर झालेली मोठी जखम आहे.
मतभेद असू शकतात. विचारांचा विरोध असू शकतो. पण वारकरी परंपरेत उत्तर हे संवादाने दिलं जातं, दहशतीने नाही.
ज्या संप्रदायाने “वसुधैव कुटुंबकम” जगलं, जिथे लाखो वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात, त्या परंपरेत गुंडगिरी, भीती आणि हिंसेला जागा असू शकत नाही.
आज काही लोक बुवाबाजी, अंधभक्ती आणि दहशतीच्या जोरावर वारकरी संप्रदायावर आपला कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. वारकरी चळवळ ही कोणाच्या मालकीची नाही. ती महाराष्ट्राच्या जनमानसाची आहे.
@VikasLawande1 यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे इतिहास, समता आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याचे प्रश्न आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यावर शाई फेकली गेली. कारण प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला काही लोक घाबरतात.
पण हा महाराष्ट्र संतांचा आहे.
इथे फुले-शाहू-आंबेडकरांची परंपरा आहे.
इथे विचार संपवण्यासाठी बंदुका उगारल्या जात नाहीत, तर विचारांना उत्तर विचारांनी दिलं जातं.
आज गरज आहे ती खऱ्या वारकरी विचारांच्या संरक्षणाची.
टाळ हातात असणाऱ्या महाराष्ट्राला कट्टे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात समाजाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
कारण महाराष्ट्र धर्म म्हणजे,
समता, संयम, सत्य आणि स्वाभिमान.
आणि हा धर्म कोणत्याही भीतीपुढे कधी झुकणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक आणि भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. जेंव्हा विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही तेंव्हा अशा हिंसक पद्धतीने त्यांचा प्रतिकार केला जातो. हे लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधातील कृत्य आहे. लवांडे यांनी सातत्याने एक भूमिका मांडली. त्या भूूमिकेचा पाठपुरावा करताना वाद-प्रतिवाद अपेक्षित आहेत. वाद प्रतिवाद हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामध्ये अशा प्रकारच्या उथळपणाला तसेच हिंसेला थारा नाही. हा संतांचा महाराष्ट्र आहे, येथे प्रेम आणि करुणा हीच अध्यात्माची पहिली पायरी आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो तसेच या हल्लेखोरांवर तातडीने कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
राज्यपाल कौन होते हैं बहुमत का परीक्षण करने वाले?
बहुमत का फैंसला राजभवन में नहीं सदन में होता है।
देश का कानून और सुप्रीम कोर्ट भी सदन में बहुमत को कहता है।
@kingsmanT11 पुरोगाम्यांचे स्वातंत्र्य म्हणजे देवतांची गुलामी नको बारामती ची चालते, समता म्हणजे सर्व जग सुखी हो! नाहि चालत पण केवळ मला मानणारेच सुखी बाकी नरकात जानार यावर विश्वास , बंधुता मी एकच बाकी काफिर ही कपाळाची टिकली गुलामी आणि डोळे सोडून सर्व शरीर झाकणे चालते असे आमचे पुरोगामी आहे!
अंधभक्तांचा सर्वात मुर्ख समज म्हणजे
पुरोगामी म्हणजे नास्तिक,
मुळात पुरोगामी ज्यांना आदर्श मानतात असे शिव फुले शाहू आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषांपैकी कुणीही नास्तिक नव्हतं!
पुरोगामी असण्यासाठी आस्तिक नास्तिक पेक्षा, स्वातंत्र्य - समता - बंधुता या अटी महत्वाच्या आहेत.
@Sheetal2242 आप जीसे घुटने टेकणा कहते हो वो असल मे जमीर जगणा होता है!? असल योद्धा वो होता हैं जो हिंसक, तुष्टीकरण के वोट वाली राजनीती से विपरीत जा कर जीत जाये! तुम्हारा योद्धा तो वही पुराणी राजनीती कर के जिता जो dmk,aidmk, काँग्रेस करती थी!! आज विजय हैं कल फिर स्टॅलिन होंगे बदलेगा कुच्छ नहीं?
ये साउथ के एकमात्र अभिनेता-राजनेता हैं जिन्होंने भाजपा के सामने कभी घुटने नहीं टेके।
वरना पवन कल्याण हो या सुरेश गोपी या राधिका सार्थकुमार और साई कुमार सबने BJP के सामने घटने टेक दिए थे।
ये बंदा कांग्रेस में शामिल हो जाए तो महाराष्ट्र में कांग्रेस अपनी दम पर सरकार बना सकती है।
कांग्रेसी नेताओ से ज़्यादा तो संजय राउत जी
राहुल गांधी जी के लिए लड़ाई लड़ते नजर आते है।
राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ
देण्यास तूर्तास नकार दिला आहे. टीव्हीकेला स्पष्ट बहुमत (११८ जागा)
नसल्यामुळे त्यांनी आधी बहुमताचा पुरावा देण्याची मागणी केली आहे.
या राज्यपालांचे वर्तन अस्वीकार्य आणि असंविधानिक आहे.
मतभेद असू शकतात...
परंतु विजयला जनतेचा कौल (जनादेश) मिळाला आहे.
त्याला सभागृहाच्या पटलावर आपला हक्क सिद्ध करण्याची संधी दिली
गेली पाहिजे.
भारतातील संसदीय लोकशाहीत, 'फ्लोअर टेस्ट' (बहुमत चाचणी) हाच
कोणत्याही नेत्याचे बहुमत ठरवण्याचा घटनात्मक मार्ग आहे. सर्वोच्च
न्यायालयानेही अनेकदा स्पष्ट केले आहे की, राज्यपालांनी स्वतः निर्णय
घेण्याऐवजी सभागृहातच बहुमताचा निकाल लागायला हवा.
वैसे ही ख्याल आया और सोचा कि कह दू की बीजेपी को असम और बंगाल में अच्छे वर तलाशने चाहिए। ऐसे वर जिनकी कम से कम भाषा साफ़ सुथरी हो वरना घर के बच्चे बिगड़ जाएँगे ☺️