

विकास खामकर
16.7K posts






हिंदी भाषा का नको? परकीय देशाची भाषा आहे का काय ती

मनसेच्या आरोपांना आता थेट रेल्वे कडून सणसणीत उत्तर मिळालं आहे… आणि तेही आकडेवारीसह! 🚆 मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की — कोंकण मार्गावर ट्रेनची कोणतीही कमतरता नाही. 👉 सध्या कोंकण रूटवर रोज एकूण ९२ ट्रेन धावत आहेत (४६ अप + ४६ डाउन) 📊 थोडक्यात आकडे बघा: ▪️ मुंबईहून थेट कोंकणला – २१ ट्रेन ▪️ इतर मार्गांद्वारे कोंकण – २५ ट्रेन 🚉 स्टेशननुसार व्यवस्था: ▪️ CSMT ते मडगाव – ६ ट्रेन ▪️ LTT वरून – ८ ट्रेन ▪️ दादर – १ ट्रेन ▪️ कल्याण – ४ ट्रेन ▪️ दिवा ते सावंतवाडी/रत्नागिरी – प्रत्येकी १ ▪️ वसई रोड व पनवेल मार्गे – २५ ट्रेन ❗️ मग दादर-रत्नागिरी ट्रेन का हलवली? रेल्वेने आधीच (२०२१ मध्ये) हा निर्णय घेतला होता. कारण: दादरहून सुटणारी ही ट्रेन दिवा पार करताना ५वी-६वी लाईन वापरावी लागत होती, ज्यामुळे पीक अवरमध्ये ११-१२ मिनिटांचा उशीर होत होता 😳 👉 याचा फटका मुंबई लोकल सेवेला बसत होता! ✔️ दिवा स्टेशनवर शिफ्ट केल्यानंतर: ▪️ सुमारे ६ लोकल ट्रेनची वेळेची अडचण संपली ▪️ प्रवाशांना अधिक वेळेवर सेवा मिळू लागली 🔥 सत्य हे आहे की — कोंकणसाठी पुरेशा ट्रेन आहेत, आणि त्या प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊनच चालवल्या जात आहेत. 👉 मग प्रश्न असा आहे… खरंच समस्या आहे की फक्त राजकारण केलं जातंय? (मनसे ला जनतेने प्रत्येक निवडणुकीमध्ये तोंडावर चपराक मारलेली आहे तरीही ही लोक काही सुधारणार नाहीत.) #KonkanRailway #CentralRailway #MNS #MumbaiLocal #FactCheck

धार्मिक कामासाठी लागणारा गॅस सामान्य कोट्यातून उपलब्ध होत नाही. माझ्या विधानसभा क्षेत्रात कोणालाही धार्मिक कामासाठी गॅसची आवश्यकता असल्यास, मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करेन. काही व्यक्ती राजकीय हेतूने अफवा पसरवत आहेत, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यांच्या कडेही धार्मिक कामासाठी अशी कोणती मागणी आली असल्यास, ती त्यांनी माझ्याकडे पाठवावी.

मुंबईकरांनो, आता तरी डोळे उघडा! आज मिठी नदीत जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याच्या वावड्या उठत आहेत, पण वास्तव काय आहे? गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेवर बसलेल्या 'पेंग्विन सेने'ने मुंबईच्या नद्यांना उघडी गटारं करून सोडलंय. ही कसली नैसर्गिक संपत्ती? हा तर यांच्या अकार्यक्षमतेचा आणि वसुलीचा विळखा आहे. मिठी नदीच्या स्वच्छतेच्या आणि रुंदीकरणाच्या नावाखाली 'ब्रिमस्टोवॅड' (Brimstowad) प्रकल्पापासून आजपर्यंत हजारो कोटी रुपये पावसाच्या पाण्यासारखे वाहून गेले. तरीही प्रत्येक पावसाळ्यात मुंबई का बुडते? कारण हा पैसा मुंबईकरांच्या सोयीसाठी नाही, तर मातोश्रीच्या लाडक्या कंत्राटदारांच्या तिजोरीत गेला. एकीकडे आमचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. उज्ज्वला योजनेतून घराघरात गॅस पोहोचवत आहेत. आणि दुसरीकडे, मुंबईत या सत्तांध नेत्यांनी नैसर्गिक जलस्त्रोतांना 'गॅस चेंबर' बनवून ठेवलंय. मिठी नदीतून आज जो गॅस निघतोय, तो यांच्या भ्रष्टाचाराचा साचलेला कचरा आहे. मिठी नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना या दुर्गंधीमुळे श्वसनाचे आजार होत आहेत. 'पर्यावरण प्रेमी' म्हणवणारे हे नेते तेव्हा कुठे गेले होते? २५ वर्षांत यांना एक नदी स्वच्छ करता आली नाही, हेच यांच्या सत्तेचं सर्वात मोठं अपयश आहे. आमची मुंबईत सत्ता आल्यावर, आम्ही या 'मिठी घोटाळ्याची' सखोल चौकशी करू. हा गॅस साठा नाही, तर हे शिवसेनेच्या (UBT) भ्रष्टाचाराचे स्मारक आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईला या दुर्गंधीतून आणि भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आता नाक बंद करून जगण्याचे दिवस संपले, आता भ्रष्टाचाराला गाडण्याची वेळ आली आहे! #मिठी_नदी #मुंबई #BMC #उबाठा @OfficeofUT @ShivSenaUBT_




MNS Slaps PhysicsWallah Staff Nashik "मराठीला गावठी बोलता?" नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासच्या कर्मचाऱ्यांना मनसेचा दणका; ८ दिवसांचा अल्टिमेटम | News #ndtvmarathi #MNS #Nashik #MarathiPride #PhysicsWallah #RajThackeray #NashikNews #MarathiBhasha #MNSStyle #BreakingNews #MaharashtraPolitics

ज्या सो कॉल्ड मराठी अस्मिता वाल्यांचा हिंदीला विरोध आहे त्यांनी खिशातील नोटा बघा 🤣

🚨 RITU TAWDE : I will work on deportation of Bangladeshi Rohingya infiltrators from Mumbai REPORTER : Earlier, Road-Roti-Water were main issues NEXT MUMBAI MAYOR RITU TAWDE 🔥🔥 : "Who has encroached on Mumbai’s roads? Bangladeshi and Rohingya infiltrators. Mumbaikars pay taxes and expect security. They want the deportation of illegal immigrants"



60% BJP winners are Marathi. Having a middle class Marathi city President Ameet Satam, who walked smallest lanes of the city helped BJP a lot. Deva Bhau was right when he said Thackeray that you neither represents Marathi nor Maharashtra.




