Sabitlenmiş Tweet

२०१२ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्यावेळी नाशिक महानगरपालिकेत सत्ता आली तेव्हा नाशिक शहराच्या पुढील २५-३० वर्षांच्या वाढीचा विचार करून मुकणे धरणातून शहरापर्यंत पाईपलाईन आपण करून घेतली. दुर्दैवाने पुणे शहरातील आजवरचे सत्ताधारी अशाप्रकारे भविष्यासाठी तजवीज करताना दिसत नाहीत.
Anil Shidore अनिल शिदोरे@anilshidore
पुण्यात आत्ता सकाळी “पाणी जपून वापरा” अशी घोषणा देत महानगरपालिकेची गाडी फिरत होती.. पुणं हे पाण्याच्या बाबतीत संपन्न शहर होतं. अशी घोषणा मी तरी पहिल्यांदा ऐकली. हे चांगलं चिन्ह नाही. आपण शहरं वारेमाप वाढवून ठेवली पण आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या नाहीत.
MR




























