Onkar Jyotsna Parmod Honap

3.2K posts

Onkar Jyotsna Parmod Honap banner
Onkar Jyotsna Parmod Honap

Onkar Jyotsna Parmod Honap

@onkarhonap

Engineer, reader, Proud Hindu Atheist. Vande Mataram

Pune, India Katılım Eylül 2009
369 Takip Edilen102 Takipçiler
Onkar Jyotsna Parmod Honap
@anilshidore शिदोरे तुम्हाला आठवण करून देतो. २०१४ मध्ये चंद्राबाबू यांनी अमरावतीची सुरवात आणि विकास सुरू केला. मग रेड्डी तुमच्या @OfficeofUT प्रमाणे अमरावती प्रोजेक्ट स्टे करून विशाखापट्टणम राजधानी करून बसला. आता पुन्हा चंद्राबाबू आलाय अमरावती साठी पैसे मागत केंद्राला. म्हणून हे बिल
MR
1
1
7
1.4K
Anil Shidore अनिल शिदोरे
लोकसभेनं परवा एक निर्णय घेतला. तो तसा आंध्र प्रदेशशी संबंधित असला तरी मराठी माणसानं त्याकडे सावधपणे बघितलं पाहिजे. "आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील आणि त्यात कधीही, कुठलाही बदल होणार नाही" अशा आशयाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. वास्तविक राज्यांच्या सीमा बदलणे, क्षेत्र कमी-जास्त करणे, नाव बदलणे किंवा नव्या राज्यांची निर्मिती करणे इतकेच अधिकार लोकसभेला आहेत. (भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३) परंतु राज्यांची राजधानी कुठली असावी ह्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. तो अधिकार राज्यांवर सोडला आहे.. तरीही हा निर्णय घेतला गेला. आपल्याला काय करायचंय, तो आंध्रच्या लोकांचा प्रश्न आहे असं मराठी माणसानं म्हणू नये. त्याच्या राजकारणातही आत्ता जाण्याचं कारण नाही. फक्त, असा प्रघात पडणं चूक आहे. कारण, तसं झालं तर एका लोकसभेच्या सत्रात मुंबईची "राष्ट्रीय आर्थिक क्षेत्र" म्हणून घोषणा होईल, दिल्लीच्या "राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" सारखी. मुंबईचं कौतुक होईल आणि सांगितलं जाईल, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणून ते केंद्रशासीत करतो आहोत.. मग हे ही सांगितलं जाईल की हा खरं तर महाराष्ट्राचाच गौरव आहे ! आणि, मग आपल्या हातातून आत्ता मुंबई जेव्हढी आहे ती ही निसटून जाईल. त्यामुळे, मराठी माणसा, मराठी माणसा, सावध ऐक, पुढच्या हाका !! #मुंबई #महाराष्ट्र #federalism
MR
44
291
1.3K
50.4K
Onkar Jyotsna Parmod Honap
@indieprathmesh मग अती हुशार माणसा, राजे मुसलमान उद्देशून *तुर्क* असे म्हणतात. मग हिंदवी समाज कुठला?
MR
1
0
1
89
Prathmesh Patil | 𑘢𑘿𑘨𑘞𑘦𑘹𑘫𑘿
भाबड्या लेकरांनो, ते 'हिंदवी स्वराज्य' मधलं हिंदवी म्हणजे 'हिंदू' नाहीये रे...किती तो कच्चा अभ्यास! हिंदवीच काय, हिंदू हा सुद्धा भूगोलदर्शक शब्द आहे! एतद्देशियांचं, आमचं इथल्या स्थानिकांचं राज्य असा हिंदवी स्वराज्याचा अर्थ होतो. (बरं उर्दू/हिंदी ची उद्गाती होती बरं हिंदवी भाषा)
MR
27
13
130
6.7K
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
दोन जहाजे आली होती. त्यापैकी एक मुंबईला आणि दुसरे चेन्नई/विशाखापट्टणमला देण्यात यायला हवे होते, परंतु दोन्ही जहाजे गुजरातला नेण्यात आली.
MR
69
66
353
8.5K
Sachin Singh Gaur
Sachin Singh Gaur@sachinsgaur·
जब मोदी शाह ने राजनाथ सिंह से पूछा , यू पी के सीएम बनोगे ? बात है 2016 की। उत्तर प्रदेश के विधानसभा चुनावों में कुछ ही महीने रह गए थे। भाजपा के पास उत्तर प्रदेश के लिए राजनाथ सिंह ही सबसे बड़ा चेहरा थे। लेकिन आशा के विपरीत राजनाथ सिंह ने ये प्रस्ताव ठुकरा दिया क्यूंकि उस समय तक उत्तर प्रदेश में भाजपा की स्थिति बहुत पतली थी। संगठन बिखरा हुआ था , कार्यकर्त्ता उत्साहहीन थे। हाँ, मोदी लहर में 2014 की बड़ी जीत से स्थिति बहुत बदली थी लेकिन फिर भी सरकार बन जाएगी ऐसा नहीं लगता था। 2014 के लोकसभा चुनावों की बड़ी जीत के बाद भाजपा बिहार और दिल्ली के विधानसभा चुनाव बुरी तरह हार चुकी थी। राजनाथ सिंह को लग रहा था अगर यूपी में भी हार गए तो केंद्र से भी जाऊंगा और प्रदेश से भी। राजनाथ सिंह को भी ये लगा कि गुजरात लॉबी उन्हें ठिकाने लगाना चाह रही है। उसके बाद नोटबंदी हुई , योगी आदित्यनाथ को आगे किया गया और 2017 का ऐतिहासिक चुनाव परिणाम सामने आया।
Sachin Singh Gaur tweet media
हिन्दी
25
47
1K
131.1K
Onkar Jyotsna Parmod Honap
@rajhans__18 संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली चे लॉजिक काय गाढवा?
MR
0
0
0
73
शापित राजहंस
राऊ राजा नव्हते रे... ते पेशवा होते आणि पेशव्यांची कोणती राजधानी नसते ...राज्याची राजधानी असते ... आणि त्या राजधानीचा सर्वेसर्वा मालक हा राजा असतो ... आणि रावांचा राजा छत्रपती शाहू महाराज होते ... पाकीट मार माणसा कधी सुधारणार तू की नसलेली बुद्धीची दिवाळखोरी अशीच वागवणार कायम ?
पाकीट तज्ञ@paakittadnya

@i_am_polytheist तसं पाहिलं तर भारतात अनेक महापुरुषांच्या नावावर अनेक ठिकाणे आहेत. पण सावरकरांचे जन्मस्थळ आणि राऊंची राजधानी यांना त्यांचे नाव नाही.

MR
8
10
179
6.7K
अमेय-🚩 😸खादाड बोका😸#टीम_आंबा🥭
मी कोणत्याही महिलेच्या घरी गेलो नाही, माझ्याकडे आलेल्या महिलांवर मी जबरदस्ती केलेली नाही किंवा त्या वयाने लहान नव्हत्या, मी कोणाला ब्लॅकमेल केलेले नाही...! खरात च्या अशा प्रश्नांना कोर्टात काय उत्तर असेल? शेवटी खटला तर कोर्टातच चालणार आहे ना? जाणकारांनी मार्गदर्शन करावे !🙄🤔
MR
30
14
274
29.7K
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@INCHarshsapkal ये बावळट, सुशांत ची बहीण बिहार मध्ये होती आणि Kovid traval ban मुले मुंबई मध्ये येऊ शकत नव्हती.
MR
0
0
1
533
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
मुंबई येथे घडलेल्या अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्म*हत्या प्रकरणात जेडीयू भाजप युतीचे सरकार असणाऱ्या बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता, त्यानंतर तो महाराष्ट्र पोलिसांना वर्ग करून चौकशी करण्यात आली होती. स्व. अजित दादा पवार यांच्या संशयास्पद अपघातप्रकरणी असा युक्तिवाद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कायद्याचं ज्ञान असलेल्या वकीलाला का आठवला नसेल? आपलं सरकार २०२० मध्ये नसताना आणि आता २०२६ मध्ये असताना वेगवेगळे नियम अस्तित्वात आहेत का ? ‘बॅरिस्टर’ फडणवीसांनी हे ही महाराष्ट्रातील नागरिकांना समजावून सांगितले तर बरं होईल. @CMOMaharashtra #AjitPawar #FIR #MaharashtraPolitics
Harshwardhan Sapkal tweet media
MR
21
190
787
16.1K
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@amolmitkari22 आणि हे बेन आमच्या शिवरायांवर व्याख्याता म्हणुन फिरायच अगोदर. मग फुले शाहु आंबेडकर यांचा उठता बसता जप करायच. पण डोक्यात सतत अंधश्रद्धा. मुलगा पालथा जन्माला तो पातशाही पालथी घालायला म्हणणाऱ्या आमच्या राजाचं नाव नका घेऊ.
MR
0
0
1
557
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हीडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला?राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब! त्यानंतर त्यांच्या ऑफिस मध्ये ACB चा ट्रॅप लावणे व नंतर आता हा व्हीडीओ सात महिन्यापूर्वी काढून मिडियाला सोपवणे!! एका सरळ माणसाला बदनाम करायचं नंतर मीडिया ट्रायल..हे झारीतील शुक्राचार्य कोण??अशोक खरात प्रकरण अंगलट येतय म्हणुंन स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतय ! #सोमवती अमावस्या ते अघोरी पुजा ह्या मागे २ सप्टेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६
MR
55
103
1.2K
139.5K
Ranvijay Singh
Ranvijay Singh@ranvijaylive·
ट्रंप ने पाकिस्तान के प्रधानमंत्री के ट्वीट का स्क्रीनशॉट लेकर पोस्ट किया 👇 इस पोस्ट में पाकिस्तान के प्रधानमंत्री शहबाज ने लिखा है- अमेरिका और ईरान के बीच सार्थक और निर्णायक वार्ता की मेजबानी करने को पाकिस्तान तैयार है. यह हमारे लिए सम्मान की बात होगी. अब साफ है कि अमेरिका और ईरान की वॉर रुकवाने का जुगाड़ पाकिस्तान ही कर रहा है. ये कितना शर्मनाक है हमारे लिए, मतलब कंगला पाकिस्तान ये काम कर रहा है, वॉर रुकवा रहा है. हमारे वाले से कोई पूछ नहीं रहा. बातें तो बड़ी-बड़ी होती थी. वॉर रुकवाने की, धमक की. सब धरा रह गया.
Ranvijay Singh tweet media
हिन्दी
571
1.5K
6K
551.8K
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@Ni3kale मठ्ठ. Delimitation लोकसभेच्या बरोबर विधानसभेचे ही होईल. जर लोकसभेच्या जागा वाढल्या तर विधानसभेच्या पण वाढतील आणि त्याप्रमाणात राज्यसभेच्या पण वाढतील. राज्यसभेच्या किमान जागा वर बंधन आहे कमाल नाही.
MR
1
0
1
295
Comrade...
Comrade...@Ni3kale·
लोकसभेतील खासदार वाढले तरी राज्यसभेचे सभासद वाढणार नाहीत. राज्यसभेचे संख्याबळ लोकसभेच्या संख्याबळावर अवंलबुन नसत हे भाजप खासदारांना माहित नसाव.. नागरिकशास्ञाचा पेपर option ला ठेवला असेल लहानपणी माननियांनी ...
MR
3
8
194
6.3K
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@Core_punekar @BJP4India There are ways. हरियाणा ओडिशा आसाम बिहार मध्ये काय काय झाले परवा ते अभ्यासा.
MR
1
0
0
13
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
ज्येष्ठ "हिंदुत्ववादी" पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी म्हणतात की शिंदे (सूर्यवंशी यांच्या भाषेत भाई) दिल्लीत मोदींना भेटायला गेले ते म्हणे उद्धव ठाकरेंना विधानपरिषद निवडणुकीत पराभूत करायला. प्रश्न. १. विधानपरिषद निवडणूक मे मध्ये आहे. त्यासाठी दोन महिने आधी राज्यातील अधिवेशन सोडून दिल्लीला जाण्याची गरज काय? २. मुळात विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पराभूत करायला मोदींना भेटण्याची गरज काय? ती रणनीती शिंदे फडणवीस रवींद्र चव्हाण आणि सुनेत्रा पवार यांनी मिळून ठरवणे अपेक्षित आहे. ३. उद्धव ठाकरेंना पराभूत करायचे असेल तर शिंदे स्वतः करू शकत नाहीत त्यांना मोदींची मदत लागते असा याचा अर्थ निघतो. तो शिंदे गटाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा आहे. यामुळे "दिल्लीच्या आदेशा शिवाय शिंदे स्वतः काहीच करू शकत नाहीत" या संजय राऊत यांच्या विधानाला उलट पुष्टी मिळत नाही का? खरे सांगायचे तर शिंदेंवर सारखे दिल्लीला जात असल्याने चहूबाजूंनी टीका होत असते. ती होऊ नये म्हणून काहीतरी लंगडी सबब दिल्यासारखा व्हिडिओ वाटतो. हास्यास्पद वाटायला लागले सगळे.
मी भारतीय tweet media
MR
6
10
71
4.4K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
@onkarhonap @BJP4India शिंदेंनी टिळक यांना आमदारकी प्रॉमिस केली हे कुणी सांगितले?
MR
1
0
0
34
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@Core_punekar @BJP4India शिंदे यांची सेना. राज्यसभेला १० मते विकत घेऊन जिंकायची तयारी होती टिळक यांची. पण पवार यांच्यासाठी adjustment झाली आणि टिळक खाली बसले ते आमदारकीचा शब्द घेऊन. आता एकतर भाजप ने एक जागा शिंदे यांना extra द्यावी किंवा इलेक्शन मधून जिंकू द्यावी असा प्रस्ताव आहे.
MR
2
0
0
50
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@Core_punekar 1) राज्यसभेला २ उमेदवार द्यायची तयारी शिंदे फडणवीस यांची होती. प्रफुल्ल पटेल तटकरे हे पवारांच्या उमेदवारीने गळपटले आणि शहा मोदी पवारांच्या pressure politics मध्ये बळी पडले. आता टिळक आमदार करावेच लागतील. त्यामुळे शिंदे @BJP4India ला extra आमदारकी नाही तर उद्धवची विकेट हवी आहे.
MR
2
0
0
586
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@TheAnilkumarG94 धरणाच्या पाण्याचे reservation जसे पिण्याला प्रथम मग उद्योग आणि शेती तसे LPG प्रथम घरगुती वापरासाठी . हॉटेल व्यवसायाला डीझेल आणि रॉकेल हे ऑप्शन आहे ज्यांच्याकडे PNG येणार नाही.
MR
0
0
0
23
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@kingsmanT11 नाही ते डोके लावूच नको. आम्हाला या भूमीवर प्रेम करणारे सगळे आमचे बांधव वाटतात आणि आम्ही ते दाखवताना ना amhala आमची आयडेंटिटी लपवावी लागते ना त्यांची
MR
0
0
0
151
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
मुस्लिमांच्या हातचे खाद्यपदार्थ खाऊन धर्म भ्रष्ट होतो. पण मुस्लिम राष्ट्रामधून आलेल्या LPG गॅस वर पदार्थ बनवल्याने मात्र धर्म भ्रष्ट होत नाही. हे खूपच छान लॉजिक आहे भक्तानो! 😂❤️
MR
73
52
357
8.8K
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@Dhananjay4INC शिंदे INC he हॅण्डल मध्ये लिहून एवढे भारताड लिहिताना लाज नाही वाटतं? वर्षानुवर्षे एकच पक्षाची तळी उचलणारे लोक सत्तेतून लोकशाही मार्गाने हरवणे हे संविधानाला धरून आहे की सोडून? आणि तुम्ही स्वतःला काही हि म्हणून घेतले तर तुम्हाला नवे ठेवायला आम्हाला तेवढीच मुभा आहे जेवढी तुम्हाला
MR
0
0
2
75
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. कुलकर्णी जी, तुमच्या नावातील 'शिवराय' हा शब्द सन्मानाचा असला, तरी तुमची मांडणी आणि त्यातील विखारी सूर दुर्दैवाने इतिहासातील "कृष्णाजी भास्कर कुलकर्णी" यांच्या प्रवृत्तीची आठवण करून देणारा आहे. तुमचे ट्विट वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, भाजपच्या विचारविश्वात आता 'मतभेद' आणि 'देशद्रोह' किंवा 'प्रश्न विचारणे' आणि 'हिंदूविरोध' यातील पुसटशी रेषाही शिल्लक राहिलेली नाही. मुळात 'पुरोगामी' हा शब्द शिवी किंवा अपमान नसून, भारतीय संविधानाच्या मूल्यांवर निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाचा तो अभिमान आहे. सामाजिक न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच खरी भारतीय परंपरा आहे, जिला संविधानाने आधुनिक अधिष्ठान दिले आहे. हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले, तर तो इतका विशाल आणि सहिष्णू आहे की त्याला तुमच्यासारख्या संकुचित राजकीय चष्म्यातून बघणाऱ्या समर्थकांच्या संरक्षणाची गरज नाही. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेत विवेक जागवणे आणि समानतेचा संदेश देणे हेच खरे हिंदुत्व आहे; द्वेष पसरवणे नव्हे. "दहशतवाद्यांविषयी उमाळा" असे शब्द वापरणे ही केवळ जनतेची दिशाभूल करण्याची रणनीती आहे. 'कायद्याच्या राज्यात' (Rule of Law) प्रत्येक कृती न्यायालयीन चौकटीत असणे अपेक्षित असते. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणे हाच खऱ्या देशभक्तीचा भाग आहे, डोळे मिटून केलेले समर्थन नव्हे. तसेच, सामाजिक आणि आर्थिक अन्यायावर बोट ठेवणाऱ्यांना सरसकट "नक्षलवादी" ठरवणे, ही मूळ प्रश्नांपासून पळ काढण्याची जुनी आणि सोयीस्कर खोड आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे आणि आम्ही त्याचा आदरच करतो. मात्र, त्या आधारे "एक विचारसरणी संपली" किंवा "हिंदू विरोधकांचा पराभव झाला" असा डांगोरा पिटणे हे "अज्ञान आणि अहंकाराचे" लक्षण आहे. साहित्य, कला आणि विचार हे कधीही कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नव्हते आणि कधीच राहणार नाहीत. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांवर किंवा "Save Gaza" सारख्या मुद्द्यांवरून तुम्ही खिल्ली उडवता, यातून तुमची मानवी मूल्यांकडे पाहण्याची दृष्टी किती राजकीय आहे हेच स्पष्ट होते. जगात कुठेही निर्दोष व्यक्तीवर अन्याय होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणे हे माणुसकीचे लक्षण आहे. सांस्कृतिक संस्थांना राजकीय आखाडा बनवण्याचा जो प्रयत्न सध्या सुरू आहे, तो लोकशाहीसाठी खरा धोका आहे. साहित्य परिषदा ही मुक्त संवादाची व्यासपीठे आहेत, ती कोणत्याही पक्षाची 'प्रचार यंत्रणा' नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य तुम्हाला अजिबात समजले नाही असेच म्हणावे लागेल. शेवटी इतकेच सांगतो तुम्ही विरोधकांना "लिब्रांडू" किंवा "पुरोगामी टोळके" म्हणून हिणवू शकता, पण आम्ही स्वतःला संविधानवादी, लोकशाहीवादी आणि मानवतावादी म्हणवून घेण्यात धन्यता मानतो. द्वेषाच्या राजकारणाला उत्तर आम्ही द्वेषाने देणार नाही, तर ते "सत्य, विवेक आणि संविधानाच्या मूल्यांनीच" दिले जाईल.
Shivaray Kulkarni@ShivarayK

हिंदूंना अडगळ म्हणणारे, एन्काऊंटर मध्ये मारलेल्या दहशतवाद्यांविषयी उमाळा फुटणारे, नक्षलवाद्यांचा उदो उदो करणारे आणि 'पुरोगामी' हे गोंडस नाव वापरून देवी देवतांचा अपमान करणारे टोळके सध्या खूप अस्वस्थ झाले आहे. या कथित पुरोगाम्यांच्या बुडाखाली जाळ लावणारा निकाल काल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत लागला. लिब्रांडू कंपू जिवाच्या आकांताने लढला पण निवडणूक हारला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडी विजयी झाली. उरी, दृश्यम व अनेक नामांकित चित्रपटात संस्मरणीय भूमिका साकारलेले अभिनेता, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, जगद्गुरू तुकोबाराया यांचे विचारदर्शन नाट्यकृतीतून घडवणारे ध्येयवादी कलावंत व लेखक योगेश सोमण यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदा साठी झालेल्या निवडणुकीत विजय झाला. प्रमुख कार्यवाह म्हणून श्रीमती स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष पदावर प्रदीप निफाडकर, स्थानिक कार्यवाह म्हणून सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, श्री. संगमनेरकर, सौ. सुनेत्रा मंकणी असे सर्व सहकारी विजयी झाले. निकालाला 24 तास पूर्ण व्हायच्या आत पुरोगाम्यांचे अजीर्ण बाहेर पडू लागले आहे. लिब्रांडूंचे खरे दुःख कोणते ? तर त्यांना आता हिंदू विरोधी narrative पसरवण्यासाठी हाती असलेले व्यासपीठ गमवावे लागले आहे. यापुढे त्यांना SAVE GAZA ची बाजू कुठून मांडायची हा प्रश्न पडला आहे. खोमेनी साठी अश्रू ढाळणाऱ्या या कथित विचारवंतांचा महाराष्ट्रातील मसापच्या सुज्ञ मतदारांनी पराभव केला आहे. निकालाला 24 तास लागायच्या आत जळून खाक झालेल्या कंपूने पोस्ट व्हायरल करणे सुरू केले. साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण आणि टीम निवडून आल्याच्या जळफळाट त्यात आहे. तिकडे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदावर गिरीश गांधी विक्रमी मताधिक्याने विजयी झाले त्याही मिरच्या झोंबल्याचे पोस्ट वरून स्पष्ट दिसते आहे. भाजपने म्हणजेच संघाने हिरीरीने सर्व राजकीय फंडे वापरून महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही, असे सांगून संघ व भाजपावर टीका करण्याची संधी या लेखक महाशयांनी घेतली आहे. मसाप वर 'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः' हे वैचारिक अधिष्ठान असलेल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांची मंडळी आरूढ होताच साहित्यिकांचा दर्जा किती खालावलेला आहे, याचे दिव्यज्ञान लेखक महोदयांना प्राप्त झाले आहे. बऱ्या पैकी नाव असलेल्या व पुरोगामी बाजार बुणग्यांनी डोक्यावर घेतलेल्या या लेखक महोदयांनी एक काम चांगले केले. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. एकूणच यांच्या साहित्य दर्जाचा प्रत्यय यांनी मसापच्या निवडणूक निकालाच्या 24 तासांच्या आत दिला. गर्दीत हरवलेल्या माणसाला चेहरा नसतो. धर्म ही अफूची गोळी आहे. नक्षलवाद्यांची स्वतःची एक बाजू आहे, असे माओचे तत्वज्ञान समाजवादाचा बुरखा पांघरून, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा लावून आणि पुरोगामीत्वाचा आव आणत सांगणारे लोक आता मसापवर नाहीत हे दुःख बिचारे लपवू शकत नाहीत. हिंदूंना अडगळ म्हणायचे आणि त्याचा डांगोरा पिटायचा हे मसापच्या मतदारांनाही आता मान्य नाही, हे यांना समजून सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच ! - शिवराय कुळकर्णी प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र

MR
3
19
122
7.1K
Onkar Jyotsna Parmod Honap
Onkar Jyotsna Parmod Honap@onkarhonap·
@vicharpravah Chutya मुंबई वर म्हणजे तुच परकीय आक्रमक लोकांचा pyada आहेस. तुलाच पहिला हाकलले पाहिजे.
MR
0
0
0
22
विचारप्रवाह
भविष्यात जर परकीय आक्रमण झाले, तर मुंबईतील परप्रांतीय भांडवलदार काय करतील? (१) आपल्या उद्योग पणाला लावून एकवेळ रंक होतील, परंतु परकीय सत्तेविरोधात तुटून पडतील, आपले जीवन समर्पित करतील. (२) परकीय सत्तेशी जुळवून घेतील आणि कोणत्याही मार्गाने आपला उद्योग व श्रीमंती टिकवून ठेवतील. आपल्या पुढच्या पिढ्यांची सोय होईल याची व्यवस्थित काळजी घेतील. याचे प्रामाणिक उत्तर प्रत्येकाला आपल्या मनाशी माहित आहे आणि आज तरीही त्यांनाच आदर्श मानले जात आहे. हे एका वैचारिक गोंधळात अडकलेल्या, स्वार्थालाच खरे यश व आयुष्य मानणाऱ्या समाजाचे लक्षण आहे. यात आज ना उद्या देश देशोधडीला लागणार हे स्पष्ट आहे.
MR
6
13
65
2.4K