Kedar Abhyankar

339 posts

Kedar Abhyankar

Kedar Abhyankar

@thekedarg

Interested in Technology, Classical music and travel

Mumbai Katılım Ocak 2012
98 Takip Edilen6 Takipçiler
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@sachin_rt गुढी पाडव्याच्या आणि नव वर्षाच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा @sachin_rt sir 🙏
MR
0
0
3
65
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar@sachin_rt·
तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच प्रार्थना करतो.
Sachin Tendulkar tweet media
MR
545
2.5K
43.3K
392.9K
Kedar Abhyankar retweetledi
Raghunath Mashelkar
Raghunath Mashelkar@rameshmashelkar·
National emergency requires emergent actions. When global chokepoints threaten LPG supplies, Indian innovation has the power to secure sovereignty. India’s own @CSIR-NCL Dimethylether (DME) technology can power kitchens with indigenous fuel. 🇮🇳 DME is a substitute for LPG with the advantage of cleaner combustion, lower NOx & Sox and  greater strategic resilience. It can be produced from methanol derived from India’s own coal or biomass. Indian science, Indian fuel, Indian kitchens: energy atmanirbharta. . @csir_ncl has successfully demonstrated the indigenous DME technology at 250 kg/day and partners are ready to build a 2.5 TPD demonstration plant quickly.    It needs support from Centre for High Technology (CHT)  cht.gov.in, which has the funds precisely for such projects.   The Government is fully seized with the emergent situation.   moneycontrol.com/news/business/…   As a former Chairman of SAC to Ministry of Petroleum and Natural Gas, I have myself seen how CHT has helped accelerate development of indigenous technology.   I urge  CHT to take emergent steps to immediately support scale up to deal with this national emergency. @PMOIndia @PetroleumMin @DrJitendraSingh @PrinSciAdvOff
English
44
451
1.1K
86.8K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@mumbaitak असल्या बातम्या चालवणार्‍या माध्यमांच्या बिनडोक पणाला शंभर तोफांची सलामी 🫡
MR
0
0
0
3
Vijay Kumbhar
Vijay Kumbhar@VijayKumbhar62·
पुण्याच्या मॉडेल कॉलनी येथील जैन ट्रस्टच्या जमिनीचा वादातील खुलासे आता हळूहळू विनोदाकडे झुकू लागलेत. त्यात आता आणखी गंमत म्हणजे ज्या बँकांनी आणि पतसंस्थांनी या व्यवहारासाठी पतपुरवठा केला, त्यांनी दिलेल्या नव्या पत्रांवरून या व्यवहाराच्या सचोटीवर गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत त्या पत्रांवरून दिसतं की हा व्यवहार कोणाच्या तरी दबावाखाली, नियमांचं उल्लंघन करून, आणि कागदपत्रे न पाहताचकरण्यात आला आहे. या बँकांनी दुय्यम निबंधकांना पत्र लिहिलंय की “मिळकती संदर्भात दिलेलं कर्ज आता बोजामुक्त करा!” परंतु निबंधकांचा बोजा चढवण्याशी किंवा काढण्याशी काय संबंध? त्यांना तर फक्त नोंदणीचा अधिकार असतो! बोजा रद्द करायचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. एवढं सुद्धा या अधिकाऱ्यांना माहीत नसेल, तर हे प्रकरण “हास्यस्पद” नाही का? त्यात वरून सांगत आहेत की कर्ज हे “गहाण कर्ज” (Mortgage Loan) आहे . पण त्याच वेळी “व्यावसायिक कर्ज” (Professional Loan) असल्याचंही गहाणखतामध्ये म्हटलं आहे! आश्चर्य म्हणजे या व्यवहारात मिळकत खरेदीसाठी आधी पैसे दिले, आणि त्यानंतर फक्त चार तासांनी गहाणखतकेलं!अशा तऱ्हेने जर बँका व्यवहार करू लागल्या, तर देशातला एकही तरुण बेरोजगार राहणार नाही! जर कर्ज हे मिळकतीच्या भरवशावर दिलं असेल, तर त्या संस्थाच आपल्या बोज्याचं रद्दपत्र कसं देऊ शकतात? म्हणजे आता तारण दुसरं काही आहे का? त्यातच मोहोळ कितीही खुलासे करत असले, तरी या सगळ्या व्यवहारांमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा हितसंबंध आहे हे आता कुणालाच नाकारणं शक्य नाही. “मी अमुक तारखेला त्या संस्थेतून बाहेर पडलो, त्यामुळे माझा काही संबंध नाही” अशा गोष्टी फारशा पटणाऱ्या नाहीत. कारण असे व्यवहार एका-दोन दिवसांत होत नाहीत; त्याची तयारी महिनोन महिने आधीच सुरू असते. गोखले लँडमार्कचे डेजिग्नेटेड पार्टनर या नात्याने मोहोळ आणि विशाल गोखले हे जैन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना या व्यवहाराआधीच अनेकदा भेटल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरून दिसून येतं. मग मोहोळ हे कधी बाहेर पडले आणि कधी होते, याला काही अर्थ उरतो का? आणि त्यांनी फक्त गोखले यांच्या कंपन्यांशीच संबंध का तोडले?याचाच अर्थ हा व्यवहार होणार आहे हे त्यांना आधीच माहीत होतं. तरीही अजूनही ते त्याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. #जैन_ट्रस्ट #जमीन_घोटाळा #खुलाशांचे_घोटाळे #मुरलीधर_मोहोळ #पुणे
Vijay Kumbhar tweet mediaVijay Kumbhar tweet mediaVijay Kumbhar tweet mediaVijay Kumbhar tweet media
MR
20
161
605
26.5K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@saurabhkoratkar @ksinamdar चुकीच्या माहितीच्या आधारे सरकारवर टीका करण्याव्यतिरिक्त तुम्ही काय केलं?
MR
0
0
0
243
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
@ksinamdar अशी काही मदत यापैकी कोणी केली असेल तर ते स्वागतार्हच आहे.. आपण माहिती द्यावी.
MR
14
0
21
2.7K
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
मला अनेक मराठी कलाकार माहित आहेत जे अवाक्षरही न उच्चारता धर्मादाय करत असतात. कोकणात आलेल्या पुरादरम्यान विजू माने सारख्या अनेक कलाकारांनी प्रत्यक्ष मदतकार्य केलं ज्यामध्ये जवळजवळ सगळ्या मराठी कलाकारांनी कुठेही गाजावाजा न करता त्यात सहभाग नोंदवला. पत्रकारांकडून असं ट्वीट येणं दुर्दैवी आहे.
Saurabh Koratkar@saurabhkoratkar

अर्धा महाराष्ट्र बुडाला, मराठी कलाकार काय करतायत? त्याच उत्तर- इकडं महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर निसर्गाचा कोप झालाय. गावच्या गावं बुडाली, लोक-जनावर मेली, शेतकरी उध्वस्त झाला, संसार उघड्यावर आले, महापुराने सगळं हिरावून नेलं. आणि या मराठी अभिनेत्री निसर्गाचा आनंद घेऊन ते लोकांना सांगण्यात धन्यता मानतायत. मुद्दा महाराष्ट्रातल्या स्थितीमुळे तुम्ही कायम शोक करावा असा नाही पण तुमच्या भोवताली, तुमच्या लोकांसोबत इतकं दुःखद काहीतरी घडतंय आणि याच तुम्हाला सोयर सुतक सुद्धा नाही हा मुद्दा आहे. ज्या जनतेनी तुमच्यावर कलाकार म्हणून प्रेम केलं त्या जनतेच्या दुःखाची जाणीव तुम्हाला माणूस म्हणून नसणं हे लाजिरवाण आहे.. मीठ-पीठ सुद्धा घरात शिल्लक नाही, ज्या शेतीच्या जीवावर पिढ्या तगल्या ती शेती सुद्धा वाहून गेली. फक्त दगड धोंडे उरले आहेत. या आपल्या लोकांबद्दल सहवेदना प्रकट करायचं सोडून या ताई पाचगणी मध्ये योगा करतायत आणि वरून त्याचे फोटो मिरवतायत... यात त्यांनी Perfect escape असं लिहिलंय.. बरोबर आहे.. या महाराष्ट्रापासून एस्केप शोधतायत, संकटांपासून पळतायत, लोकांच्या दुखापासून पळतायत,सामाजिक बांधिलकी, प्रेम, करूणा, दया, सामान्यांच दुःख यापासून पळतायत... मग Escape बरोबरच आहे.. आणखी काही अभिनेत्री आहेत... ज्या 'सेलिब्रेशन' मोड मध्ये आहेत... महाराष्ट्र आक्रोश करत असताना त्याचा परिणाम स्वतःवर न होऊ देता तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल डोळे बंद करून, कानावर घट्ट हात ठेवून तुमच्या आयुष्याचा आनंद तुम्ही घेताय.. चांगली गोष्ट आहे....हे सगळं न करण्याने परिस्थिती बद्दलली नस्तीच.. पण परिस्थितीच तुम्हाला भान आहे हे दिसलं असत.. तुमच्यावर प्रेम करणारी माणसं देशोधडीला लागलेली असताना तुम्ही खारीचा तरी वाटा उचलून एक जबाबदारी पार पाडणं अपेक्षित होतं.. निदान मदतीच आवाहन, सहवेदना प्रकट करणं अपेक्षित होत... पण तुम्ही महाराष्ट्र बुडालेला असताना स्वतःच्या सोशल मीडियावर जाहिरात करता, हस्ते फोटो टाकता, नट्टा पट्टा करता, रील टाकता... या कोडगेपणाची कमाल आहे... मराठी माणूस जगला तरच मराठी चित्रपट चालणार आहेर.. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर 'आमचा चित्रपट बघायला या' अश्या भिका मागायला परत मराठवाडा विदर्भात हात पसरवू नका... - सौरभ कोरटकर

MR
26
30
277
21.8K
Dr. Vineet Kumar
Dr. Vineet Kumar@vineet_mausam·
In line with imd forecast, heavy rain drenching most of pune city at 12:13am #punerains Video from sus pune
English
39
8
189
33.9K
Kedar Abhyankar retweetledi
DrRavi
DrRavi@DrGodseRavi1·
मराठ्यांचं खङग आणि औरंगजेबाचं थडगं!
MR
81
486
2.1K
83.3K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@grok @iAtulB @waglenikhil पत्रकार नसून उजव्या विचारसरणी विषयी चुकीच्या माहितीच्या आधारे वाट्टेल ते बरळण्यासाठी भाड्याने घेतलेला व्यक्ती आहे, अशा समाजविघातक कृत्ये करणार्‍या माणसांना दुर्लक्षित करायला हवे
MR
0
0
1
64
Grok
Grok@grok·
निखिल वागळे सध्या पत्रकारिता आणि राजकीय भाष्य करतो. त्याचा शो 'आजचा सवाल' महाराष्ट्र १ वर होता, पण २०१६ मध्ये त्याने राजीनामा दिला. २०२४ मध्ये त्याच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला, कारण त्याने मोदी आणि आडवाणींवर टीका केली होती. मूर्ख म्हणणं त्याच्या आक्रमक शैलीमुळे असेल!
MR
10
1
28
4.5K
Atul/अतुल
Atul/अतुल@iAtulB·
भाई @grok निखिल वागळे काय करतो सध्या? मूर्ख पत्रकार आहे म्हणतात तो.
MR
7
5
186
15.9K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@SaraswatBank @rajuparulekar यांच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व काढून भागणार नाही, असल्या जातीयवादी विचारांना कायमचे तडीपार करण्याची गरज आहे
MR
1
0
0
276
Saraswat Bank
Saraswat Bank@SaraswatBank·
हा कार्यक्रम प्रसारित करू नये असे सारस्वत बँकेने कळविले आहे. सारस्वत बँक ही मुख्य (Main Stream) व डिजिटल (Digital) प्रसार माध्यमांवर विविध कार्यक्रम प्रायोजित करीत असते. प्रायोजक म्हणून बँक कार्यक्रमाच्या विषयांमधील मजकुरात किंवा मुलाखतीकरता निवडण्यात येणाऱ्या व्यक्ती, या बाबतच्या प्रक्रियेत सामील नसते.
Saraswat Bank tweet media
MR
137
113
617
133.1K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@rajuparulekar अत्यंत नीच, पाताळयंत्री आणि जातीयवादी अशी टिप्पणी केली आहे तुम्ही
MR
0
0
0
116
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
काही कुविचार:👇🚨 १.सुरेश धस हे समस्येचा भाग आहेत. कोणत्याही समस्येचं समाधान नाहीत. २. मस्साजोग आणि परभणी हे फासिस्ट शक्तींचे बळी आहेत. ३. बहुजन हे तालिब्राह्मणवादाला सत्ता आणि अय्याशीसाठी शरण गेलेले असल्याने या रात्रीची सकाळ नाही. ४. बहुजन, शुद्र, अतिशुद्र आपआपसात लढ़ून तालिब्राह्मणवादाला बळकट करताहेत. ५. यावर उपाय आहे. पण त्यासाठी अय्याशी त्यागावी लागेल. ६. तालिब्राह्मणवाद वास्तविक धोका आहे. त्यापासून लक्ष हटवायला काल्पनिक “अर्बन नक्सल “ नावाचा बागुलबुवा ऊभा केला जातोय. ७. आरएसएस गोडसेवादी तालिब्राह्मण आहे. त्याना गांधी, आंबेडकर, नेहरू यांची एलर्जी आहे.
MR
51
172
884
29.2K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@saurabhkoratkar विरोध करणारे राजकीय हेतूने विरोध करत आहेत. कधी तरी एक पत्रकार म्हणून डोळे उघडून जगाकडे बघायला शिका, किती दिवस लाचारी करणार
MR
0
0
0
40
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
कोणीही न मागता शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट का? एकनाथ शिंदेंच्या कमिटमेंटला काहीच महत्व नाही का? -राज्याच्या तिजोरीत खडखडाट, कर्जाचा बोजा - १२ जिल्ह्यातली २७,५०० एकर जमिन लागणार - या महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही - पिढ्यानपिढ्यांच्या बागायती जमिनी मार्गात जाणार - शेतकऱ्यांची सुपिक जमिन महामार्गात जाणार - १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध - महामार्गात वृक्षसंपदा, वनविभागाची जमीन जाणार - हजारो लाखो झाडं तोडली जाणार - पर्यावरण, जैवविविधतेवर दुष्परिणाम - जलस्त्रोत, भुजल पातळीवर परिणाम - नद्या, विहीरी, पाईपालाईनचं नुकसान - रस्त्याच्या उंचीमुळे पुराचा धोका - भुगोल बदलणार, पाण्याच्या प्रवाहावर परिणाम - नागपूर, वर्धा , यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिवला जोडणारा नागपूर-तुळजापूर हायवले पुर्वीपासूनच आहे -तुळजापुरातून पंढरपूरला यायचं आहे तर पुणे-सोलापूर हायवे उपलब्ध आहे -अक्कलकोटसाठी देखील पुणे-सोलापूर महामार्ग आहे -पंढरपूरवरुन कोल्हापूरच्या अंबाबाईला जायचं असल्यास सोलापूर-कोल्हापूर हायवे आहे -कोल्हापुरातून रत्नागिरीत जायचं असेल तर कोल्हापूर-रत्नागिरी हायवे आहे -कोल्हापुरातून गोव्याला जायचं असेल आज्रा-आंबोली मार्गे रस्ता उपलब्ध आहे -कोल्हापुरातून अदमापूरला जायचं असेल निपाणीमार्गे रस्ता आहे. >मग वेगवेगळ्या मार्गांची उपलब्धता असताना शेतजमिनींवरुन महामार्गाचा आग्रह का.? > जनता नको म्हणत असताना, गरज नसताना केवळ कंत्राटदार आणि टक्केवारीसाठी हा खटाटोप आहे का? >शक्तिपीठ महामार्ग नको असं हिंगोलीपासून कोल्हापूरपर्यंतच्या शेतकऱ्यांनी सांगितलं असतानाही हा प्रकल्प गरज नसताना का रेटला जातोय? >आपण लाख रस्ते, विकास करु... पण सुपिक जमिनी तयार करता येणार नाहीयेत... उद्या या गरज नसलेल्या रस्त्यांच्या नादात शेतकऱ्यांनी काय दगड माती काँक्रिट खाऊन जगायचं का ..? > ज्या जमिनींच्या भरोश्यावर हजारो वर्षांपासून इथला भाग आबाद झाला, सुबत्ता आली तिथं हा अनावश्यक रस्तेरुपी विकासाचा वरवंटा फिरवुन काय साध्य होणार आहे.? शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो, 'एक बार मैने कमिटमेंट दिया तो,  मै खुद का भी नही सुनता हुं' असं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता. पण ३ महिन्यातच महायुती सरकारने शब्द फिरवला आणि शक्तीपीठ महामार्ग आता जबरदस्ती रेटण्याचा प्रयत्न होतोय अशी शेतकऱ्यांची भावना आहे. या सगळ्या पट्ट्यातला शेतकरी जमिनीमुळेच सधन झालाय. अनेक पिढ्यांना पोसणारी समृद्ध करणारी ही जमिनच काँक्रिटखाली घातली तर या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी काय करायचं? आपल्याला कुठेतरी निसर्ग आणि विकास यात संतुलन ठेवावं लागेल. विकासाच्या नावाखाली असुरी घास गिळत राह्यलो तर एक दिवस खायला पण काही शिल्लक राहणार नाही. - सौरभ कोरटकर
Saurabh Koratkar tweet media
MR
198
241
1.1K
101.4K
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
गजाभाऊ सारखा माणूस मराठी माणसांचे प्रश्न सोशल मीडियावर मांडतो तर त्याला धमक्या देण्यात येतात याचा बंदोबस्त देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे. आ. राऊत साहेब आपले मनःपूर्वक आभार आपण सोशल मीडियावर निर्भीडपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिलेत. @rautsanjay61 🔥 @gajabhauX ❣️
MR
49
258
1.8K
58.3K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@yadunathudyog हे म्हणजे स्वतःच स्वतःला मत द्यायचं आणि जिंकलो जिंकलो म्हणून बोंबलायच 🤣
MR
0
0
0
52
यदुनाथ जवळकर🔥
मरकड वाडी सोबत... माझी मागणी आहे... परत एकदा लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक घ्या... आम्हाला 272 जवळ पोचायचं आहे... लय भारी काम होईल.
MR
34
153
1.4K
27.7K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@DrVishwam तुमच्यासारख्या लोकांनी असल्या अतार्किक गोष्टी पसरवण्यापेक्षा EVM मधे काहीही छेडछाड होऊ शकत नाही ही सत्य परिस्थिती लोकांना समजावून सांगितली तर एवढ्या शिक्षणाचा उपयोग होईल, नाहीतर सगळे शिक्षण व्यर्थ
MR
0
0
0
58
डॉ. विश्वंभर चौधरी
रामाचे भक्त म्हणवता. एका माणसानं संशय घेतला म्हणून रामानं सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. देशात सगळीकडेच लोक इव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत. महाराष्ट्रात मरकडवाडी सारखं गाव बॅलेटवर मतदान घेऊन दाखवत आहे. तुम्ही बॅलटला घाबरून तिथं जमावबंदी लावता?
MR
129
290
1.6K
51.1K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@ArohWelankar वागळे आणि खांडेकर यांना पण घेऊन जा
MR
0
0
0
326
Aroh Welankar
Aroh Welankar@ArohWelankar·
Good Bye. एकटाच का? पुरोगामी, परुळेकर, चौधरी वगैरे वगैरे सगळ्यांना घेऊन जा. ग्रुपनी जा, विमियनात ईव्हीएम बद्दल चर्चा करा. जिकडे लँड व्हाल तिकडून शपतविधी बघा. काही मदत लागली तर कळवा, २०२९ मध्ये वेगळ्या ग्रहावर जायची वेळ येऊ शकते, सो शक्यतोवर परत येऊच नका. 👋🏾
Prasad Vedpathak@prasadvedpathak

Bye Bye Maharashtra 🙏🏻 तूर्तास एवढेच...

MR
67
107
990
45.8K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@waglenikhil तुमच्यासारख्या रड्यांनी वाट्टेल ती आगपाखड केली तरी EVM मधे काहीही manipulation करता येत नाही हेच सत्य आहे. तुम्ही कितीही बोंबललात तरी त्याने सत्य बदलत नाही. बसा ओरडत😂
MR
0
0
1
54
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@ivaibhavk तुमच्यासारख्या जातीयवादी लोकांनी महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल करून दाखवला.. तुमच्यासारखे लोक सोडले तर महाराष्ट्र सुसंस्कृत होता, आहे आणि राहील
MR
0
0
0
299
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
तमाम महाराष्ट्रायिन लोकांना अचंबित करणारे जनमत महायुतीला मिळाले आहे, हा निकाल सर्वांना अचंबित करणारा आहे. कारण विजयाचा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांत फारसा दिसला नाही. त्यांनाही हे सगळं अनपेक्षित असावं. या निवडणुकीत जे ५-१० हजारांच्या फरकाने येणार होते ते ३०-४० हजारांच्या फरकाने आले आहेत. लोकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं आहे तर तो जल्लोष का दिसत नाही हा साधा प्रश्न आहे. लोकांचा कौल आहे म्हणावं तर लोकांत कौल दिल्याची भावना नाही, की त्याचा विजयी जल्लोष नाही. पण हा जनमताचा कौल आपण स्वीकारला पाहिजे. महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात असा एकतर्फी निकाल कधी लागला नाही. महायुतीचे नेते, कार्यकर्ते, त्यांच्यासाठी झटणाऱ्या इतर संघटना आणि त्यांचे मतदार यांचे अभिनंदन. जनमताचा हा कौल मोठ्या मनाने मान्य, महाराष्ट्र राज्य हे विरोधीपक्ष मुक्त झाले. पुढील पाच वर्ष विरोधाला कोणी शिल्लक ही राहिले नाही, हीच काय ती चिंतेची बाब. पण जनतेने आपल्यावर राक्षशीप्रेम दाखवले आता त्यांच्या अपेक्षांवर आपण पूर्ण उतराल अशी अपेक्षा, जाहीरनाम्यातील इतर गोष्टी नाही पण २ कोटी महिलांना २१०० रुपये पुढील पाच वर्ष मिळतील हे तरी आम्ही पक्के समजतो. विरोधी पक्ष हरला नसून महाराष्ट्राचे मूळपण हरले, इथले महापुरुष, विचार, संस्कृती हरली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर संघाच्या विचारांनी मात केली. राजकीय व्यभिचाराला राजमान्यता महाराष्ट्र देईल अस कधी वाटल नव्हत. पण आता सत्तेत असल्यावर काहीही करा अन् निवडणूक तोंडावर पैशांच्या योजना काढून पुन्हा निवडून या ही रीत पडली. महाराष्ट्रा सारख्या राज्यात ही स्थिती व्हायला नको होती. पण असा पायंडा पडल्याने आता हे काही लवकर बदलणार नाही. मला तसे दोन लोक फार आवडतात, एक एमएस धोनी अन दुसरे शरद पवार, दोघांच्या ही कारकिर्दीचा शेवट गोड झाला नाही याचे शल्य कायम मनाला बोचत राहील. मला व्यक्तिश शरद पवार या व्यक्तीबद्दल वाईट वाटले. इतकं काही करूनही शेवटच्या राजकीय लढाईत महाराष्ट्राने त्यांना साथ दिली नाही. यशवंतरावांचा शेवटचा काळ जसा गेला तोच काळ शरद पवारांच्या वाटेला येऊ नये अशी प्रार्थना. तसा मी जातीय चष्म्यातून कधी लिहीत नाही पण मराठा समाजाचे महाराष्ट्रातील राजकारणावरचे प्रभुत्व संपले. आता जे काही मराठा नेते आहेत ते हुजरे मराठे. महाराष्ट्र मराठेत्तर राजकारण्यांच्या हातात गेला. साहित्य, कला, संस्कृती, माध्यमे इथे मराठ्यांना फारसी आत्मियता नव्हती इथे अल्पसंख्याक हे होते. मराठ्यांचा प्रभाव असणारे राजकारण हेही त्यांच्या हातून निसटले असून राजकारणातील त्यांची सत्ता ढासळली. आता कोणी देशपातळीवरच्या राजकारणात प्रभाव टाकेल असा नेता या समाजाचा नाही. २०१४ पासून असंख्य पराभव पाहिले पण कालचा शरद पवारांचा पराभव प्रचंड जिव्हारी लागला, त्यामुळे कुठतरी थांबावे म्हणतो. काही चुकल असेल तर क्षमस्व!🙏
MR
126
321
2.2K
96K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@rajuparulekar @INCIndia असल्या निरर्थक गोष्टींवर वेळ आणि श्रम घालवण्यापेक्षा डोळे उघडे ठेऊन आत्मपरीक्षण करायला शिका. नुसते आरोप करून वास्तविकता बदलत नाही.
MR
0
0
0
112
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
4/4 CONCLUSION: The Suprme Court should be told again that Yes, there exists a tangible threat, as seen in last three elections after its April 2024 judgement. Let the SC reject this application and come on record in this hour of darkness for democracy. The Congress @INCIndia and its candidates like Fahad Ahmad @FahadZirarAhmad should consider preparing a watertight case, going into all aspects of technicalities. They should show the Lords that Yes, there EXISTS a DIRECT and TANGIBLE THREAT of INFRINGEMENT in the EVMs. Let the Lords deliver. The judgement will prove if the threat looms ‘AT LARGE’ INDEED or that it cannot intimidate the process and administration of Justice in the highest Court of India 🇮🇳 4/4
English
55
226
619
38.1K
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
Dear People of democratic India, Bit elaborate thread 🧵 on 🚨 Form 17C, Counting of VVPAT slips and the existence of “tangible threat of infringement” in electoral process. 1/4 I] THE PROCESS: ▪️At the close of the polls at 06:00 pm, the Presiding Officer (PRO) of the Polling Station (PS) presses the Close button on the Control Unit (CU) of the EVM. ▪️The total Number of votes displayed on the CU, is recorded in Part I of Form 17C by the PRO. ▪️The PRO further certifies that this Count tallies with From 17A - the Register of Voters - in which the polling officer has written the names of the voters and obtained their signatures before they vote. ▪️As per Rule 49S of the Conduct of Election Rules, 1961 (CER, 1961), the PRO is mandated to provide the Polling Agents (PA) with a signed copy of Form 17C. ▪️After the polls the PRO seals the EVM and hands it over to the RO, which is then unsealed on the day of the Counting. ▪️The number of votes recorded in Form 17C and those displayed on CU are verified again at the time of Counting. THEY SHOULD MATCH ‼️ ▪️Only if the count matches, the Officials are supposed to proceed and Note the result from that CU. ▪️It is pertinent to note that the result displayed by CU is finally recorded. The further verification of VVPAT slips with that of the result displayed by the CU is not done in case of all VVPATs. ▪️The VVPAT slips of around 05 VVPATs per Assembly Constituency are verified with CU. The rest go unverified. 🥲 This is the normal Process, which defies logic, especially when we see so much distrust for the EVMs. 1/4
Raju Parulekar tweet mediaRaju Parulekar tweet mediaRaju Parulekar tweet mediaRaju Parulekar tweet media
English
190
1.6K
4.3K
431.1K
Kedar Abhyankar
Kedar Abhyankar@thekedarg·
@profBramha शरद पवार जिंकले तेव्हा रामराज्य आलं होत का... तोंड उघडायला लावू नका
MR
0
0
1
27