
@rajtoday हे माजोरडे त्यांच्या पार्श्वभागावर लाथा घातल्या तरच सुधारतील.
लाखोंचा पगार मिळतो तो फालतू कारणासाठी आंदोलन करायला?
Union/ कामगार संघटना बंद करून घरी हाकलून दिले पाहिजे. नवीन लोक ज्यांना खरंच गरज आहे ते bond paper वर सह्या करून विनातक्रार कामावर येतील.
360⁰ बदलाची गरज आहे.
MR



































