Vijay

7.3K posts

Vijay

Vijay

@vrbalure

Entrou em Mayıs 2020
27 Seguindo31 Seguidores
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
शेवटी भाजपने पुण्यात उमेदवार दिला... फक्त चिन्ह घड्याळ आहे. #भाजप #पुणे
MR
6
9
277
10.4K
Vijay
Vijay@vrbalure·
@WaghamareVikas अरे लेका वाराणसी मधे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेला ऐतिहासिक घाट उध्वस्त केला होता तो कसला निचपणा आणि हलकट मानसिकता ... त्यावेळी तोंडात काय गेलं होतं तुझ्या🤔
MR
0
0
1
41
Vikas Waghmare
Vikas Waghmare@WaghamareVikas·
नीचपणाचा कळस म्हणजे पवार घराणं.. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाबाबत ऑडिट करायची भाषा रोहित पवार करतो. किती हलकट मानसिकता. हिंदु धर्म आणि आपल्या मंदिरांच्या पुनरनिर्माणासाठी ज्यांनी स्वतःचे राजकोष रिकामे केले त्याच्या बाबतीत असले विचार आहेत…
MR
16
19
139
3.2K
Vijay
Vijay@vrbalure·
@ShivrattanDhil1 Gadkari knows only CODE Ethanol and Isobutenol. And you don't have any options than folding hands.
English
0
0
0
7
Rattan Dhillon
Rattan Dhillon@ShivrattanDhil1·
What more proof does the government need? My father has been driving this Mercedes for the last 17 years. Not a single major issue, not a single complaint. But over the past few days, the car started behaving unusually, and today it finally threw up a P0087-4A fault code. Can someone please explain to Mr. Gadkari what this code means? Maybe it’s not contaminated fuel, maybe it isbut something definitely feels wrong. I don’t know about the rest of India, but some fuel pumps around Chandigarh seem suspicious. This is now the second vehicle in my family to show fuel-related symptoms. 17years of flawless service, and now it feels like this trusted companion may not have many years left. Today, for the first time in a long while, I saw genuine sadness on my father’s face. People who spend their lives travelling in government vehicles may never understand this emotion. For many of us, a car is not just a machine that takes us from one place to another. It becomes a part of the family. It carries memories, journeys, celebrations, and stories. This isn’t written in anger. It’s a folded-hands request. Please don’t take away the emotional connection people have with their vehicles.🙏🏻
Rattan Dhillon tweet mediaRattan Dhillon tweet media
Rattan Dhillon@ShivrattanDhil1

And here it is! RIP cars in India! At this point, only an idiot would buy a new car without questioning what lies ahead! I wouldn’t be surprised if Isobutanol trials have already started, just like ethanol blending did. We’re already hearing of diesel vehicles facing fuel pump failures, DPF issues, and other fuel-related problems. What’s even more concerning is that many owners of 100% diesel vehicles are already reporting a noticeable drop in fuel efficiency. I’ve personally seen reduced mileage in vehicles like the Toyota Hilux and Innova. If new fuels are being tested or blended, the public has a right to know. I’m ready to put my own vehicle up for testing, but don’t make millions of vehicle owners unknowing participants in an experiment. Transparency should come first! 🙏🏻 @nitin_gadkari @HardeepSPuri

English
137
382
1.6K
130K
Anjana Om Kashyap
Anjana Om Kashyap@anjanaomkashyap·
मासूम बच्चे और उनके माता-पिता की गाढ़ी मेहनत की कमाई का पैसा लूटने वाले कुछ कोचिंग सेंटर के सेलिब्रिटी टीचर्स आज भाड़े के वीडियो बना बनाकर ज्ञान दे रहे हैं। सार्वजनिक रूप से महिलाओं को गाली देने वाले, उनकी नक़ल उतारने वाले ये छिछले यूट्यूबर बच्चों की कड़ी मेहनत पर अपनी दुकान सजाते हैं। असल हीरो बच्चे हैं, ये माँ बाप की मेहनत की कमाई के लुटेरे कितना भी कूदें, देशभर के बच्चों को live जोड़कर हमने पेपर लीक के पिड़ित बच्चों को आवाज़ दी तो इनके स्टारडम को बड़ा धक्का लगा है! शिक्षा को धंधा बनाने वालों को दर्द हो तो अच्छा है।वैसे कोचिंग माफिया के खिलाफ मेरा विडियो वायरल करने के लिए धन्यवाद! मेरे शो पर सभी panelist ने बोला कि कोचिंग माफिया पर नकेल कसी जाए।
हिन्दी
23.1K
5.4K
21.3K
4.5M
Vijay
Vijay@vrbalure·
@mohol_murlidhar मोहोळ साहेब अजून कसला विकास पाहिजे ..लोक बैल गाडीवर आले😛😛
MR
0
0
0
9
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
2014 ते 2026 : बदलत्या भारताची प्रेरणादायी गाथा! 🇮🇳🚀 पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात गेल्या दशकात भारतानं विकास, सुशासन आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ऐतिहासिक प्रगती साधली आहे. पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार, डिजिटल क्रांती, गरीब कल्याणकारी योजना, महिला सक्षमीकरण, स्टार्टअप संस्कृतीला मिळालेले प्रोत्साहन, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, अवकाश संशोधनातील यश आणि जागतिक पातळीवर वाढलेला भारताचा प्रभाव, प्रत्येक क्षेत्रात देशाने नवी उंची गाठली आहे. ‘विकसित भारत’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी देश आज अधिक वेगाने, अधिक आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे. #NewIndia #ViksitBharat #NarendraModi #IndiaRising @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India
MR
3
4
24
795
Vijay
Vijay@vrbalure·
@OnkarDake225 डाक्या अहिल्यादेवी नी बांधलेला घाट चड्डी आणि बनिया लोकांनी उध्वस्त केला आता कसली ही नौटंकी रे
MR
0
0
0
15
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
"तुम्हांस ही कळले असुद्या मी सुभेदाराची सुन आहे, सुभेदाराचे पुण्य प्रतापे येथेही कोणी बांगड्या लेऊन बसले नाही. श्री मार्तंड समर्थ आहे." भारतीय इतिहासात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना "लोकमाता" म्हणून अढळ स्थान आहे. ३१ मे १७२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावात माणकोजी शिंदे यांच्या घरी अहिल्याबाईंचा जन्म झाला. रामायण, महाभारत आणि धर्मग्रंथ यांचा परिचय बालवयातच अहिल्याबाईंना झाला. त्यामुळे त्यांच्या मनात धर्मनिष्ठा, करुणा, परोपकार, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवा यांची बीजे रुजली. सुभेदार मल्हारराव होळकरांनी १७३३ मध्ये आपले पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह घडवून आणला. मल्हाररावांनी त्यांना प्रशासन, महसूलव्यवस्था, न्यायदान, लष्करी संघटन, राजनय, पत्रव्यवहार, अर्थकारण आणि प्रजापालन यांचे प्रशिक्षण दिले. छावण्यांचे व्यवस्थापन, सैन्याचा पुरवठा, आर्थिक हिशोब, प्रजेच्या तक्रारींचे निराकरण आणि प्रशासकीय निर्णय यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला. १७५४ मध्ये कुंभेरीच्या युद्धात त्यांचे पती खंडेराव होळकर वीरमरण पावले तेव्हा मल्हाररावांनी त्यांनी सती जाण्यापासून रोखले. १७६६ मध्ये मल्हारराव होळकरांचे आणि १७६७ मध्ये पुत्र मालेराव यांचे निधन झाल्यावर त्यांनी होळकर राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. अहिल्याबाईंनी जहागिरदारांना आवश्यक स्वायत्तता दिली, परंतु त्यांच्या कामावर प्रभावी नियंत्रणही ठेवले. रयतेवर अन्याय करणाऱ्या सरदारांना त्यांनी कधीही पाठीशी घातले नाही. अहिल्याबाई दररोज खुला दरबार भरवत असत. कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा सामाजिक स्तरातील व्यक्तीला थेट राणीसमोर आपली तक्रार मांडण्याचा अधिकार होता. गावपातळीवर पंचायती, परगण्यांत न्यायाधिकारी आणि अंतिम स्तरावर स्वतः अहिल्याबाई अशी न्यायव्यवस्था होती. अहिल्याबाईंच्या आर्थिक धोरणात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि काटेकोरपणा होता. प्रत्येक परगण्याचा स्वतंत्र हिशोब ठेवला जाई आणि महसूल अधिकारी व कमाविसदार यांच्यावर सतत देखरेख ठेवली जाई. महसूल आकारताना शेतकऱ्यांच्या क्षमतेचा विचार केला जाई. दुष्काळ, महापूर, टोळधाड किंवा युद्धामुळे पिकांचे नुकसान झाल्यास करमाफी दिली जाई. बियाणे आणि शेतीखर्चासाठी मदत केली जाई. अहिल्याबाईंच्या राज्यात व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होते. महेश्वर येथे वस्त्रोद्योगाला चालना मिळाली. विणकरांना प्रोत्साहन देण्यात आले. स्थानिक कारागीर आणि हस्तकलांना संरक्षण मिळाले. इंदूर आणि महेश्वर येथे टांकसाळ सुरू करण्यात आली. अहिल्याबाईंनी विधवांना संपत्तीवरील अधिकार दिले. दत्तक घेण्याचा अधिकार मान्य केला. अपत्यहीन विधवांची संपत्ती सरकारकडे जप्त करण्याची प्रथा बंद केली. हुंडा घेणाऱ्यांवर त्यांनी दंडाची तरतूद केली. समाजातील दुर्बल घटक, गरीब, विधवा, अनाथ आणि वंचित लोकांसाठी विविध उपाययोजना केल्या. भिल्ल आणि गोंड समाजाबाबतही त्यांनी दडपशाहीऐवजी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारला. अहिल्याबाईंनी सैन्याला नियमित वेतन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली. महेश्वर, असिरगड, हिंगलाजगड, सेंधवा आणि चांदवड यांसारखे किल्ले मजबूत करण्यात आले. इंग्रजांच्या विस्तारवादी धोरणाचा धोका त्यांनी ओळखला होता. १७९२–९३ मध्ये त्यांनी कर्नल जे. पी. बॉईड यांच्या मदतीने पाश्चात्त्य पद्धतीची कवायती पलटण उभारली. महेश्वरला त्यांनी शिक्षण, धर्म, साहित्य आणि संस्कृतीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनवले. देशभरातील पंडित, शास्त्री, कवी, पुराणिक आणि विद्वान यांना आश्रय दिला. संस्कृत पाठशाळा स्थापन करण्यात आल्या. काशीतील ब्रह्मपुरीसारख्या ज्ञानकेंद्रांना सहाय्य देण्यात आले. अहिल्याबाईंनी काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी मोठे योगदान दिले. याशिवाय सोमनाथ, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, द्वारका, गया, रामेश्वरम, अयोध्या, बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार आणि प्रयाग या प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांनी मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे आणि विहिरी बांधल्या. परकीय आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक पवित्र स्थळांना त्यांनी नवजीवन दिले. देशभर यात्रेकरूंसाठी धर्मशाळा आणि अन्नछत्रे उभारण्यात आली. गुरांसाठी कुरणे, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था, पक्ष्यांसाठी धान्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. अहिल्याबाईंचे वैयक्तिक जीवन अत्यंत साधे होते. पांढरी वस्त्रे, शिवभक्ती, नियमित पूजा, लोकसेवा आणि संयम हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक होते. १३ ऑगस्ट १७९५ रोजी महेश्वर येथे या महान लोकमातेचे निधन झाले. हिंदूधर्मरक्षिणी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩 #अहिल्याबाई_होळकर #AhilyabaiHolkar
Onkar Dake tweet media
MR
7
29
118
1.7K
Vijay
Vijay@vrbalure·
@keshavupadhye केशव संवाद दोघा मधे असतो... इथ फक्त एकजण फेकतो समोरचा काही बोलू शकत नाही ह्याला संवाद म्हणतात का
MR
0
0
0
4
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
मन की बात’ नव्हे, जनतेच्या मनातील विश्वासाचा आवाज! आपल्या देशातील प्रत्येक कोपऱ्यातील सामान्य माणसाच्या भावना, स्वप्नं आणि संघर्षांना शब्द देणारा संवाद म्हणजे कर्तव्यकठोर, लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम. देशाच्या विकासाचा मंत्र देताना, कर्तृत्ववान खेळाडूंपासून ते नवकल्पना घडवणाऱ्या तरुणांपर्यंत प्रत्येकाचा गौरव करणारा हा संवाद पुन्हा एकदा प्रेरणेचा स्रोत ठरला. सध्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा अभ्यासवर्ग सुरू आहे. आज त्याच ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी नियमितपणे प्रसारित होणारा आदरणीय मोदीजींचा ‘मन की बात’ कार्यक्रम नेहमीप्रमाणे ऐकला, अनुभवला आणि त्यातून भरभरून प्रेरणा मिळाली. यावेळी खासदार हेमंत सावरा, आमदार विकास म्हात्रे, महिला मोर्चा उपाध्यक्षा वर्षा भोसले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र ढाकणे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्र प्रथम, विकास सर्वोच्च आणि जनतेचा सहभाग हेच भारताच्या प्रगतीचे खरे सूत्र आहे, हा संदेश या भागातून प्रभावीपणे देण्यात आला. क्रीडा, स्वावलंबन, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रभक्ती यांची सुंदर सांगड घालत नवभारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्यात आला. विरोध, अफवा आणि नकारात्मकतेच्या राजकारणापलीकडे जाऊन देशाला एकसंघ ठेवण्याचे आवाहनही यावेळी आदरणीय मोदीजींनी केले. प्रत्येक नागरिक हा राष्ट्रनिर्मितीचा भागीदार आहे, ही भावना जागृत करणारा हा संवाद ठरला. जगात भारताचा वाढता सन्मान, तरुणांची ऊर्जा आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास यामुळे विकसित भारताचे स्वप्न आता अधिक वेगाने साकार होत असल्याचा विश्वास या ‘मन की बात’ मधून व्यक्त झाला. देशासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताला आणि भारताला नवी उंची देणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला सलाम करणारा हा प्रेरणादायी संदेश लाखो भारतीयांच्या मनाला पुन्हा एकदा स्पर्शून गेला. आदरणीय मोदीजी, या प्रेरणादायी संवादासाठी मनःपूर्वक आभार! @narendramodi @NitinNabin @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @PMOIndia #MannKiBaat #NarendraModi #PMModi #ViksitBharat #NationFirst #NewIndia #BJP #BJP4India #ThaneRural #RamBhauMhalgiPrabodhini #ModiHaiToMumkinHai #मनकीबात #विकसितभारत #राष्ट्रप्रथम #जनसहभाग #आत्मनिर्भरभारत #नवभारत #मोदीजी #भाजपा
Keshav Upadhye tweet mediaKeshav Upadhye tweet mediaKeshav Upadhye tweet mediaKeshav Upadhye tweet media
MR
3
1
7
156
Vijay
Vijay@vrbalure·
@BhatkhalkarA हा कसला संवाद .. एक वाटेल तो बोलतोय आणि समोरचा बुद्धी गहाण ठेऊन ऐकतोय... ह्याला संवाद म्हणतात का अतुल 🤔
MR
0
0
0
1
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
मनाला भिडणारी बात... आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियमितपणे जनतेशी संवाद साधत असतात. हा संवाद अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक असतो. वॉर्ड क्रमांक २७ मध्ये आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही या संवादात सहभागी झालो. @narendramodi
Atul Bhatkhalkar tweet media
MR
1
2
10
121
Vijay
Vijay@vrbalure·
@shubham_9909 अरे येड्या काशी मधे त्यांनी बांधलेला घाट उद्धवस्त केला ,तेव्हा कुठ होता हा छंद
MR
1
0
0
84
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
अहिल्यादेवींचा जेवढा सन्मान युती सरकारने केला आहे तेवढा सन्मान कोणीच केला नाही. भकास आघाडी ने फक्त धनगर समाजाचा वापर करून घेतला, ना कधी त्यांना राजकारणात स्थान दिले ना कोणत्या निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेतले. आज हा समाज आपल्या मागे नाही म्हणून आता पोटात पोटसुळ उठलय त्यांच्या. @GopichandP_MLA @Dev_Fadnavis
MR
10
52
267
6.8K
Vijay
Vijay@vrbalure·
@Prasadwakte वाकडे पाटील बाळासाहेबांनी कमळी ला अंगा खांद्यावर घेतली म्हणून ही वेळ, त्यांना कळला नाही बांडगुळ आहे कमळी ..
MR
0
0
1
20
Vijay
Vijay@vrbalure·
@Sunil_Deodhar देवधर, होळकर आहे उच्चार आचार शिका .. मराठी नाव आहे ते तरी अपभ्रंश नका करू राव ,i think ur from Pune.
MR
0
0
0
5
Sunil Deodhar
Sunil Deodhar@Sunil_Deodhar·
कुशल प्रशासिका, न्यायप्रियता की प्रतिमूर्ति और राष्ट्र-सांस्कृतिक पुनरुत्थान की प्रणेता, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन। लोककल्याण, महिला सशक्तिकरण और देश के गौरवशाली तीर्थस्थलों व मंदिरों के जीर्णोद्धार के लिए उनका समर्पित जीवन हर पीढ़ी के लिए प्रेरणापुंज है। उनका सर्वसमावेशी और लोक-अभिमुख शासन आज भी सुशासन का सर्वोत्कृष्ट उदाहरण है।
Sunil Deodhar tweet media
हिन्दी
6
22
51
353
Vijay
Vijay@vrbalure·
@brizpatil महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे... महाराष्ट्र आता थांबायला नको
MR
0
0
0
10
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे हडपसर आणि फुगेवाडी विषारी दारू मत्यूचा आकडा २२ वर गेला आहे. या प्रकरणात अखेर एक्साईज डिपार्टमेंटने १३ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत निलंबित केले. पुर्वि विषारी दारूने नागरिकांचा मृत्यू अशा बातम्या बिहार, यूपीतून यायच्या आता महाराष्ट्रातूनच येत आहे. #Pune #Punenews
MR
9
17
130
5.4K
Vijay
Vijay@vrbalure·
@VinitaDeshmukh राम राज्य आहे म्हंटल्यावर राम भरोसे च असणार.
MR
0
0
1
6
Vijay
Vijay@vrbalure·
@brizpatil ह्यांना माहित होतं तर एवढे दिवस लोक मरायची वाट का बघत होते दिसते, नौटंकी आहेत सगळे.
MR
0
0
0
7
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांचे पोलिसांना आव्हान. ३ दिवसांत शहरातील गांजा, हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करा अन्यथा भाजपचे कार्यकर्ते करतील असा थेट इशारा दिलाय. पोलिसांनी काही केले नाही तर मुळीकांना हे करावे त्यास पाठिंबा असेल. दबावाला बळी पडू नये #Pune
MR
27
24
306
22.7K
Vijay
Vijay@vrbalure·
@NavnathBanBJP सोयाबीन भाव काय देणार होता 2014 पासून ... जून व्हिडिओ काढून बघावे म्हणजे एवढा मोठा लेख लिहिण्याची वेळ येणार नाही...
MR
0
0
0
68
Navnath Kamal Uttamrao Ban
Navnath Kamal Uttamrao Ban@NavnathBanBJP·
रोहित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत अचानक दाखवलेले प्रेम म्हणजे निव्वळ राजकीय ढोंग आहे. आज ते कांद्याला २५ रुपये प्रतिकिलो भावाची मागणी करत आहेत, पण महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना एक साधा प्रश्न विचारत आहेत तुमचे आजोबा आदरणीय शरद पवार साहेब तब्बल १० वर्षे देशाचे कृषिमंत्री होते, त्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती वेळा हमीभाव मिळाला? शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांना रस्त्यावर कांदा फेकावा लागला, अनेक ठिकाणी १ ते २ रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली. त्यावेळी ना आंदोलन झाले, ना सोशल मीडियावर पोस्ट आल्या, ना शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण झाले. आज कांद्याच्या प्रश्नावर सरकारनं उपाययोजना केल्या १५ रुपये भाव दिला तुमच्या सारखी नौटंकी केली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा रोहित पवारांनी सांगावं की, कृषिमंत्री असताना शरद पवारांनी कांदा उत्पादकांसाठी कोणती कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली? रोहितजी, शेतकऱ्यांच्या हिताची काळजी असेल तर आंदोलन करा, पण विस्मरणाचा आजार झाला असेल तर आधी आपल्या घरातील कृषी धोरणाचा इतिहास वाचा. महाराष्ट्रातील शेतकरी सर्व काही लक्षात ठेवून आहेत.
Rohit Pawar@RRPSpeaks

कांद्याला १८ ते २० रु प्रति किलो खर्च येत असताना किमान २५ रु किलो दर हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. यासह आधी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना १५ रु किलो अनुदान, शासकीय खरेदी मर्यादा किमान १० लाख टन, शासनाने खरेदी केलेल्या कांद्याची देशभरात निर्यात या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल. २ तारखेला पुण्यातील नंदी महाराज चौक, तांबडेमळा, भोरवाडी, पुणे - नाशिक महामार्ग येथे आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको करणार आहोत, त्याआधी सरकार निर्णय घेईल, ही अपेक्षा! @ChouhanShivraj @Dev_Fadnavis #कांदा_उत्पादक_शेतकरी_क्रांती_महामोर्चा #कांदा_उत्पादक_शेतकरी #रस्ता_रोको #कांद्याला_भाव_मिळालाच_पाहिजे

MR
39
8
78
6.9K
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
The FDA in Maharashtra has launched a major crackdown on Patanjali stores, the empire of Baba Ramdev, under the Drugs and Magic Remedies Act. @yogrishiramdev @PypAyurved
English
24
103
701
18.5K
Vijay
Vijay@vrbalure·
@ChitraKWagh काही माहिती आहे का हायड्रोजन बद्दल ,का उगाच 😛😛😛😛
MR
0
0
0
3
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
आत्मनिर्भरतेच्या मार्गावर धावणाऱ्या नव्या भारताची वेगवान झेप..! पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली आहे.
MR
1
6
22
506
Vijay
Vijay@vrbalure·
@mipravindarekar @narendramodi सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार बंद करा राव... निव्वळ फालतुगिरी चालू आहे.. सामान्य माणसासाठी काय ..मग हा श्रीमंतीचा तमाशा मांडा कोणी काही बोलणार नाही दरेकर
MR
0
0
14
352
Pravin Darekar - प्रविण दरेकर
मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या चरणी सहपरिवार नतमस्तक होऊन दर्शन घेतले, तसेच या शुभप्रसंगी कुटुंबासमवेत नवीन ईव्ही कारचे देखील शास्त्रोक्त पूजन केले. माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, निसर्गाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणमुक्तीसाठी एक लहानसे पाऊल म्हणून या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाला प्राधान्य दिले आहे. श्री सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद राज्यातल्या संपूर्ण जनतेवर सदैव वर्षत राहो, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया ! @SVTMumbai #PravinDarekar #Siddhivinayak #BappaBlessings #GanpatiBappaMorya
MR
73
0
60
20K
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
तुकाराम मुंढेंच्या टार्गेटवर पतंजली. प्राप्त झालेल्या अनेक तक्रारींनतर रामदेव बाबा यांच्या साम्राज्यावर जोरदार कारवाईस सुरुवात. @FDA_MAHARASHTRA @yogrishiramdev @Tukaram_IndIAS
MR
46
197
1.6K
24.9K