Nitin Mairale

151 posts

Nitin Mairale banner
Nitin Mairale

Nitin Mairale

@nitinRPI

加入时间 Mart 2025
89 关注0 粉丝
Nitin Mairale
Nitin Mairale@nitinRPI·
@drmbct सर मेरा PNR NO. 8937098852 है मोबाईल 9834367002 है मेरा अनुरोध है कृपया मेरी शिकायत का निवारण करे
हिन्दी
0
0
0
1
Nitin Mairale
Nitin Mairale@nitinRPI·
@RailMinIndia महोदय मै ट्रेन नं.19007 से कोच नं s4 मे सफर कर रहा हूं मेरी 3 सीट बुक है. पर इस कोच मे बहोत जनरल यात्री बैठ गये है. लेडीज है अब तो मेरी सीट पे भी मुझे बैठ ने को जगह नही. उनको बोला आरक्षित है फीर भी कृपया कुछ action ले
हिन्दी
1
1
0
19
Siddharth
Siddharth@Siddharth_atman·
@nitinRPI @JAYWANTNILWARNA @Awhadspeaks @realDonaldTrump उघडा डोळे बघा नीट पूर्ण देश मोदींजींच्या मागे खंबीरपणे उभा आहे,आणि खांग्रेसी ना लाथाडल आहे
MR
1
0
1
4
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळाल त्यात अमेरिके ची कुठली ही मदत घेतली नव्हती मग आता भारताला आपल गुलाम राष्ट्र म्हणून का वागणूक देत आहे आणि आपण सारे मुर्दाडा सारखे बघत आहोत @realDonaldTrump हा आपला बाप आहे का ?
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
47
131
701
12.5K
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली असे म्हणत #IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यवस्थेवर भाष्य केल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या कोणत्याही भाषणात किंवा मुलाखतीत असे वक्तव्य केल्याचे आढळत नाही. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. #FactCheck #DGIPRFactCheck
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
48
50
256
59.5K
Nitin Mairale
Nitin Mairale@nitinRPI·
@JAYWANTNILWARNA @Awhadspeaks @realDonaldTrump प्रधानमंत्री त्या लायकीचा असायला पाहिजे.. स्वतःचे नीच पराक्रम झकण्यासाठी देशाला विकणाऱ्या गुलाम माणसाला कोणी सुजाण नागरिक कधीच सपोर्ट करणार नाही
MR
1
0
0
11
JAYWANT NILWARNA 🇮🇳 ( CHALUKYA )
@Awhadspeaks @realDonaldTrump साहेब प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान ह्याना मदत करा, देशाला मदत करा, त्याला टॅग करून, काय मिळालं????? तो मराठीतील पोस्ट वाचणार आहे का????विरोधी कधी देशासाठी, देशहितासाठी, कधी तरी पंतप्रधान ह्यांच्या मागे उभे राहिलेत का???? जाऊ दे मी तरी कोणाला समजवतोय
MR
2
0
2
368
मराठा King
मराठा King@Bhagwa31·
@Awhadspeaks @realDonaldTrump भारताला स्वतंत्र 2014 ला मिळाला आहे.. १९४७ ला आपण काँग्रेसचे गुलाम बनलो. खरा स्वतंत्र मोदीजीने दिलेला आहे
MR
1
0
4
293
🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily
@PawarSpeaks @narendramodi ज्या काँग्रेस मुस्लिम पार्टीच्या डीएनएने महाराष्ट्र लुटला,उधळपट्टी केली स्विस बँकेत गडगंज रक्कम ठेवली अपरिमित संपत्ती लुटारुनी,जमा केली,खंडण्या उकळल्या त्यांना काटकसर म्हणल्यावर आधीच जे तोंड वाकडं आहे ते अजुन वाकडं होणार.मोदीनी रास्त सूचना दिल्या पण बाबरच्या औलादीना कसं पचणार?
🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily tweet media🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily tweet media
MR
4
2
12
3.5K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे. @PMOIndia
MR
122
209
1.8K
104.9K
suganya
suganya@suganya66164384·
Hi fri
Filipino
1.3K
30
544
400.9K
Nitin Mairale
Nitin Mairale@nitinRPI·
@377VT @Shekharcoool5 आधी देश्याच्या प्रधानमंत्री ने त्या पदा सारखं वागलं पाहिजे
MR
0
0
2
8
PVT
PVT@377VT·
@Shekharcoool5 भारताचा विरोधी पक्षाचा नेताच जर खालच्या दर्ज्याच्या लोकांसारखा वागतो तर ते देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
MR
1
0
4
1.1K
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
पंतप्रधानांवर केले जात असलेले आरोप खरोखरच अत्यंत गंभीर आहेत. वैचारिक मतभेद बाजूला सारल्यास,पंतप्रधान हे एक अत्यंत सन्माननीय पद आहे. जर हे आरोप खोटे असतील,तर पंतप्रधानांवर हे आरोप करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.
MR
28
22
312
17.7K
Garje Raj (Modi ka parivar)
Garje Raj (Modi ka parivar)@GarjeRaj2·
@Shekharcoool5 वैचारिक मतभेद मुळे आरोप आहे... आणि सोनिया गांधी नी पंतप्रधान पदाची जी सांग काम्या प्रतिमा निर्माण केली होती ती बदलली आहे... आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त भाजप सरकार मध्ये मिळतं काँग्रेस सरकार असतं तर जेलमध्ये टाकले असते..
MR
2
0
5
669
Nitin Mairale
Nitin Mairale@nitinRPI·
@pmkisanofficial 22 किस्त कब आयेगी. सिर्फ डिंगे फेक रहे हो
हिन्दी
0
0
0
4
Agriculture Department, MP
Agriculture Department, MP@minmpkrishi·
PM किसान सम्मान निधि किसान सम्मान, राष्ट्र उत्थान 🇮🇳 -- 𝟐𝟎𝟏𝟗 से निरंतर किसानों के साथ खड़ी यह योजना आज करोड़ों अन्नदाताओं के लिए विश्वास का प्रतीक बन चुकी है। ✅प्रतिवर्ष ₹𝟔,𝟎𝟎𝟎 की सहायता ✅𝐃𝐁𝐓 के माध्यम से सीधे बैंक खातों में राशि @DrMohanYadav51 #7YearsOfPMKisan
MP MyGov@MP_MyGov

🌾🇮🇳 सशक्त किसान ही विकसित भारत की आधारशिला है जब किसान सशक्त होता है, तब भारत की अर्थव्यवस्था मजबूत होती है और गांवों की तस्वीर बदलती है। 24 फरवरी 2019 को प्रधानमंत्री श्री @narendramodi द्वारा शुरू की गई पीएम किसान सम्मान निधि योजना आज करोड़ों किसानों के लिए भरोसे और सम्मान का आधार बन चुकी है। हर वर्ष ₹6,000 की सहायता सीधे बैंक खातों में, बिना बिचौलिये, पूरी पारदर्शिता के साथ। यह केवल आर्थिक सहयोग नहीं, बल्कि किसान के परिश्रम का सम्मान और उसके उज्ज्वल भविष्य का संकल्प है।🚜🌱 आइए, अपने अन्नदाताओं के सामर्थ्य और समर्पण को नमन करें। #7YearsOfPMKisan #AatmaNirbharKrishi #PMKisan

हिन्दी
11
3
46
2.4K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये... वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. @RVikhePatil
MR
67
159
1.6K
52K
Nitin Mairale
Nitin Mairale@nitinRPI·
@JayantKukade @RRPSpeaks अरे चुतिया एका उपमुख्यमंत्री च निधन झालंय त्याची चौकशी करण्यासाठी सरकार कडेच मागणी करतील ना एडझव्या
MR
0
0
1
32
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
पँथर नामदेव ढसाळ - "उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारदार तारुण्य तुम्ही खुशाल म्हणा, आम्ही डोक्यात राख घालून घेतलीय, तुम्ही खुशाल म्हणा, आम्ही वेडानं पछाडलो आहोत, खरंच आम्ही वेडे आहोत, आणि आम्ही स्वतःहून डोक्यात राख घालून घेतलीय कारण आम्हाला एक विचाराची दिशा आहे...!" आमच्या मनाचा कल हा मानवाच्या सर्वंकष मुक्तीचा आहे, असे सांगणारे नामदेव ढसाळ. 'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांना' हाकारीत 'अंधारयात्रीक' होण्याचे नाकारणारे नामदेव ढसाळ. दलित पँथर निर्मून लढणारे नामदेव ढसाळ. कार्यकर्ते, नेते, खासदार आणि त्याहून अधिक म्हणजे थोर विद्रोही कवी ढसाळ. ते मुळचे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातले. लहानपणीच चौथीत असताना ते वडिलांसोबत मुंबईला आले. त्यांचे वास्तव्य होते कामाठीपुरा या मुंबईतील 'अमंगल' मानल्या गेलेल्या वस्तीतले या "गोलपीठ्यातले."वडील एका खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करीत असत. ढसाळ येथेच शिकले, मोठे झाले, कवी झाले. वयाच्या १७-१८ व्या वर्षापासूनच कवितेचा छंद जडला त्यांना. आजूबाजूला अभावग्रस्त, सांस्कृतिक-दारिद्र्याचे जगणे होते. पांढरपेशा स्वप्नांनाही कधी शिवले नसेल, असे वातावरण होते. हा मुंबईचाच एक भाग. पण नाटककार विजय तेंडुलकर यांच्या शब्दांत सांगायचा, तर - "पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशी हिशेबांनी नो मॅन्स लॅंड - निर्मनुष्य प्रदेश - जेथून सुरू होतो", तो हा भाग. ते सारे गोलपीठा नावाने ओळखले जाणारे जग त्यांच्या कवितांच्या पायाशी होते. त्या कवितेतला विद्रोह ही त्या जगाची संतती होती. १९७२ मध्ये त्यांचा 'गोलपीठा' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यातील धगधगीत, नग्नरांगड्या वास्तवाने सारस्वतांचे विश्व झणाणून गेले. या कवितेची भाषा, शैली, रग हे सारेच पांढरपेशा अभिरुचीसाठी नवे होते. 'गोलपीठा'नंतर पुढे खेळ, मुर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले, प्रियदर्शिनी, तुही यत्ता कंची, गांडू बगीचा अशा संग्रहातून ही कविता समाजमनात स्फोट घडवत राहिली. एकंदर १२ कवितासंग्रह, दोन कादंबऱ्या व चार लेखसंग्रह, असा या कवीचा ऐवज. त्यातील अनेक कवितांचे हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. २००७ चा 'ब्रिटिश कौन्सिल'चा पुरस्कारही त्यांच्या कवितांना लाभला आहे. कामाठीपुरा, तेथील गोलपीठा बिल्डिंग, त्या परिसरातील तुरुंगासारख्या चाळी आणि तेथील देहविक्रीचा व्यवसाय, यातून निर्माण झालेले जग, देश, समाज, न्याय-अन्याय, नैतिक-अनैतिकता यांबााबतचे प्रश्न ठसठशीतपणे समोर मांडत ढसाळांची कविता उभी राहिली होती. दलित अत्याचाराने ती पेटून उठलेली होती. ती सर्व समाजाला प्रश्न विचारत होती. त्यांचा मानवमुक्तीचा लढा हे त्या कवितेचेच भौतिक रूप होते. प्रजा समाजवादी पक्षाच्या जवळ ते होतेच. पुढे १९७२ मध्ये त्यांनी राजा ढाले, ज. वि. पवार, भाई संगारे आदी समविचारी मित्रांसमवेत दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना केली. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या 'ब्लॅक पँथर'च्या धर्तीवरची ही चळवळ. पुढे काही काळ ढसाळ कॉंग्रेसमध्येही गेले. एकदा खेडमधून, एकदा मुंबईतून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. १९९० नंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. ९२ साली खासदार झाले. शिवसेनेतही त्यांनी प्रवेश केलेला. या वादळी व्यक्तीमत्त्वाचे सार्वजनिक आयुष्य तर झंझावाती होतेच; पण खासगी आयुष्यातही कटुत्व, वाद यांच्या वावटळी त्यांना झेलाव्या लागल्या.डिसेंबर १९८० मध्ये ढसाळ आजारी पडले. मायस्थेनिया ग्रेविस, कर्करोग अशा आजारांशी पुढचे ३०-३२ वर्षे ते झगडत राहिले. या थोर कवीच्या जीवनातील संघर्ष काही संपलेला नव्हता. तो संपला त्यांच्या मृत्यूनेच. मुंबईच्या चाळीने जगाला दिलेला हा अजरामर कवी.त्यांची आज जयंती.या विद्रोही योद्ध्यास विनम्र अभिवादन.
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
15
92
633
14.3K
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
आमदार श्री रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना नुकतच याबाबत मी स्वत:भेटून पत्र दिले आहे. माननीय मुख्यमंत्री त्यांच्या अत्यंत जवळच्या व तितक्याच विश्वासु मित्राच्या घातपाती मृत्यु व त्यामागील षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबद्दल माझ्या मनात दुमत नाही 🙏 @CMOMaharashtra @RRPSpeaks
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
26
68
1.3K
58.4K