
ASHTURKAR YOGESH
306 posts



















आधी युपी-बिहार मधील घोटाळे गाजायचे. पण आता महाराष्ट्रातील नोकर भरती घोटाळा देशभरात गाजत आहे. शिंदे-फडणवीस-पवार या त्रिकुटाच्या कारभाराने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे, तलाठी भरतीत इतका मोठा घोटाळा होऊनही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचे महाराष्ट्रातील नोकर भरती घोटाळ्याबाबत लोकसभेत जोरदार भाषण केलं. @imtiaz_jaleel इम्तियाज जलील साहेबांसारखे अभ्यासू खासदार महाराष्ट्रातील नोकर भरती घोटाळा देशपातळीवर लावून धरत आहेत म्हणून त्यांचे आभार. दुटप्पी भाजपाचे सरकार केंद्रात पेपरफुटी कायदा लागू करत आहे पण महाराष्ट्रात पेपर फुटत असताना पेपरफुटी कायदा लागू करण्यात आलेला नाही, त्यातच घोटाळा झालेल्या तलाठी सारख्या पदभरती रेटून नेण्यात येत आहेत. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RVikhePatil @RRPSpeaks @maharevenue @VijayWadettiwar @AUThackeray @waglenikhil .











