अज्ञात
12.6K posts


@AdnyatX @supriya_sule एका ट्वीट मध्ये कोण उंडगे आहे वा नाही हे बरोबर ठरवतोस बरे का 😛😜
MR

'राज्य राखीव पोलीस दला'च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR

@SureshS66440896 @supriya_sule सुप्रीने उत्तरदायित्व निभावले नाही तरी हरकत नाही, पण फडणवीसांनी ते निभावलेच पाहिजे या तुमच्या दुटप्पी भूमिकेचे मी कौतुक करतो.
MR

@SureshS66440896 @supriya_sule सुप्री माळकरी नाही रे. सराईत आहे.
आणि उत्तरदायित्व वगैरे जड शब्द उंडग्यांच्या तोंडी शोभत नाहीत.
MR

@AdnyatX @supriya_sule हो.
दोघेही एकाच माळेचे मणी आहेत.
पण सध्या उत्तरदायित्व फडणवीस कडे आहे.
MR

आपले अभिजित कारंडे सर फक्त भाजप एकाच वोट बँकेला लक्ष करते असा मुद्दा त्यांना आणायचा होता पण त्यांच्या एका पत्रकाराने लगेच भाजपचे काम सांगून तोंडावर पाडले.
अभिजीत कारंडे सर आम्हाला माहीत आहे तुमच्या मनात भाजप विषयी द्वेष आहे पण भाजप किती कष्ट घेते हे तुमच्या लोकांकडून तरी समजून घ्या.
@AbhijitKaran25
@Dev_Fadnavis
MR

तामिळनाडूमध्ये विजय जोसेफ यांच्या टीव्हीके या पक्षाला भरभरून मतदान झाले. केरळमध्ये काँग्रेस प्रणित आघाडी युडीएफला भरघोस मते पडली. तिथे लोकशाहीचा विजय झाला, वोट चोरी फक्त पश्चिम बंगालमध्ये झाली हा राहुल गांधी यांचा कोडगा तर्क आहे. राहुल गांधी म्हणजे निर्बुद्धपणा आणि हिंदू विरोधी विखार याचा अद्भुत संगम आहे.
MR

पश्चिम बंगाल
तृणमूल चा पराभव भाजपने केला नाही, तर ::
निवडणूक आयोगाने,
केंद्रीय सुरक्षा दलांनी (CAPF)
आणि सुमारे तीस लाख मतदारांना मताधिकार नाकारण्याने केला.
ही निवडणूक जिंकली गेली नाही, तर चोरली गेली आहे!
आपण ममता दीदींबरोबर उभे राहिले पाहिजे.
महाराष्ट्रात
बिहारात
हरियाणात
आसामात
ओरिसात
अशाच प्रकारे निवडणूक चोरण्यात आली! या अशा विजयाचे ढोल फुटायला हवेत!
जागे व्हा!
@RahulGandhi
@MamataOfficial

MR

@INCMaharashtra @INCHarshsapkal काँग्रेसचा विषारी विचार आणि राहुल गांधींचे नेतृत्व नाकारणारी राज्ये:
उत्तरप्रदेश
मध्यप्रदेश
गुजरात
महाराष्ट्र
आसाम
गोवा
उत्तराखंड
त्रिपुरा
मणिपूर
पश्चिम बंगाल
दिल्ली
पंजाब
तमिळनाडू
MR

दक्षिण भारताने भाजपाचा विषारी विचार व नरेंद्र मोदींचे नेतृत्व नाकारले केरळच्या सुज जनतेची काँग्रेसचा विचार व राहुलजींच्या नेतृत्वाला साथ, केरळचा विजय काँग्रेसला देशभर ऊर्जा देणारा.
मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal

MR

@saangkaamya @LahariyaRashmi @Dev_Fadnavis आम्हाला अन्यायव्यवस्थेवर अजिबात विश्वास नाही. आजवर कोणत्या बलात्कारीला फाशी झाली ते सांगा आणि मग फास्टट्रॅकच्या पुड्या सोडा.
MR

@psantosh_44 आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं यात काहीही वावगं नाही. फक्त त्याला वस्तुस्थितीची जोड हवी.
MR

@RohanST333 @saurabhkoratkar फाळणी ना हिंदूंनी केली ना भाजपने.
तुझी कितीही इच्छा असली तरी पुन्हा फाळणी होऊ देणार नाही आता.
MR

@saurabhkoratkar भाजपचे सगळे हिंदू आहेत ना ? ह्याचा अर्थ तुम्हाला मुसलमान दुय्यम नागरिक वाटतात आणि संविधान तुम्हाला मान्य नाही जे तुम्ही हायलाईट करून सांगताय
GIF
MR

कोल्हापूरमध्ये पुरोगामी संघटनांच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज सन्मान परिषदे"चं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला उपस्थित राहून संवाद साधला. ही केवळ एक परिषद नव्हती, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर मांडणारा ठोस आणि जाज्वल्य प्रयत्न होता. यावेळी इतिहासकार इंद्रजीत सावंत, अभिनेते किरण माने, कॉ. प्रकाश आंबी, माजी आमदार राजीव आवळे, व्ही. बी.पाटील, स्मिताताई पानसरे,आरतीताई रेडेकर, गिरीश फोंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. मात्र, दुर्दैवाने समाजातील काही प्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक त्यांचा अवमान करण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सन्मान राखण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभं राहणं, ही खरी गरज असल्याचं यावेळी नमूद केलं.




MR

नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपी भीमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले.
#CrimeNews

MR

@jsaideepak The expectation is good. But politics does not work on ethics. If there are gains, BJP will absorb them.
The least I can expect is to incapacitate them after absorbing.
English

This is but a fraction of what transpired on the ground in 2021.I genuinely hope not one person from TMC is allowed to enter the BJP,and everyone responsible for the post poll pogroms, RG Kar & Sandeshkhali is legally punished expeditiously. Political defeat alone isn't enough.
Sai Deepak J@jsaideepak
1. Just got off a call with @UnSubtleDesi. I couldn't be happier for her and both of us couldn't help but discuss the harrowing days of post poll violence in West Bengal in 2021. So I am going to share what happened five years ago just so ppl know what happened. #WestBengal2026.
English










