Jay

15K posts

Jay banner
Jay

Jay

@Jaysing_mohan

!! नमो भक्त !!

Pune, India Katılım Ekim 2018
3.2K Takip Edilen7.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Jay
Jay@Jaysing_mohan·
#thread 74 वर्षापासून भारताला एक कीड लागली होती जी मोदी सरकारने मुळापासून नष्ट केली व त्यात महत्त्वाची भूमिका बजावली परराष्ट्र मंत्री एस जयशंकरजी यांनी. तर विषय असा आहे की भारताने UN च्या एका समितीला (United Nations Military Observer Group in India and Pakistan) भारतातून बाहेरचा
Jay tweet media
MR
33
339
1.9K
98K
Jay retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
HIGH POWERED TASK FORCE on examination reforms under the leadership of Shri Nandan Nilekani constituted. @NandanNilekani
English
10.1K
28.3K
128.2K
10.4M
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
CJP च्या आंदोलनाचा आणखी एक चेहरा.. "मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि सर्वांना हे पटवून द्यायचे आहे (आश्वस्त करायचे आहे) की, होय, मी आम आदमी पक्षाचा (AAP) समर्थक राहिलो आहे आणि आजही आहे. पण त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी भाजपचा विरोधी आहे. मी वैचारिकदृष्ट्या (Ideologically) भाजप आणि आरएसएस (RSS) ला पूर्णपणे विरोध करतो." - अभिजित दिपके एक एक करून सगळं बाहेर येईल..
MR
111
1.6K
3K
122.5K
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
सकाळी सकाळी शेण खाल्ल्यानंतर... @abpmajhatv ने चूक दुरुस्त केली! बुलेट ट्रेनचा ब्रिज पडला नसून कच्चा पूल जे समान वाहून नेण्यासाठी बांधला होता तो पडला. यापुढे जर अश्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तर संबंधित न्यूज रिपोर्टरवर गुन्हा दाखल करण्यात येईल..
Prakash Gade tweet media
MR
59
103
401
7.6K
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
#FakeNewsAlert @abpmajhatv जा ने यासंदर्भात जाहीर चॅनेलवर माफीनामा द्यावा. माफीनाम्या नंतर देखील संबंधित पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
Prakash Gade tweet media
MR
59
219
687
29.4K
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
४७ वर्षानंतर वादाला पूर्णविराम! देशाचे कणखर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री @AmitShah जी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जलदुत @Dev_Fadnavis जी यांच्या पुढाकाराने ४ राज्यांमधील नर्मदा पाणी वाटप वाद संपुष्टात! तब्बल ४७ वर्षानंतर नर्मदा नदी पाणी वाटपाचा वाद संपुष्टात आला. नर्मदा काठावरील महाराष्ट्रातील गावांचा पुनर्वसन प्रश्न आणि प्रकल्प खर्च वाट्याचा मुद्दा राज्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित होता. हा तंटा काँग्रेस, आघाडी आणि युती अशा वेगवेगळ्या सरकारांच्या कार्यकाळात चर्चेत राहूनही निकाली निघाला नव्हता. अखेर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात मोदीजी सरकार असताना, देशाचे कणखर गृहमंत्री अमितजी शाह यांच्या थेट मध्यस्थीने अवघ्या एका बैठकीत हा तोडगा निघाला. या कराराचे महाराष्ट्राला होणारा फायदे पुढीलप्रमाणे आहेत.. ✅ सरदार सरोवर प्रकल्पाच्या रिव्हर बेड ( १२०० MW) आणि कॅनाल हेड (२५० MW) या दोन्ही पॉवर हाऊसमधून निर्माण होणाऱ्या विजेत मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांना अनुक्रमे ५७:२७:१६ या प्रमाणात वाटा मिळतो. खर्च वाटपाचा तंटा मिटल्याने महाराष्ट्राचा हा वीजहिस्सा कोणत्याही कायदेशीर अडथळ्याविना निर्धोकपणे मिळत राहील. ✅ नर्मदा नदी महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव-अक्राणी भागातून वाहते. या बुडित क्षेत्रातील आदिवासी गावांच्या पुनर्वसन व भरपाईचे प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळले होते. आजच्या कराराने हे मुद्दे निकाली निघाल्याने स्थानिक कुटुंबांना प्रलंबित हक्काची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ✅ प्रकल्प खर्च वाटपावरून अडकलेली थकीत रक्कम एकरकमी तोडग्याने निकाली निघाल्याने राज्याला या मुद्द्यावर होणारा वारंवार आर्थिक व कायदेशीर पाठपुरावा थांबेल, आणि ती आर्थिक स्पष्टता इतर सिंचन विकासकामांसाठी वापरता येईल. ✅ या करारामुळे १० टी एम सी पाणी मिळणार आहे. आंतरराज्य वाद कायमचा मिटल्याने नर्मदा खोऱ्यातील उत्तर महाराष्ट्रासाठी भविष्यात पाणी व सिंचनविषयक नवे प्रस्ताव मांडणे, मंजूर करून घेणे अधिक सुलभ होईल जुन्या वादांचा अडसर आता उरलेला नाही. राज्यांतर्गत असणारे पाणी वाटपाचे वाद देवेंद्रजी यांनी याधीच मिटवले आहेत. तब्बल ४७ वर्षानंतर नर्मदा पाणी वाटप वाद देखील मिटवला. याआधीही देवेंद्रजी फडणवीस यांनी तापी मेगा रिचार्ज प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र - मध्य प्रदेश दरम्यान ऐतिहासिक जलसमन्वय करार घडवून आणला होता. त्या पार्श्वभूमीवर आजचा नर्मदा करार म्हणजे राज्याच्या जलसुरक्षा धोरणातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. जे केंद्र आणि राज्य समन्वयातून वर्षानुवर्षे अडकलेले प्रश्न मार्गी लागू शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे.
Prakash Gade tweet mediaPrakash Gade tweet media
MR
10
88
428
16.4K
Jay retweetledi
Mota Bhai - The Proud Hindu
Mota Bhai - The Proud Hindu@THEHINDUPUTIN·
अजूनही सांगतो 90% पत्रकार हे @BJP4Maharashtra त्यातही @Dev_Fadnavis विरोधी आहेत. त्यामुळे अजूनही भाजप वाल्यांनी डोळे उघडावे, तुम्ही कितीही त्यांच्या कार्यक्रमाला जा, ते तुम्हालाच अडकवण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही अजूनही त्यांची वैयक्तिक कामे करणार आणि हे तरी देखील मावा चे च राहणार. आजकाल ते टेबल वर बसून इन्फॉर्मल डिस्कशन व्हिडिओ दाखवणारी गँग स्वतःला बुद्धिजीवी दाखवते आणि भाजप ल टार्गेट करत असते. या सगळ्यांना दुर्लक्ष करून मतदार मोदी ब्रँड कडे बघून भाजप बरोबर ठाम उभा आहे. जो तुमचा मतदार आहे त्याला समजा त्याला तुमची वैयक्तिक संबंध आवडत नाही. हे आधीही काकाचे होते आणि पुढे ही काकाचेच राहतील. जय श्रीराम
MR
13
50
234
5.3K
Jay retweetledi
Pratik Karpe
Pratik Karpe@CAPratikKarpe·
दरड कोसळल्याने रस्ता बंद आहे… कनेक्टिंग लिंक बोगदा.... पुल हा जागेवर आहे…. महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे रस्ते व प्रकल्प जागतिक दर्जाचे आहे पण तुमचा विरोध कारण आपल्याला फक्त स्थगिती माहिती आहे व त्यातून उत्पन्न होणारी वसुली…!!! पर्यावरणाचे भंपक नाटक करायचे आणि लोकहिताचे प्रकल्पांना विरोध करायचे हे @AUThackeray तुमचे वास्तव मराठी माणसाला कळाले आहे ..!!!
Aaditya Thackeray@AUThackeray

'मिसिंग लिंक'चे उद्घाटन १ मे २०२६ रोजी करण्यात आले. सर्व “इन्फ्रा वॉचर्स” आणि भाजप म्हणजे विकास ह्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव... ह्या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली. हा पैसा गेला कुठे? पैसा जनतेचा... काँट्रॅक्टर्सची मजा आणि त्रास जनतेलाच! आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच येथे दरड कोसळली आहे आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या आहेत. की मग सेफ्टी चेक शिवाय उद्घाटन केले होते? मागच्या आठवड्यात इथे खड्डे पडल्याची बातमी देखील आली होती. जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना ह्या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आले आणि मी ते सार्वजनिकरित्याही मांडले होते, ह्या रस्त्याचा ५० फूटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नाही. संपूर्ण रस्ता उंच-सखल असून त्यावरून प्रवास करताना जणू काही बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंधे सरकारचे पहिले नाव आहे, मग तो रस्त्यांमधला असो किंवा मंदिरातला.

MR
24
78
288
12.7K
Jay retweetledi
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
लोणावळा भागात जुलै महिन्यात जितका सरासरी पाऊस पडतो, तितका पाऊस एकट्या मागील २४ तासांत पडला आहे; यावरूनच तिथल्या परिस्थितीच्या गांभीर्याचा अंदाज येतो. सध्या कनेक्टिंग लिंकच्या बाहेरील बाजूस दरड कोसळली आहे, मात्र कनेक्टिंग लिंक पूर्णपणे सुस्थितीत आहे. आता "दरड कोसळलीच कशी?" असा बालिश प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या माहितीसाठी: या प्रकल्पासाठी जगभरातील ७ देशांमधील नामांकित विदेशी कंपन्या आणि सल्लागारांची मदत घेण्यात आली आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदे आणि केबल पुलांची तांत्रिक आव्हाने पेलण्यासाठी इटलीची 'Geodata', ऑस्ट्रियाची 'Doka' आणि मलेशियाची 'Dura Technology' या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मुख्य सल्लागार म्हणून काम केले. या संस्थांनी सखोल भूगर्भीय अभ्यास करून 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' (NATM) सारखे प्रगत तंत्रज्ञान वापरले. त्यामुळेच सह्याद्रीच्या कठीण खडकांमध्ये आशियातील सर्वात रुंद बोगदा मार्ग यशस्वीपणे तयार होऊ शकला. याशिवाय, भारतातील खालील अग्रगण्य संस्था आणि समित्यांनी सखोल अभ्यास करून हा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. :. M/s. RITES, Technical Advisory Committee (MSRDC), IISc (Proof Consultant, IIT (Technical Audit) केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी ChatGPT वर एखाद-दुसरा प्रॉम्प्ट टाकून अक्कल पाजळणे सोप्प आहे. पण अशा धंद्यांनी काहीही साध्य होत नाही. अशा गोष्टींमुळे दोन दिवसांचे 'ट्रॅक्शन' नक्कीच मिळत, पण परिस्थिती पूर्वपदावर आली की नागरिकांना प्रवास करता येईल विरोधक पुन्हा तोंडावर पडतील.
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) tweet media
MR
5
19
49
1.3K
Jay retweetledi
Emmanuel Macron
Emmanuel Macron@EmmanuelMacron·
🇮🇳🇫🇷
QME
1.3K
6.6K
44.3K
914.7K
Jay retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
घुसपैठ और अन्य कारणों से Unnatural Demographic Change किसी भी राष्ट्र के वर्तमान व भविष्य के लिए एक बहुत बड़ी चुनौती है। इसी चुनौती से निपटने के लिए 15 अगस्त 2025 को प्रधानमंत्री @narendramodi जी ने ‘High-Level Committee on Demographic Change’ की घोषणा की थी। मुझे बताते हुए हर्ष हो रहा है कि सरकार ने इस कमिटी का गठन कर लिया है। जस्टिस प्रकाश प्रभाकर नावलेकर (सेवानिवृत्त) की अध्यक्षता में बनी इस कमिटी में जनगणना आयुक्त के साथ श्री दुर्गा शंकर मिश्रा (Retd IAS), श्री बालाजी श्रीवास्तव (Retd IPS) और डॉ. शमिका रवि समिति के सदस्य होंगे। संयुक्त सचिव (Foreigners-I), गृह मंत्रालय, इस समिति के सदस्य सचिव होंगे। Demographic Change हमारी संप्रभुता के साथ ही राष्ट्रीय सुरक्षा, कानून व्यवस्था, सामाजिक संरचना में गंभीर बदलाव और जनजातीय समाज के संरक्षण से जुड़ी एक गंभीर समस्या है। यह कमिटी, अवैध प्रवास और अन्य असामान्य कारणों से पूरे भारत में हो रहे demographic changes का व्यापक मूल्यांकन करेगी और धार्मिक एवं सामाजिक समुदायों के स्तर पर असामान्य जनसंख्या परिवर्तनों के pattern का विश्लेषण करेगी तथा इसका सुनियोजित और समयबद्ध समाधान प्रस्तुत करेगी।
हिन्दी
1.1K
9K
29.6K
2.4M
Jay retweetledi
Harbhajan Turbanator
Harbhajan Turbanator@harbhajan_singh·
समय आने पर आपकी हर बात का जवाब दिया जाएगा । और मैं आपके किसी लीडर को गाली नहीं दी । अपनी जुबान क्यों गंदी करूँ मै । और मुझे ग़द्दार कहने वालो पहले अपने लोगो से पूछो पंजाब की राज्य सभा सीट कितने मे बेची थी । अगर ना बताए तो मैं आपको बताऊंगा किसको कितना चढ़ावा गया था और किसकी तरफ से । और कैसे किसको मंत्री संतरी बनाया गया पंजाब को लूटने के लिए और लाला को माल पहुँचाने के लिए । पंजाब को लूट खा गए
हिन्दी
0
2.4K
9.9K
1.4M
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
पत्रकारितेचा 'राऊत' पॅटर्न राहुल कुलकर्णींच्या फेक व्हिडिओची पोलखोल! सध्या राहुल कुलकर्णी यांचा व्हिडिओ वायरल होत आहे. त्यात असे सांगितले जात आहे की भारताकडे केवळ १८ दिवसांचाच तेलसाठा उरला आहे आणि परकीय चलन साठा फक्त २६ हजार कोटी रुपये आहे. हे संपूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. ✅ वास्तविक सत्य सरकारी आकडेवारी : - कच्च्या तेलाचा साठा : ७४ दिवसांचा (धोरणात्मक अंडर ग्राउंड + रिफायनरी + बंदरे मिळून) - नैसर्गिक वायू साठा : ६० दिवसांचा - LPG साठा : ५० दिवसांचा मित्रांनो हे रिजर्व्ह आहेत हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी केस मध्ये वापरत येतात. पण, ती वेळ आपल्या देशावर आलेली नाही. ✅ सगळ्यात महत्वाचे : भारत सध्या ४१ देशांकडून तेल आयात करतो ही विविधता आपल्या ऊर्जा सुरक्षिततेचे मोठे बळ आहे. राहुल कुलकर्णी यांनी एवढ्यावरच न थांबता त्यांनी भारताच्या परकीय गंगाजळी वर देखील फेक व्हिडिओ प्रसारित केला. मला अजूनही समजत नाही, माणूस मॅच्युअर मिरवताना मध्येच काय यांना संजय राऊत चावतात का? हा प्रश्न पडतो. मार्च २०२६ राज्यसभेत या संदर्भात उत्तरे दिले, त्याच बरोबर ८ मे २०२६ ला RBI बँकेने साप्ताहिक अहवाल सादर केला त्यात स्पष्टपणे परकीय गंगाजळी आकडेवारी सादर केली आहे. तरीही राहुल कुलकर्णी स्वतःला अभ्यासू म्हणून मिरवतात त्यांना एवढा सुद्धा कळू नये? ✅ आपला परकीय चलन साठा : $ ६९७ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ५८ लाख कोटी जे ११ महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसे आहे. त्या राहुल कुलकर्णीच्या खोट्या बातम्या शेअर करू नका देशात घबराट पसरवणे हाच या व्हिडिओंचा उद्देश आहे. सत्य पसरवा, खोटे थांबवा. पत्रकारिता जरूर करावी, पण 'अभ्यास' नावाचा एक प्रकार असतो, त्याचाही कधीतरी वापर करून पाहत जावा. आकडेमोड करताना शून्यांचा घोळ झाला की 'अभ्यासू' चे 'हशा' व्हायला वेळ लागत नाही! #सत्यपसरवा #फेकन्यूजथांबवा
Prakash Gade tweet media
MR
101
164
466
18.9K
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचा भाषणाचा एक जुना कोट.. " औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रावर कब्जा करता येईल. महाराष्ट्रावर कब्जा केला तर हिंदवी स्वराज्यच संपून जाईल; पण छत्रपती संभाजी महाराज ही एक तळपती तलवार होती. नऊ वर्षे त्यांनी औरंगजेबाला झुंजवलं. औरंगजेब महाराष्ट्रात आला; पण मराठ्यांनी त्याची कबरच महाराष्ट्रातच खोदली.. " (१५ -१२-२०२५) - मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मित्रांनो, आमचा इतिहास क्रिस्टल क्लिअर आहे....त्यामुळे कोणत्याही विषयावर लिहण्याची , व्यक्त होण्याची घाई करू नका! छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
Prakash Gade tweet mediaPrakash Gade tweet media
MR
6
52
238
7.6K
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
मतीन पटेलच्या घरावर #DevaBhau नी चालवला बुलडोझर! कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचा MIM चा नगरसेवक मतीन पटेल याच घर जमीनदोस्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी यापुर्वीच सांगितल आहे, या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल... लव्ह जिहाद, अँटी टेरिरिस्ट ऍक्टिव्हिटीला महाराष्ट्रात कोणताही थारा नाही, शून्य टॉलरंस आहे.
MR
26
107
333
4.6K
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
बंगालच्या जनते समोर नतमस्तक होताना पंतप्रधान @narendramodi जी! ❤️
MR
16
28
105
1.1K
Jay retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
१०० वर्षांपूर्वी RSS ने बंग प्रांतात (पश्चिम बंगाल) मध्ये शिवराज्याभिषेक दिवस 'हिंदू साम्राज्य दिवस' म्हणून साजरा करायला सुरवात केली होती ! आज भाजपा ने पश्चिम बंगमध्ये त्यास पूर्णत्वास नेले! आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत... आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजकारण करण्यासाठी नाहीत!
Prakash Gade tweet media
MR
19
174
979
13.9K
Jay retweetledi
Saffron Monk
Saffron Monk@mangeshspa·
नाशिक TCS प्रकरणातील फिर्यादी व पिडीत ही दलित महिला आहे, पुण्यातील मंगळवार पेठेत आंबेडकर जयंती रॅलीवर मुसळमानांनी हल्ला करुन भीम सैनिकांना गंभीर जखमी केले. पण या दोन घटनेवर हा केळ्या @deepakkedardk एका शब्दाने बोलला नाही कारण तिथे आरोपी भाजपशी संबंधित नव्हता. आरोपी बघून दलितांना न्याय देणारे हे दलित नेते म्हणजे दलित वंचित जनतेच्या जिवावर राजकारण करणारे गिधाडे आहेत.
Saffron Monk tweet media
MR
9
55
245
6.1K
Jay retweetledi
Prabhat Ranjan Mishra
Prabhat Ranjan Mishra@sarkarprabhat28·
एक फिल्म में डायलॉग था किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए आज पीएम की पश्चिम बंगाल के मुर्शिदाबाद में भी रैली थी , अपार जनसमूह पहुंचा था । करीब 70 फीसदी यहां मुसलमान है और मात्र 30 फीसदी । इसमें भी ज्यादा आबादी कुछ एक विधानसभा में है । बाकी जगह तो ना के बराबर ही समझे । और वही शुरू होता है डर का खेल । CAA के विरोध में हो , या नूपुर शर्मा के या फिर वक़्फ़ के या फिर झारखंड में किसी मुस्लिम मजदूर के मरने के या फिर sir के यहां मुस्लिम आबादी की ताकत दिखाता है और छोटे छोटे पॉकेट्स में बने हिंदुओं के घर का इनका शिकार होते है । इनके लिए लड़ाई सर्वाइवल की है विकास की नहीं । इन्हें किसी भी हालत में यहां बीएसएफ की चौकी चाहिए ताकि जिंदा रह सके । पश्चिम बंगाल चुनाव यात्रा में हमारी यानी @Pamphlet_in टीम सबसे बड़ी उपलब्धि ही ये मान कर चल रहे है कि हम यहां आचार संहिता लगने से पहले पहुंचे है । हमने इनका raw दर्द देखा है इनका डर महसूस किया है जिया है । इनके घरों को उजाड़ दिया गया लुट लिया गया एक नहीं कई बार । चंदन दास और हरगोबिंद दास की तो निर्मम हत्या की गई । आधार तो वक्फ प्रोटेस्ट को बनाया गया लेकिन सच ये है कि हरगोबिंद के छोटे लड़के ने एक मुस्लिम लड़की से शादी करने का गुनाह किया था । ये हमारी इंवेस्टिगेशन में हमे पता चला । किसी ने कैमरे पर ये बात कहने की हिम्मत तक नहीं की । हमने हर दंगे में उजड़े हिन्दुओं पर डॉक्यूमेंट्री बनाई है हमारे चैनल पर आप जाकर देख सकते है । एक प्रोमो नीचे है । अब चुनावी बात रैली में भीड़ बंपर थी मुर्शिदाबाद में हुमायूं ममता के गले की हड्डी बन चुके है और अधीर दा और कांग्रेस मालदा मुर्शिदाबाद में ममता से हिसाब बराबर करना चाहती है । इस प्रकरण पर कल पूरी स्टोरी लिखूंगा । लेकिन यहां मुकाबला त्रिकोणीय हो चुका है । जिसका फायदा बीजेपी को मिलेगा । करीब 6 सीट है मुर्शिदाबाद जिले में जिसमें 2 सीट बीजेपी जीतेगी और 1 सीट पर उसे एज है । टीएमसी के लिए मुर्शिदाबाद और मालदा में कांग्रेस का मजबूत होना चिंता का विषय हो चुका है । एक तो वो उन सीट को हारेंगे जहां हिन्दू आबादी ज्यादा है और जहां मुस्लिम हिंदू बराबर है वहां त्रिकोणीय मुकाबला बीजेपी को फायदा दे रहा है । जहां बीजेपी सिर्फ नाम के लिए लड़ रही है जैसे मालदा की सुजापुर या mothabari जैसी सीट वहां कांग्रेस उससे सीट छीन सकती है । मुर्शिबाद बहरमपुर के हिंदुओं ने आज की पीएम मोदी की सभा में आकर अपने डर से तो जीत पा ली है , सर्वाइवल की लड़ाई सबसे घातक होती है और मरने का डर अब जा चुका है । सेंट्रल फोर्स ने मजबूती से काम कर दिया तो दीदी के साथ खेला होकर रहेगा । ये सभी हमारे ग्राउंड के अनुभव है साक्ष्य के साथ , जिसके साक्ष्य नहीं है ऊपर लिख दिया है । लेकिन कन्फर्म आपको जंगीपुर शमशेरगंज का एक एक हिन्दी कर देगा
हिन्दी
7
381
858
25.2K
Jay retweetledi
Prasad Kathe
Prasad Kathe@PrasadVKathe·
नाशिक मधला कॉर्पोरेट *जि*हाद* सहिष्णू हिंदूंच्या थोबाडावर बसलेली सणसणीत चपराक आहे. हे प्रकरण आमच्या कुटुंबातील महिलेपर्यंत आल्याने मी अत्यंत जबाबदारीने व्यक्त होत आहे. त्या प्रकरणात, तक्रारी दुर्लक्षित झाल्याने जि*हाद्यांचे धाडस वाढत गेले. पुढे वाचा..
MR
53
412
1.3K
48.9K
Jay retweetledi
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
काँग्रेसने आज अधिकृतरित्या 'जिहाद' पुकारला... काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले: कुराणमध्ये लिहिले आहे की, नमाजाच्या वेळीसुद्धा जर तुम्हाला विषारी साप दिसला, तर आधी त्याला ठार मारा. RSS आणि भाजप हे तेच विषारी साप आहेत जर तुम्ही त्यांना संपवले नाही, तर तुम्ही टिकणार नाही. थोडक्यात काँग्रेसने भारतीय मुस्लिमांना हिंदूंच्या नरसंहारासाठी उघड पाठिंबा दिला आहे. तथाकथित हे गांधीवादी कधीही सर्वसमावेशक नव्हते हे योग्य वेळेची वाट पाहत आहेत. निवडणूक आयोगाला विनंती आहे की सभेत केलेल्या या वक्तव्याला गंभीरपणे घेऊन तात्काळ कारवाई करावी.
MR
18
112
270
6.3K