
कुठल्या तरी एका पी एच डी होल्डर ने बहुजन समजात रामदासाना मान्यता नाही असा जावई शोध लावलाय. समर्थ रामदास हे एकमेव संत होते ज्यांनी परकीय व धर्मान्द शक्तींना रोखण्यासाठी बलाचे महत्व ओळखून देशभर मारुतीची मठ स्थापना केली. त्यातून मोठ्या प्रमाणावर तरुणात व्यायामाची आवड तयार झाली. निद्रिस्त हिंदू समाजाला जागृत करणायचे कार्य तर केलेच वरून दासबोध ग्रंथातून राजकारण, चातुर्य लक्षणें सांगून शत्रूला सोडू नका हा धार्मिक सल्ला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराय हे नाव व जाणता राजा ही उपाधी त्यानी दिलेली आहे तीच आता ब्रिगेड पण वापरते आहे. रामदास यांनी उघड मुस्लिम विरोध दाखवल्याने ब्रिगेड व काँग्रेस त्यांचा ब्राम्हण म्हणून द्वेष करते. रामदास दासबोध सांगून हिंदूंना मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतात. तोच दासबोध आज कोट्यावधी श्री सदस्य वाचतात. कोट्यावधी हिंदू वाचतात. रामदास हे एकमेव संत होते त्यांच्या कडे स्वसरक्षण करणारे हत्यार होते. त्यानी गृहस्थी ही देशाकरता नाकारली. त्यांचा अवमान करणारे एक तर जिहादी समर्थक आहेत नाही तर लाळचाटे गुलाम आहेत. या हरामी लोकांवर राज्य शासनाने गुन्हा नोंदणी करण्याची मोहीम उघडावी. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले तेव्हा गोसावी वेष धारण करून आले होते. त्यांना देशभर कुठल्या मठाची गोसावी म्हणून मदत झाली? कोणी प्रवासात सहकार्य केले. रामदास यांनी कायम गोसावी वेष धारण केलेला आहे. महाराजांनी वेशांतर केले त्यास या मठाचीच मदत झाली नाही का? हे मठ इतक्या पाशवी इस्लामी राज्यात स्थापन करायची हिंमत कोणात होती? रामदासांनी गणपती, भगवान शंकर मारुती, प्रभू श्रीराम, संत एकनाथ, संत ज्ञानदेव यांच्यासह अनेकांवर आरत्या लिहल्या व त्या आज गायल्या जात आहेत. ज्यांनी कोणी पी एच डी केली आहे ते हे लोकांना सांगणार नाहीत. एक लक्षात ठेवा कितीही लाळचाट्या संघटना व 17 वी प्रतिज्ञा न पाळणाऱ्या संघटना आल्या तरी हिंदू समाजाला संपवू शकत नाहीत. शिवाजीचे उदात्तीकरण कशासाठी? शिवाजी कोण होता?ही पुस्तक छापून वाटणारे अर्धवट जाहिल अप्रत्यक्ष अर्बन नक्षली हे आता हिंदू संतामध्ये भेद करत आहेत. ब्राम्हण समाजाला नाही तर हिंदूंना टार्गेट करत आहेत लोकांनी हे ओळखून यांचा बंदोबस्त केला पाहिजे. समर्थ रामदास हे इतर संतप्रमाणे नाहीत त्यानी हिंदूंना मारुतीची उपासना करायला सांगून आत्मबल वाढवून दिले व व्यायामाची गोडी निर्माण केली. हिंदवी स्वराज्यातील त्यांचे प्रबोधन, त्याग आणि साहित्य नाकारणारे त्यांची निर्भत्स्ना करणारे शिवद्रोही आहेत. यांच्यावर हिंदूंनी सावध होऊन गुन्हे दाखल करावेत. मीं कायम सांगत आलेलो आहे की काँग्रेस, लाळचाटे, गुलाम हे रामदास व सावरकर यांची निर्भत्सना का करतात? कारण या दोघांनी साहित्यातून शिवाजी राजांची स्तुती केली आहे. सशस्त्र बंडाचे समर्थन केले आहे या उलट ज्योतीराव फुले व इतर काही महान लेखक हे शिवाजी महाराजांवर चुकीच्या भाषेत टीका करतात त्यांना राज्यात बहुजनांचे नेते म्हण्टले जाते. शिवाजी महाराज हे हिंदूचे कुलपुरुष आहेत असं सावरकर यांनी म्हटलं आहे व त्यांची तुलना देवाशीच होऊ शकते. अशा देवाचे कार्य नाकारणारे साहित्य हे बहुजन लोकांपासून लपवण्यात आले आहे. ते उजेडात आणायला हवं. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड #hindu #शिवाजीमहाराज #MaharashtraThisWeek








