
Adv Joshi Hrishikesh.
4.6K posts

Adv Joshi Hrishikesh.
@Jhrishillb
A proud Rightist, legal activist, Public Speaker,writer, poet & working against corrupt government officials. blocked by jahil's. राष्ट्राय स्वाह: इदं न मम |



Savarkar Filed Mercy Petitions Before British 5 Times, Treated Cow As Useful Animal Not God: Grandnephew Tells Court |@NarsiBenwal #Savarkar #RahulGandhi livelaw.in/news-updates/s…









बिग बिग ब्रेकिंग सावरकर च्या पणतू चा न्यायालयात खुलासा "सावरकरांनी ब्रिटिशांकडे ५ वेळा दयेचे अर्ज केले होते. त्यांनी गाईला 'उपयुक्त प्राणी' मानले, 'देव' नव्हे" हा RG ला उघड करायला निघालाय का सावरकरला😂 असो, माफीवीर होते हे स्वतः पणतू मान्य करतोय. आता सावरकर प्रेमी काय करतील?














भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात. वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे. जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे. हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. मो. 9673894005 @DGPMaharashtra @PunePolice @Dev_Fadnavis @ShelarAshish

आरोपी कुलकर्णी आणि जाणारी कांबळे असती तर काय झाले असते? अशी एक पोस्ट वाचली वास्तविकता हे असं कोणी विद्रोही लिहू नये. पण या घटनेची कल्पना करवत नाही अशी ही चिथावणी होती. बहुतेक ही घटना लिटमस टेस्ट आहे का इतर घडलेल्या घटनेवरनं लक्ष उडवायचे साधन? . भविष्यात जातीय विद्वेष पसरवून हत्या केल्या जाऊ शकतात. परवाच एका प्राध्यापक महिलेने पोस्ट लिहली होती की कुठली तरी निर्णायक लढाई लढायची आहे. समाज व सरकार यात काय रिऍक्ट होतो यावर पूढे अपराध होतं राहतात. यावर सरकारने संशोधन करावे. अशा घटनाना राजकीय अर्थ असू शकतो. आरोपी हा प्यादा होता का? याचेही मोजमाप व्हायला हवे. यातून सवर्ण दलित संघर्ष उभा करण्यात अर्थ नाही. आरोपीला कसे उदयुक्त करण्यात आले व का झाला हे तपासणे गरजेचे वाटते. काहीच दिवसापूर्वी माणगाव येथे एका मुलीला लॉज वर नेऊन तीचा देह छिन विच्छिन्न करून खून करण्यात आला. बलात्कारही झाला. मृताची विटंबना झाली. आरोपी जिहादी होता. संविधानप्रेमी लोकं शांत होती कारण हे काही जाळपोळ करण्याचे मटेरियल नाही. जाळपोळ होऊ शकतं नाही. हंगामा करायला जागा व वाचा नाही. आरोपीची जात पाहिली पाहिजे की नको? त्यामुळे यात मूग गिळणाऱ्या बेगडी लोकांचा सर्वाधिक निषेध. बदलापूर अत्याचार झाल्यावर आरोपीच्या व संस्थेच्या जातीला रंग देऊन सुनीयोजितपणे ट्रेन बंद पाडली गेली. लोकं चिडली हा एक भाग झाला पण आंदोलन करणारे बदलापूर बाहेरून आले होते. सरकारने स्वतःला ट्रॅप मधून मुक्त केले. दंगल कोणी घडवली ट्रेन कोणी बंद पाडली यावर संशोधन झालच नाही. सरकार तडीस नेत नाही. ही विकृती आहे. आताही झाले नाही तर अत्यंत कठीण काल येऊ शकतो. आजवर राज्यात किती तरी वेळा ट्रेनची जाळपोळ व शासकीय मालमत्ता तोडली गेली आहे कारण तोडणारे सरकारचे जावई असतात. एक अकोल्याचे दंगल प्रकरण सोडले तर सरकार मुलमूळीत कारवाई करते. आरोपी निर्दोष सुटायला मोकळे. पण आज सरकारने संतप्त लोकांवर लाठीचार्ज करून तत्पर कारवाई केली.🙏 आमचे सरकार जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर कधी लाठी चालवणार आहे? माणगाव प्रकरण झाल्यावर अथवा टी सी एस नंतर महाराष्ट्र राज्यात एकही जाळपोळ झालेली नाही. कारण आरोपी जिहादी असल्याचा आरोप आहे.राज्यातल्या पीडित हिंदू मुलीसाठी कोणी इतकं चिडत नाही. आज कोणीही काही जाळणार तोडणार नाही. कारण जाणारीची जात महत्वाची नाही त्यांच्या पूर्वजानी अत्याचार केल्याचा इतिहास आजही रोज स्टार प्रवाह वर राष्ट्रवादीचा खासदार भूमिका करून दाखवतो. त्याला याचे पुरावे कोण देतो? कोण हा उपक्रम सांगतो यावर राज्यकर्ते मौन बाळगून राहतात. एकही ब्राम्हण यावर खटला दाखल करत नाही. हे लोकं स्वतःच्या जीवनात व्यस्त राहतात. परमार्थात आयुष्य घालवतात. यांच्या बदनाम्या करणाऱ्या लोकांना खूप मजा वाटते. महाराष्ट्र राज्यात जातीयवादी संघर्षाचे बीज रोवणाऱ्या व जातीयवादी पोस्ट व पुस्तके, खोट्या मालिका लिहून कार्य करणाऱ्या व्यक्ती संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांच्यावर जोवर कारवाई होतं नाही तोपर्यंत असंघटित व गरीब नागरिक सुरक्षित नाहीत. हे वास्तव आहे. त्यांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. त्यांची शक्ती क्षीण झालेली आहे. काँग्रेसचे राज्य हे वास्तवात असमतावादी राज्य होते तेव्हा खैरलांजी सारख्या घटना घडल्या. राज्य धूमसून निघालं. आज राज्य सरकार वरची कसोटी आहे की या आरोपीला शासन न करणाऱ्या व हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे. राज्यात एका जातीला त्या जातीतील संत, थोर पुरुष यांना टार्गेट करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यावर कारवाई करावी. कायद्याचे उत्तर प्रदेश सारखे राज्य असावे असा सुर उमटतो आहे. हे शासनाचे फेल्यूअर आहे. काँग्रेसची एक गोष्ट सुंदर होती ते निर्दयी होऊन शासन चालवायचे. आरोपीच्या नावात राम असो वा भीम असो या न्यायाने वामपंथी पत्रकार, लेखक, इनफ्लून्सर आज जर गप्प बसले असतील तर आज या लोकांची दखल घ्यायची गरज आहे. हे लोकं त्यांना जे मटेरिअल हवं असतं ते जर मिळालं नाही तर ठार वेडे होतात व पोस्ट मधुन गायब होतात. हे गायब का? गप्प का हा प्रश्न विचारायला हवा. बरं ही घटना घडवून जिहादच्या घटनावरचे लक्ष उठवायचे आहे का? याचेही संशोधन व्हावे. निष्पाप मुलीचा यात बळी गेलाय . याचे प्लॅनर असतील तर सरकारने शोधावे. आरोपीला हे कृत्य करायला कोणी कोणते साहित्य देऊन अथवा संगतीत राहून उदयुक्त केले आहे का? याची नीट चौकशी करण्यात यावी. हे राजकारण आहे का? महाराष्ट्र राज्यात टी सी एस पासून परभणी पर्यंत व आता माणगाव, कोल्हापूर नंतर फक्त पुण्याची घटना वेगळी व अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पोलिसांनी निट चौकशी करावी. लोकं रस्त्यावर आली आहेत तर त्यांनी याचं संशोधन करावं. भविष्यात मोठं काही तरी घडायच्या आधी यावर सरकारने कारण शोधावे. #justice



