X वर महिन्याला जवळपास 10 लाख views येतात…
पण follower count अजूनही 13K च्या आसपासच फिरतोय.
म्हणजे posts लोक वाचतायत…
share पण होतायत…
पण “Follow” करताना बहुतेक लोक meditation mode मध्ये जातात 😄
खरं सांगायचं तर…
हा account numbers साठी नाही,
तर योग्य health information जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आहे.
आणि social media वर
विश्वासाने दिलेला तुमचा छोटासा shout out
म्हणजेच सर्वात credible growth
म्हणून जर खरंच इथलं content useful वाटत असेल…
तर आज एकदा मित्रांना, family ला, colleagues ना हा account नक्की suggest करा 🙏🏻
चला बघूया…
13K वरची ही गाडी
तुम्ही सगळे मिळून पुढे ढकलता का! 😄
लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का ? हे केलंत तर देश पण करेल. आणि तसाही पर्याय काय आहे ? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत.
माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका ! आपण पंतप्रधान झाल्या पासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं ,हे कशामूळे झालं ते सांगा ! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले ? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे , ऐकून घ्यायचे . आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार ? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका.
तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेंव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं !
राज ठाकरे ।
Dwight Eisenhower, the father of the US interstate system, will rotate in his grave if someone kindly shows him the road infrastructure in modern China.
📢GIVEAWAY!
Roger Federer's autographed DRY-EX Polo Shirt Giveaway!
This is a special giveaway for a chance to win Roger Federer's autographed DRY-EX Polo Shirt.
[How to Apply]
1. Follow @UQAmbassadors
2. Repost this post
[Application Period]
10:00 AM April 1, 2026 (Wed) ~ 9:59 AM April 8, 2026 (Wed) JST
Check @UQAmbassadors profile link for terms and conditions.
Good luck!
ロジャー・フェデラー選手直筆サイン入りドライEXポロシャツが当たるキャンペーン!
たくさんのご応募お待ちしています!
参加方法:
1. @UQAmbassadors をフォロー
2. 応募期間内に本投稿をリポスト
応募期間:
2026年4月1日(水)10:00 ~ 2026年4月8日(水) 09:59 日本時間
※当選者はInstagramとXのキャンペーン合わせて4名当選となります。
※@UQAmbassadors のプロフィールリンクから応募要項をご確認ください。
たくさんのご応募をお待ちしております!
दिंडोरीत गाडी विहिरीत कोसळून निष्पापांचा मृत्यू झाला. विहीर बघा आणि रस्ता कुठे आणि कसा संपतोय बघा. साइनबोर्ड नाही, पाटी नाही, मार्किंग नाही. रस्ता कुठे संपवावा याचा विचार नाही! अचानक टर्न!
जोपर्यंत आपल्याकडे फक्त डांबर किंवा काँक्रीट ओतलं की लगेच काम झाल्याचं सर्टिफिकेट आणि पैसा मिळतो तोपर्यंत लोक असेच किड्या मुंग्यांसारखे मरत राहणार!
नेते आणि प्रशासन सगळा दोष विहिरीच्या मालकावर ढकलून मोकळे होतील कारण त्या रस्त्याच्या कामात सगळ्यांचे हात अडकले असतील, सगळ्यांनी टक्के घेतले असतील. विहीर २४ तासात बुजवली, रस्ता दुरुस्त केला का? त्यावर मार्किंग केलं का? कंत्राटदार blacklist केला का?
‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ…
निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा!
व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे.
परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे.
.
.
@INCIndia@RahulGandhi@INCHarshsapkal@mohol_murlidhar
#मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता
मराठवाड्याच्या सलग, निरंतर 40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता येतील? भारताच्या पहिल्या नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ब्रिटिश रेकॉर्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले होते. Indian Evidence Act 1872 नुसार “द इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स”च्या नोंदी सुद्धा ग्राह्य धराव्याच लागतील.
-विश्वास पाटील
1881 मध्ये ब्रिटिशांनी शास्त्रशुद्ध सर्वच जाती व धर्मीयांची जनगणना पहिल्यांदा पार पाडली. . पुणे जिल्ह्याची जनगणना तर स्वतः महात्मा फुले यांच्या डोळ्यासमोर व सहकार्याने पार पडली. कारण ब्रिटिशांनी तेव्हा महात्मा फुले यांना पुणे मुनिसिपल कौन्सिलवर सरकार नियुक्त सदस्य म्हणून नेमले होते.
आज 1870 पासून ते साधारण 1908 पर्यंतचे मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील जनगणनेचे सर्व जाती, उपजाती, पोटजाती, धर्म, भटके, विमुक्त या सर्वांच्या नोंदी या ब्रिटिशांनी नोंदवल्या. त्या उपलब्ध आहेत. त्यानुसार तत्कालीन औरंगाबाद (जालना सह) लोकसंख्या किती होती ?
1881/ 7,3 0380
1901/ 7,26407
पैकी 1901 च्या जनगणनेनुसार व तसेच इतर सर्व जनगणनानुसार, त्यामध्ये “मराठा कुणबी” अशी स्पष्ट 2,88,825 लोकांची नोंद झाली असून त्या नोंदीनुसार पुरुषांची संख्या
1,47,542 तर स्त्रियांची संख्या एक लाख 41 हजार 283 आहे.
नांदेड जिल्हा
1881. 636023
1901. 503684
यामध्ये “मराठा कुणबी” किंवा कापू या शीर्षकाखाली एक लाख 29 हजार 700 लोकांची नोंद आहे. ज्यामध्ये the purely agriculture casts number is 171 600 or about 34% , the most important among them being Maratha kunbi or kapus are 129700” अशी नोंद पान क्रमांक 226 वर केलेली आहे.
बीड जिल्हा
1881 558345
1901. 492258
पैकी “मराठा कुणबी” अशी स्पष्ट नोंद 196000 अशी आहे. तसेच पान क्रमांक 234 वर the most numerous caste is the “Maratha kunbi” 39% of the total population असे स्पष्ट म्हटले आहे.
नळदुर्ग उर्फ उस्मानाबाद जिल्हा (सध्याच्या लातूर मधील काही तालुक्यांसह)
1881. 583,402
1901. 535027
वरील पाच लाखांपैकी दोन लाख पाच हजार म्हणजे 38% लोकसंख्या ही कापू तथा “मराठा कुणबी” अशीच नोंदवली गेलेली आहे. पान क्रमांक 262 वर तशी इंग्रजीमध्ये स्वयंस्पष्ट नोंद आहे.
परभणी
1881. 685099
1901. 645765
पैकी कुणब्यांची संख्या दोन लाख 60 हजार 800 आहे. म्हणजे 40% असल्याची पान क्रमांक 216 वर नोंद आहे.
बिदर
1981. 788827
1901. 766129
तेव्हाच्या बिदर जिल्ह्यामध्ये कारी मुंगी, औराद, निलंगा, उदगीर, वारावल, राजुरा व काही जहागिरी अंतर्गत मधला हा भाग आहे. त्यानुसार तेव्हा बिदर जिल्ह्यामध्ये कुणबी तथा कापू एक लाख 13 हजार 800 राहत होते. धनगरांची संख्या 52 हजार तर महार 68 हजार व मांग तथा मातंग समाज 60000 अशी नोंद आहे.
पहिल्या ब्रिटिशांच्या जनगणने वेळी हैदराबाद मध्ये Sir Richard Meade नावाचे ब्रिटिश रेसिडेंट होते. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात हजारो इंनोमीटर नेमून म्हणजेच पर्यवेक्षकांची फौज तयार करून ही जनगणना झालेली आहे. 1881 च्या आधीही Dr Bradley and company नावाच्या जगप्रसिद्ध कंपनीने गावोगाव जाऊन घोड्यावरून सर्व जाती व धर्मीयांचा सर्वे केलेला आहे. 1891 चे जनगणनेचे आकडे सुद्धा माझ्याकडे आहेत.
त्यानुसार वरील सर्व जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यात किती जातीचे धर्माचे शेड्युल कास्ट शेड्युल tribe, भटके , विमुक्त, वडार, फासेपारधी अशा सर्व जातींचा पूर्णता सर्वे झालेला आहे.
याचा दुसरा अर्थ असा की 1870 ते साधारण 1910 पर्यंतचे प्रत्येक तालुक्यातील उपविभागातील कुणबी मराठा समाजाचे आकडे व नोंदी स्पष्ट आहेत . ब्रिटिशांनी 1891 मध्ये The Imperial Records keeper हे कायदेशीर पद निर्माण केले होते. तसेच इंडियन इव्हिडन्स ॲक्टच्या नुसार या सर्व रेकॉर्डला कायदेशीर दर्जा आहे. एक दोन वर्षांच्या नव्हे तर 40 वर्षांच्या नोंदी कोणालाही नाकारता येणार नाहीत .
जर सार्वजनिक बांधकाम विभागात एखाद्या नदीवरचा पूल ब्रिटिशकालीन 1880 च्या दरम्यानचा असेल तर त्याची मोजमापे आजही इन्व्हिडन्स म्हणून गृहीत धरली जातात. मुद्रा विभाग तुरुंग कोषागार सर्व ठिकाणी जर हा पुरावा चालत असेल तर तुम्ही कायद्याच्या कोणत्या कसोटीवर गोरगरिबांच्या या नोंदी नाकारू शकता?
मी स्वयंप्रेरणेने ह्या गरीब, दरिद्री व “राजकीय दृष्ट्या नेतृत्वहीन मराठा समाजासाठी” स्वतःच्या खर्चाने गेली दीड वर्ष दिल्लीची पार्लमेंट लायब्ररी, मुंबईतील अभिलेखागार, हैदराबाद येथील लेखागार, सर्व काही अनेक वेळा जाऊन तपासले आहे. माझे वरील रेकॉर्ड व मी दिलेले आकडे हे अनेकदा टॅली केलेले आहेत.
मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन जनगणनेचे मदर रेकॉर्ड सुद्धा बघितले आहे.
मी ही आकडेवारी याआधी आंदोलक आणि शासन यांना समक्ष भेटून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने मी जमा केलेली जी सत्याधीष्टीत आकडेवारी आजपर्यंत कुठल्याही कोर्टामध्ये दाखल केली गेलेली नाही.
जेव्हा महाराष्ट्रात डोळे झाकून “मंडल आयोग” लागू केला. तेव्हा तर ही आकडेवारी कोणी बघण्याचा प्रश्नच नव्हता.
जे लोक मराठवाडा किंवा महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहत होते ते त्याच गावात पुढे शंभर वर्षेही राहिले आहेत. हिरोशिमा किंवा नागासाकी सारखे बॉम्ब पडले म्हणून कोणी गावे सोडलेली नाही. फक्त सामाजिक दृष्ट्या बोलायचे तर मराठवाड्यातला मागासवर्ग हा 1972 च्या भीषण दुष्काळावेळी मात्र आपली गावी सोडून पुणे मुख्यतः आणि मुंबईकडे स्थलांतरित झाला होता.
या निमित्ताने माझे सर्वांना व्यक्तिगत असे आव्हान आहे की, जी ब्रिटिशकालीन आकडेवारी भारताचे पहिले प्लॅनिंग कमिशन किंवा शेड्युल्ड कास्ट कमिशन किंवा पार्लमेंट मधील मागासवर्गीय सदस्यांची संख्या निश्चित करताना डॉक्टर आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा घटना तज्ञांनी सुद्धा अनेकदा गृहीत धरली होती. तिचा नियोजनासाठी वापर केला होता . ही आकडेवारी फक्त मराठा किंवा कुणबी किंवा मागासवर्गीयांची नसून ब्राह्मण, जैन तेली, ख्रिश्चन, त्या काळात भारतात येऊन राहिलेले चिनी डॉक्टर या सर्वांचे आकडेवारी आहे. तिचा आज गांभीर्याने का विचार होत नाही ?
केवळ बोगस बोगस म्हणून ती बाजूला कशी ठेवता येईल ? केवळ “लागू पुरते सत्य” आणि “अर्धसत्य” स्वीकारून आदरणीय महात्मा फुले यांनी दाखवून दिलेल्या “सार्वजनिक सत्यधर्मा”कडे कसे पोहोचता येईल, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा.
विश्वास पाटील .
.
.
.
#britishrecords#CensusData#IndianEvidenceAct#MarathaKunbi#BackwardClasses#SocialJustice#VishwasPatil#MarathwadaHistory #मराठाकुणबी #विश्वासपाटील #author#authorvishwaspatil
@StravaSupport@Strava
Dear team, regarding support tkt #3494937. No single email or update! Not expected from loving brand which I’m part of over 15+ years!
Looking forward.
Cheers,
Prashant
@satejp@girishkuber@prithvrj १००% सहमत @girishkuber खूप सुंदर आणि वास्तव लेख.. माझा अनुभव दिल्ली विमानतळावर माजी मुख्यमंत्री सामान्य लोकांसोबत शटल बस मधे प्रवास करतो आणि गप्पा मारतो.. अविश्वसनीय अनुभव होता ! त्या वेळी ते आमदार होते हे विशेष.. अशी राजकारणी होणे आणि भेटणे हे मोठे भाग्य पण!
@prithvrj
आजच्या लोकरंगमध्ये लोकसत्ताचे संपादक @girishkuber यांनी लिहिलेले पृथ्वीराजबाबांचे व्यक्तिचित्र सर्वांनी वाचावे असे आहे. जन्टलमेन राजकारणी कसा असतो याची ओळख यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राला होईल याची खात्री वाटते.
@prithvrjloksatta.com/lokrang/girish…
हाच तो गाभारा तोच तो राजांच्या पायखालचा दगड
आजही तसाच आहे. तो तसाच राहिला पाहिजे.
छत्रपतींचे पाय ज्या गाभाऱ्यात हजार वेळा चालले,
जिथे ते स्वतः नतमस्तक झाले आज तोच गाभारा
हे भाजप मुघलीय सरकार विकासाच्या नावाखाली शिवरायांचा इतिहास पुसत आहेत.
#SaveTuljabhavaniTemple
Praggnanandhaa and Divya Deshmukh in 2012...
At present, Pragg is World No 4 and Divya is Women World Cup winner!
Such a joy to witness their baby steps turning into giant strides! What more, their best is yet to come!!! 🤗
What a time to be a fan of Indian chess!!! ☺️
बँक लॉकर घेताय? थांबा!
सणासुदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी घेतलेले दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रं सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर हा एक उत्तम पर्याय वाटतो.
यात अनेक छुपे नियम आणि बँकांच्या युक्त्या लपलेल्या आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असायलाच हवी.
Thread 🧵
🇮🇳 Divya Deshmukh, just 19 years old, is the Winner of the 2025 FIDE Women’s World Cup! 🏆
With this incredible victory, she:
✨ Becomes a Grandmaster
✨ Secures a spot at the next Women’s Candidates
#FIDEWorldCup@DivyaDeshmukh05
हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातले चित्र आहे. गावकर्यांना ३ किमीची रुग्णांना डोलीत घालून पायपीट करावी लागते. ठिकाण रायरेश्वर जवळचे गाव जिथे महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
आजच्या २०२५ च्या धावपळीच्या जगात, प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की मुलाने परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत आणि एक चांगली पदवी घ्यावी.
पण क्षणभर विचार करा, ज्या जगात नोकरीची बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि सामाजिक संबंध रोज बदलत आहेत, तिथे फक्त पुस्तकी ज्ञान आणि मार्कांची टक्केवारी पुरेशी आहे का?
Thread 🧵