@Awhadspeaks तुला अक्कल आहे करे जित्या. लाकाशाहीची हत्या नक्की कशाला म्हणतात हे तुला समजत करे? तुझ्यासारख्या नी समाज खर काय ते समाजात नाही. आणि गैरसमज करून घेतो.
@Awhadspeaks तुझ्या कडे कधीही कोणत्याही गोष्टीची उत्तरे असतात कारे कायम रडत असतील. आयुष्यात कधीही तुझ्याकडे एखाद्या गोष्टीची पर्यायी उपाय नसतोस. कायम रडारड चालू असते.
मराठा समाजाने आत्तापर्यंत काढलेले सगळे मोर्चे हे आदर्श मोर्चे होते.जगभरात त्यांची चर्चा झाली.आताही ते त्यांच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतील तर त्यांना ते करण्याचा हक्क आहे.सरकार हे मायबाप असत,त्यांनी त्या भूमिकेतून मराठा समाजाच्या मागण्यांकडे पाहिले पाहिजे.
लक्षात घ्या,राज्यातील एक मोठ्या समाजावर तुम्ही अन्याय करू शकत नाही ना त्यांच्यासोबत पक्षपातीपणाने वागू शकता..!
सरकार एकाच समाजासाठी आहे का ?
न मागता परशुराम महामंडळ स्थापन करणारे सरकार मराठ्यांना मात्र मुंबईत येऊ सुद्धा देत नाही
मराठ्यांना हे सरकार बदनाम का करते आहे
इतका जाती द्वेष कश्यासाठी?
सध्या सगळीकडे प्रचंड पाऊस पडतोय.आणि हा पाऊस पुढील 2-3 दिवस असाच चालू राहील ,असा हवामान खात्याचा अंदाज आहे.आज माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत मुंब्र्यात विविध ठिकाणी जाऊन पाऊसाचा अंदाज घेतला.गरजेच्या ठिकाणी योग्य ती मदत पोहचवण्याची व्यवस्था केली.स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि या पावसात काळजी घेण्याचं आवाहन सगळ्यांना केलं.
लढाई नथुराम विरुद्ध तुकारामचीच
महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या वाणीने हा समाज जागृत झाला आणि पुरोगामी विचारांनी आपली परंपरा या मातीत मजबूत केली. पण आज संग्राम भंडारे सारखे तथाकथित कीर्तनकार महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा अपमान करून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना,"बाळासाहेब थोरात आम्हाला देखील नथुराम गोडसे व्हावं लागेल हा..!" असे म्हणत थेट जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
गोडसे प्रवृत्तीची ही भाषा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.संत परंपरेतून मानवतेचा धर्म शिकवला जातो, द्वेषाची भाषा नाही.बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विरोधकांनीही नेहमी आदर केला आहे. त्यांना धमकी देणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आव्हान आहे.
भाजपच्या राजकीय डावात, धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात कलह निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू आहे. पण हा डाव राज्यातील वारकरी, पुरोगामी विचारवंत आणि सर्वसामान्य जनता उधळून लावेल,याची मला खात्री आहे.
महाराष्ट्राची संत परंपरा ही प्रेम, सत्य आणि अहिंसेवर आधारलेली आहे. आम्ही गोडसे प्रवृत्तीचा निषेध करतो आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (शरद पवार) खंबीरपणे उभे आहोत,असा शब्द देतो.
आमदार पडळकर नावाचा एक वाह्यात प्राणी सतत द्वेषपूर्ण विधानं करत आहे. आधी शरद पवारांविषयी आणि आता ख्रिश्चनांबद्दल. याला त्वरीत अटक करायला हवी. पण करणार कोण?
#DevendraFadanvis#BJP
@Awhadspeaks किती contradictory statement आहे तुमचं. इकडे तुम्ही लिहिता विचाराने असल पाहिजे. मग शेवटच्या ओळीमध्ये जय भीम का म्हणताय. भारत माता की जय म्हणा. माझा देश भारत महान म्हणा.
कोणताही व्यक्ती असो तो जातीने नाही तर विचाराने आंबेडकरवादी असला पाहिजे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सही असणारी टाय घालणारा आपला मेहनती I.P.S बिरदेव डोणे.!
है जय भीम तो बोलो जय भीम.
जय.जय.जय.जय भीम
मोरया गोसावी मंदिराच्या हाकेच्या अंतरावर मशिद आहे पण यांना नमाज पठण मोरया गोसावी मंदिराजवळ करायचे आहे. ही सुरवात आहे. आधी 1 ते 2 बायकांना पाठवून अंदाज घ्यायचा व हळूहळू संख्या वाढवत जायची व एक दिवस तिथे मजार बांधून दावा करायचा.
@pcmccomm@PCcityPolice@CP_PCCity
@Awhadspeaks परम पूजनीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बरोबर बोलले होते. जेव्हा हिंदू एकजूट होईल तेव्हा ही अशी हिंदू विरोधी लोकं कोटावरून जानवे घालतील
हे कोल्हापूरातलं प्रमुख चौकातलं पोस्टर आहे. पोलीस, प्रशासन काय करताहेत? कोल्हापुरातल्या याआधीच्या दोन दंगली पोलिसांच्या हलगर्जीनं झाल्या होत्या. सत्तापुरस्कृत विद्वेष पसरवला जातोय.पोलिस आणि प्रशासन कम्युनल झाले आहे, त्यामुळं हे घडू शकतं.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
@Awhadspeaks सगळे सुजाण आणि हुशार आहेत. तुझ्या सारखे लाळ चालू कोणीच नाही या जगात. निवडणुकीत तुझ्या पक्षाला धुळीला मिळवले तरी तुला अक्कल नाही येत. विदूषक 😂😂😂
वाघ्या कुत्रा …. मनोहर भिडे जागे झाले .
सोलापूरकर कोरटकर छत्रपतीं वर बोलला अपमान केला मनोहर भिडे तोंड बंद करून बसले होते.
बहुजनांनो कधी कळणार हे तुम्हाला.
ज्यांच्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवता आले नाहीत; त्यामधील एक महत्वाचे नाव म्हणजे महाराणी ताराराणी!
मी खाली फोटो टाकले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराणी ताराराणी यांची समाधी काय अवस्थेत आहे, हे आपण पहावे. महाराष्ट्र सरकार इथे - तिथे स्मारके उभे करू लागले आहेत. तेच सरकार महाराणी ताराराणींचे स्मारक उभारतील का, प्रश्न एवढाच आहे.
बहुजनांचा आहार असलेल्या मटणाला तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या मल्हारी देवाचं नाव देण्याचे कारण काय
मल्हारराव होळकर हे नाव विसरले का …
तर माझा जाहीर सवाल आहे
अळुवडी आणि फदफदंला काय नाव देणार ?