बागायतदार शेतकरी...
707 posts

बागायतदार शेतकरी...
@raj26060
आमची माती आमची माणसं.......
Pune Katılım Aralık 2024
90 Takip Edilen24 Takipçiler

@KishorShinde984 @kaustubh_here_ कसले हिंदूत्व?संघ भाजप च्या (ब्राम्हण) लोकांचे गुलामी करण्याचे हिंदूत्व का? आणि जे तुमच्या व्याख्येत बसत नाहीत किंवा संघ विचारांना मानीत नाहीत ते हिंदू नाहीत का? खर तर तुमचा विरोध छ. शिवाजी महाराज यांनाच आहे. तुम्हाला छ. शिवाजी महाराज यांच्या पेक्षा बाजीराव ला मोठा करायचा आहे.
MR

@kaustubh_here_ चित्रपटला विरोध बिलकुल नाही,
त्यांच्या अभिनंयाला विरोध नाही,
त्यांच्या हिंदुत्ववादी विरोधी भूमिकेला विरोध आहे.
MR

@aapalacolumbus तु अगोदर सांग तुझ्या साठी भाजप प्रथम की देश प्रथम?...जर तुला मनापासून देश प्रथम वाटत असेल तर तु भाजप च्या भ्रष्टाचार करून निवडणूक जिंकत आहेत या वर व्यक्त झाला असतास आणि जे लोक भाजपच्या चुकीच्या गोष्टीवर बोलत आहेत त्यांना तु गद्दार बोलला नसतास. पक्ष प्रेम सोड आणि देशाचा विचार कर.
MR

@SunainaHoley @girish_bhau गिरीश भाऊ जाता का राहायला आता उप. ला
MR

@Vilaskawale07 @Shaikh_Mohsin12 देश प्रेमी व्हा पक्ष प्रेमी नका..जर एखाद्या सरकार चालवणार्या पक्षाबाबत काही बोलत असेल तर याचा असा अर्थ नाही के ते नक्षलवादी विचार करणारे असतात.
MR

@raj26060 @Shaikh_Mohsin12 कधी गप्प बसतो आम्ही.
दोन्ही बाजू बघितल्यावर त्यांचा पण विरोध करतो.
अफवा उडवत नाही.
MR


@Vilaskawale07 @Shaikh_Mohsin12 मग या विचाराने तुम्ही भाजप चे लोक सुद्धा नक्षलवादी विचार सरणिचे आहात. भाजप च्या नेत्यांन बाबतीत कोणी काहीच बोलले जर तुम्हा अंध भक्तांना सहन होत नाही म्हणजे तुम्ही खरे अर्बन नक्षलवादी आहात..
MR

@Shaikh_Mohsin12 मेंटल नाही नक्षल होण्याचा मार्गाकडे पाहतो आहे.
सगळेच लक्ष ठेवून आहेत यांचावर.
MR

New task given by China to this man to stop India's ambitious project...
Alok Sharma@Aloksharmaaicc
Rahul Gandhi JI ♥️
English

@raj26060 बुल्ल्या निट बघ ते चपटी जा्रांगे आणि त्या भाडखाऊ धनंजय देशमुख 100 वाक्य आहेतं
MR

@RaviS9604 पण तुझ्या सारखे जळकट वंजारी का बर एवढा या मध्ये रस घेत आहेत. तु तुझ्या टण्णा साठी रस्त्यावर उतरून आंदोलन कर ना. आणि तुला एवढेच लिहिण्यात रस आहे तर तुझ्या वंजारी समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती बाबतीत का नाही लिहित?..कसा तुझा समाज खुन करणारा, चोरी करणारा समाज आहे ते.
MR
बागायतदार शेतकरी... retweetledi

“दगड मारणारा बाहेरचा असला तरी, तो नेमका कुठे मारायचा हे सांगणारा मात्र आतला-आपलाच असतो”
कोणीतरी भिकार-धर्माच्या नावावर भीक मागणारा उठला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं बोलला. त्याला समर्थन द्यायला दुसरा उभा राहिला. आणि आपले नेते त्यांनी चुकीचा इतिहास वाचला बोलतात. किती छान ना?
म्हणजे कोणी ही यावं महापुरुषांना टपली मारून जावं...!!!
बाहेरचा माणूस जसा तुमचा इतिहास बघतो, तसा तुमच्यातील वाददेखील बघतो.
तुम्हीच सोशल मीडियावर महापुरुषांवर, धर्मावर,जातीपातीवर एकमेकांवर तुटून पडता. आपल्या महापुरुषांवर शंका घेता. आपला इतिहास अर्धवट सांगता. अहो येवढंच काय, सोशल मीडियावर महापुरुषांच्या-देवाधर्माच्या-जातीपातीच्या चांगल्या-वाईट पोस्ट टाकून पोस्टला लाईक्स-कमेंट मिळणवणारे महाभागही असतात.
आज,
तुम्ही एकमेकांना ट्रोल करता
तुम्हीच आपल्या महापूरूषांवर प्रश्न उभे करता.
तुम्हीच, इतर ज्यांना मानतात, त्या महापुरुषांवर वाईट “कंटेंट-मिम्स” बनवता.
आणि मग राग तुम्हाला येतो,
“बाहेरचे आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचं का बोलतात?”
कारण तुम्हीच आधी आपल्या महापुरुषांची थट्टा करून ठेवली आहे ना?
आज महाराष्ट्रात स्वाभिमान हा कायमचा गुण नाही, तो इव्हेंट-बेस्ड सर्विस आहे.
कार्यक्रम असेल तर स्वाभिमान.
कॅमेरा असेल तर स्वाभिमान.
नेत्याचा आदेश असेल तर स्वाभिमान.
तुम्ही स्वाभिमानासाठीही परवानगी घेता.
“साहेबांनी सांगितलं तर बोलू…”
“आदेश आला तर उतरू…”
“नाहीतर शांत बसू…”
म्हणजे तुम्ही स्वाभिमान भाड्याने दिलाय ना?
बाहेरच्यांना हे दिसत नाही का
हा भग्न समाज?
भग्न भिंतीवर दगड मारायला कोणाला भीती वाटेल?
बाहेरच्यांना माहिती आहे,
इथल्या लोकांना चिडवणं सोप्पं आहे… आणि शांत करणं त्याहून सोपं. दोन-चार पोस्ट… एखादं भाषणं… क्षमेची नौटंकी...आणि सगळं काही शांत.
छत्रपती शिवाजी महाराज एकच, पण तुम्हीच त्यांचे तुकडे केले.
कुणासाठी ते राजकारण
कुणासाठी ते भावना
कुणासाठी ते फक्त स्टेटस
तुम्हीच त्यांना विभागलं…
आणि मग अपेक्षा ठेवता की इतरांनी त्यांना अखंड मानावं?
बाहेरच्यांना आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचे बोलण्याची “हिंमत कशी होते?”
हिंमत दिली तुम्हीच.
कारण:
तुमच्यात फूट आहे.
तुमच्यात सातत्य नाही.
तुमच्यात अभ्यास नाही.
लक्षात घ्या, जिथे रिकामी जागा असते, तिथे कोणीही येऊन आपली कथा लिहितो.
जग तुम्हाला पाहतं—तुमच्या वागण्यावरून. जर तुम्हीच तुमच्या आदर्श पुरुषांना विसरलात, तर बाहेरच्यांकडून आदराची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच फसवणं आहे.
दगड बाहेरचा फेकतो-हो.
पण:
नेम धरायला आतला सांगतो.
कमकुवत जागा आतला दाखवतो
आणि कधी कधी… दगड उचलायलाही आतलाच मदत करतो
इतिहासात किल्ले तोफांनी कमी,
फितुरीने जास्त पडलेत.
आजही तसंच आहे.
बाहेरचा बोलतो, तो तर एक आवाज आहे.
पण आतला त्याला पाठिंबा देतो. तोच प्रतिध्वनी बनतो. आवाजापेक्षा प्रतिध्वनी जास्त घातक असतो.
आज,
कोणता मुद्दा मोठा करायचा, कोणता दाबून ठेवायचा.
कोणावर राग काढायचा.
हे सगळं तुम्हीच ठरवता किंवा ठरवून घेता.
बाहेरचा दगड फेकतो,
पण लक्ष्य तुम्हीच रंगवून ठेवलं आहे ना?
तुम्ही स्वतःला वापरू देता.
तुमचा राग भाड्याने देतो.
तुमची निष्ठा पॅकेजमध्ये येते.
तुमचा आवाज ट्रेंडनुसार बदलतो
मग दोष फक्त त्यांचा?
की तुमचा आहे?
“साहेबांनी सांगितलं तरच उभे राहू…”
म्हणजे तुम्ही:
स्वतंत्र नाही.
जागरूक नाही.
फक्त निर्देशांवर चालणारे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य दिलं…पण तुम्ही आजही "साहेबांच्या" परवानगीत जगतो.
तुमचा स्वाभिमानही आता ‘ऑन-ऑफ’ स्विचवर चालतो…आणि स्विच कोणाच्या हातात? ‘साहेबांच्या’!
बाहेरचा माणूस चूक बोलतो. हो, ते चुकीचंच आहे.
पण आतला माणूस,
शांत बसतो,
सोयीप्रमाणे भूमिका घेतो,
आणि कधी कधी टाळ्याही वाजवतो.
तुमचा रागही कोणी ‘डायरेक्ट’ करतो का?
तुमची प्रतिक्रियाही कोणी ‘स्क्रिप्ट’ करतो का?
जर हो,
तर मग दोष बाहेरच्यांना देणं अपुरं आहे.
मग जास्त धोकादायक कोण?
जो दगड फेकतो… की जो नेम कुठे मारायचा सांगतो तो?
स्वतःला विचारा,
तुम्ही सत्यासाठी उभे राहता का?
की फक्त आपल्या गटासाठी?
आपल्या पक्षासाठी?
आपल्या नेत्यांसाठी?
तुम्ही इतिहास समजून घेता का?
की फक्त आपल्या सोयीप्रमाणे वापरता?
जर उत्तर कटू असेल,
तर मान्य करा
तुम्ही त्या नेम सांगणाऱ्यांच्या रांगेत उभे आहात.
“झोपू नकोस, रात्र वैऱ्याची आहे”
याचा अर्थ फक्त बाहेरच्यांपासून सावध राहणं नाही, तर आतल्या फितुरीपासूनही सावध राहणं आहे.
स्वतःच्या दुर्लक्षापासूनही जागं राहणं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करायचा असेल,
तर आधी तुम्ही एकत्र उभं राहायला शिकावं लागेल.
“ बाहेरून दगड फेकणाऱ्याला थांबवणं सोपं आहे
पण आतून नेम सांगणाऱ्याला थांबवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागेल.”

MR

@Digambar373 @chaitan12531 ये वाल्या च्या थेंबातून पैदा झालेला मानसिक रोगी... तुझ्या सन्मानिय टण्णा च्या गोठ्या उंदराने कुरतडल्या आहेत बघ जेल मध्ये जाऊन..🤣🤣🤣
MR

@raj26060 @chaitan12531 तुझा कुठून झालाय सांगू का नीच विचारी
सुधरा रे सगळा भांडाफोड झालाय तरी अजून वंजारी वंजारी करत सुटलात भिकाऱ्यांच्या निजामी जातीनो
MR

@chaitan12531 @Digambar373 😄😄😄🤣🤣🤣 वाल्या च्या शेवटच्या थेंबातून जन्म झाला आहे याचा त्या मुळे तो त्या (दहशतवादी) वाल्याला सन्मानीय बोलतोय..
MR

@Digambar373 ज्यांची नाव घेतलेत ना तू ते सुद्धा हसत असतील कसला येडझवा कार्यकर्ता कमावलाय त्यांनी तुझ्या घरी सन्मानीय कोणाला म्हणतात ते विचार अगोदर का आई बापाची अब्रू नसलेली अब्रू घालवतोय इथे 😂😂
MR

@sanjaykumthek10 खर तर १८ तास शेठजी हेच करत आसतात.. आणि यालाच ते मी लय काम करत असतो अशा डिग्यां हाणतात.
MR

@sachin_tdk हा तुम्ही टोळी युद्ध कुठे करता, तुम्ही लोक दहशतवादी हल्ले करतात १० जन मिळुन, तुम्ही दरोडे टाकतात, आणि तु झाटा खानदानी..तु खरा खान- दानी आहेस, म्हणून तुझ्या जातभाई च्या लोकांमध्ये विकृत हिंसक, लुटमार, खुन करने याचे संस्कार आहेत. तुम्ही लोक लुबाडून खानारे आहेत.
MR

@raj26060 माझ्या घरचे पैश्याच्या लालचे पाई गुंडासोबत टोळीयुद्ध करत नाहीत!
MR

हाय अक्कल त्या सरपंचाच्या बायको आणि भावाला सांग, तोंड पाडून बसलेत 🤣!
#Paisekhau 💵
मुंबईचा शिवसैनिक ❁@shivsainik007
मस्साजोग मधे देशमुख विरुद्ध देशमुख ही भावकीची लढत असताना हे भिकारचोट धण्या समर्थक कराडची कुत्री नाचत होते अरे जिंकणारे आणि हरणारे दोन्हीही भावकीच! शेवटी सरपंच देशमुखच!!!! #मस्साजोग
MR

@rohit_hange पण आजच्या तिथल्या निकालामुळे वंजारी लय खुश आहेत....
MR

@ImOBC0707 आणि तिथे वंजारी असते तर हरामखोरांना अजून कोणाचा तुम्ही लोकांनी खुन केला असता..
MR












