तुषार इंगळे

28.6K posts

तुषार इंगळे

तुषार इंगळे

@TSYIngle

तत्वमत्स्यादि लक्षं

विदर्भ เข้าร่วม Kasım 2019
2K กำลังติดตาม4.5K ผู้ติดตาม
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
खरात नीच आहे याबद्दल दुमत नाही.. पण कायद्याची म्हणून एक प्रोसेस असते.. पोलिसांच्या ताब्यात असलेले सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा खरातचे फोन कॉल डिटेल्स..बाहेर घाऊक दरात उपलब्ध होतातच कसे? हा प्रश्न पडायला हवा..त्या दमानिया बाईचा काय संबंध? तिच्याकडे कसे आले सगळे डिटेल्स? #महाराष्ट्र
MR
19
36
386
12.3K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
आजचा महाराष्ट्र हा 'प्रबोधनाच्या वाटेवरून' घसरून 'प्रक्षोभाच्या दरीत' पडतोय की काय, अशी भीती वाटते. जोपर्यंत लोक पुतळ्यापेक्षा पुस्तकाला आणि उत्सवापेक्षा रोजगाराला महत्त्व देणार नाहीत, तोपर्यंत हा 'अस्मितांचा खेळ' असाच सुरू राहील आणि मूलभूत प्रश्न 'मसाल्याच्या बातम्यां'खाली गाडले जातील. आपण 'वापरले जात आहोत' हे समजण्याइतकी प्रगल्भता आता समाजात यायला हवी. स्वतःच्या अस्मितेचा वापर करून जर कोणी आपलीच पिढी बरबाद करत असेल, तर ती 'मेंदूची पोकळी' भरून काढण्याची वेळ आली आहे.
MR
3
12
68
1.8K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
या पोस्ट ला दोन तासात 26 हजार views आलेत😃 माझे अनेक मानसिक आरोग्यावर असलेल्या पोस्ट अश्या viral जात नाहीत कारण लोकांना solution नकोय, लक्ष मूळ प्रश्नांकडून दुसरीकडे तात्पुरते वळवायचे आहे. बाबा-बुवा, तंत्र मंत्र, लफडी,नशेचे पदार्थ हे तात्पुरते लक्ष वळविण्याचे प्रकार आहेत, त्यातून कोणत्याही समस्येचे समाधान निघत नाही.
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत tweet media
MR
14
20
188
13K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
आशीष माळी
१६६३ मध्ये: छत्रपती शिवाजी महाराजांमुळे इराणच्या शहाने औरंगजेबाला एक अपमानजनक पत्र पाठवले. तुझ्या कमकुवत, नालायक राज्य शासना मुळे भारतातील जमीनदार उठाव करत आहे.त्यांच्यातील प्रमुख म्हणजे काफिर ‘शिवा’ (छत्रपती शिवाजी) ज्याचे नावही कुणाला माहीत नव्हते; पण आता, तुमच्या
आशीष माळी tweet mediaआशीष माळी tweet media
MR
4
38
214
14.3K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
आशीष माळी
आशीष माळी@Garjana206·
जॉर्ज फर्नांडिस ने ७० दशकात कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे बंद करून देशात रेल्वे मध्ये संप करून जयप्रकाश नारायण आणि तत्कालीन अमेरिकेला सरकार ल मदत करत होते(कारण भारत रशिया जवळ जात होता म्हणून) हे सांगायचे आमचे मित्र बोडस सर विसरले.. आज सुद्धा रशिया मित्र म्हणून आहे आणि अमेरिका....
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस@ipc2k15

@Garjana206 हा डिकास्टा म्हणजे त्या वेळच्या समाजवाद्यांचा "ब्ल्यू आइड बॉय जॉर्ज फर्नांडिस". जो नंतर भाजपला जाऊन मिळाला .आणि डाव्या लिब्रांडू पुरोगामी काँग्रेसच्या लोकांनी त्याला जाम शिव्या घातल्या. मेल्यावर श्रद्धांजली देखील वाहिली नाही.

MR
3
7
76
6K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
आशीष माळी
आशीष माळी@Garjana206·
मराठ्यांच्या इतिहासात सारखा उल्लेख येतो तो अंतर्वेदीच. उत्तरप्रदेश मध्ये गंगा व यमुना नदीमध्ये काहीसा चिंचोळा पण प्रचंड सुपीक श्रीमंत जमीन असलेलं प्रदेश.सहसा यमुना गंगा पार करून रोहिलाखंड लागतो म्हणजे मुरादाबाद रामपूर वैगेरे. ज्याकडे अंतर्वेदी त्याकडे मुघलांच्या खजिन्याची किल्ली.
आशीष माळी tweet media
MR
3
17
120
6.2K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
डॉ. दत्ता
डॉ. दत्ता@RRP_datta·
एक होता हा संत, खरा संत. तो म्हणायचा. मया कुठ पाया पडतं बे, पाया पडायच्या असणं तर त्या बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटलांच्या पड. मायी कुठं सेवा करत बे, सेवा करायची असणं तर एका लुळ्या पांगळ्या माणसाची कर. नाही तर आताचे बाबा. मले गाडी डे, मायी सेवा कर, मले खायले बर्गर दे.
डॉ. दत्ता tweet media
MR
7
143
664
8.5K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
भोंदूगिरी हा श्रद्धेचा गैरफायदा घेणारा व्यवसाय आहे.जर समाजाने 'चमत्कारांना' नाकारले, तर या लोकांचे दुकान आपोआप बंद होईल. जेव्हा एखादी व्यक्ती तर्क आणि सारासार विचार सोडून अंधश्रद्धेच्या आहारी जाते, तेव्हा तिची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता संपते. अध्यात्माचा खरा अर्थ आत्मशोध आणि सदाचार असा आहे, पण जेव्हा त्याचे रूपांतर अशा अघोरी कृत्यांत होते, तेव्हा ते केवळ शोषण ठरते. 'सुशिक्षित' असणे आणि 'सुज्ञ' असणे यातला फरक इथेच स्पष्ट होतो. आयुष्यातील संकटांवर झटपट उपाय शोधण्याच्या नादात माणूस बुवाबाजीला शरण जातो. देवाच्या कोपाची किंवा पापाची भीती घालून भोंदू बाबा लोकांना मानसिक गुलाम बनवतात.विज्ञानाच्या युगातही वैयक्तिक लाभासाठी जुन्या कर्मकांडांना 'चमत्कार' म्हणून सादर केले जाते. अशा भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी कायद्यापेक्षा सामाजिक जनजागृती जास्त प्रभावी ठरेल. कायद्यापेक्षा सामाजिक जनजागृती जास्त प्रभावी ठरू शकते, कारण कायदा फक्त गुन्ह्यानंतर शिक्षा देऊ शकतो, पण जनजागृती गुन्हासुद्धा होऊ देत नाही.| कायदा शरीरावर नियंत्रण ठेवतो, पण विचार बदलण्यासाठी शिक्षणाची आणि तर्काची गरज असते. जेव्हा लोकांची सारासार विचारशक्ती जागी होते, तेव्हा ते स्वतःहून अशा बाबांपासून लांब राहतात. कायद्याची भीती दाखवून लोक काही काळ थांबतील, पण जोपर्यंत मनातील अंधश्रद्धा आणि भीती जात नाही, तोपर्यंत लोक चोरून-लपून अशा गोष्टी करतच राहतात.
MR
8
22
128
4.2K
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@TSYIngle गिलक्याचे फुल ना..
MR
1
0
1
39
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
आशीष माळी
आशीष माळी@Garjana206·
भटकते भूत कोठे हिंडते? पूर्वेकडे? की उत्तरेकडे. पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे. देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपर्‍याकोपर्‍यांत विखुरले आहे आणि तुला ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस ये,हे भटकत्या भुता,ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू मार्गस्थ होशील. तिबेटी प्रार्थना. (कोसला)
MR
0
5
39
1.1K
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा सायरन अनेकांना फक्त एक आवाज वाटतो... पण त्या आवाजामागे कुणाचं तरी आयुष्य, कुणाचं तरी दुःख आणि कुणाची तरी शेवटची आशा धावत असते. म्हणूनच त्या आवाजाला कधीही साधा समजू नका...!
MR
7
30
313
4.1K
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
बंगाली लोकं स्वतःला इंटेलेकचुअल म्हणवतात. त्यांच्या कडे निवडणुकीत पर्याय कोण आहेत तर दोन्ही डिटेक्टर. व्हॉट अ फॉल 💔
MR
4
0
39
919