स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

9.6K posts

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य banner
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

@Mpsc_Andolan

स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या आणि सामाजिक, राजकीय प्रश्नासंदर्भात चालविलेली राज्यव्यापी चळवळ आणि रजिस्टर संस्था. संपर्क:- 8668378583

Pune, India Katılım Ekim 2018
124 Takip Edilen49.1K Takipçiler
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
Dr Vidya Deshmukh
Dr Vidya Deshmukh@DrVidyaDeshmukh·
मुंबईला उर्वरित महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्लॅन चालू आहे का ? महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापासून रेल्वे कनेक्टिव्हिटी हळूहळू बंद होत चालली आहे. का ? तुम्ही आमच्या अधिकारावर आक्रमण करू शकत नाही. @Dev_Fadnavis
KondePrashant@KondePrashant

@DrVidyaDeshmukh पुणे, पिंपरी चिंचवड .. वर सुद्धा अन्याय होतोय मुंबई पुणे दरम्यान मोजक्याच थेट रेल्वे गाड्या. संध्याकाळी ५.५० सुटणारी सिंहगड एक्सप्रेस नंतर गाडी नाही.. मुंबई पुणे दरम्यान लाखो प्रवासी रोज ये जा करतात. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये Rapid Rail project हवेत @CMOMaharashtra

MR
27
128
403
7.8K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
हाती डिग्री असूनही नोकरी का नाही? अहवालातून भारतातील बेरोजगारीचं कोणतं वास्तव समोर आलं? bbc.com/marathi/articl…
MR
0
2
7
791
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:- एक Ahmedabad… दुसरं Kolhapur. कोल्हापूर अंतराने जवळ. अहमदाबाद लांब. पण connectivity? उलट. अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन. कोल्हापूरला? फक्त ३… म्हणजे प्रश्न अंतराचा नाही: सुविधा आणि प्राधान्यांचा आहे. तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते. इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा. तिकडे business corridor तयार. इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…! मग लोक काय करणार? ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..? मुंबई ते कोल्हापूर: १०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं. आणि हे सगळं का? कारण पर्यायच नाही. अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो: कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत. कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो: खाजगी गाडीने जाऊ का बसने? तिकडे विकास होतोय… आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
MR
140
595
2.4K
70.1K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
rajiv kale
rajiv kale@rajivkaleMT·
आजचा महाराष्ट्र टाइम्स - ठाणे प्लस. कोकण भारतात आहे ना, की उत्तर प्रदेश म्हणजेच भारत? लोकप्रतिनिधी कुठे आहेत? @AshwiniVaishnaw @RailMinIndia @PMOIndia @Dev_Fadnavis @mieknathshinde @mnsadhikrut @ShivSenaUBT_ @BJP4Maharashtra @sameerkarveMT @mchemteMT #कोकण #महाराष्ट्र
rajiv kale tweet media
MR
9
109
288
5.4K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
Maharashtra Youth Congress
महाराष्ट्रातील #रेल्वे प्रवाशांवर अन्याय, उत्तर भारतावर उदार! #मोदी सरकारने महाराष्ट्रातील ‘रेल्वेसेवा’ बंद करुन उत्तर भारताकडे वळवल्या...! #NarendraModi #BJP
MR
2
10
28
442
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
Maharashtra Times
Maharashtra Times@mataonline·
कोकण वाऱ्यावर, यूपी डोक्यावर! 1500 विशेष रेल्वेगाड्यांपैकी कोकणसाठी केवळ 36 गाड्या maharashtratimes.com/maharashtra/mu…
MR
11
126
404
5.9K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
नवीन रेल्वे गाड्या तर सोडाच, @Central_Railway रेल्वेने महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मार्गांवर रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. पण उत्तर भारतात जाण्यासाठी मात्र दररोज नवीन गाड्यांची घोषणा होत आहे. डबल इंजिनचे सत्ताधारी यावर कधी बोलणार? @Dev_Fadnavis @RajThackeray @AUThackeray
LoksattaLive@LoksattaLive

राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद, उत्तर भारतासाठी पायघड्या loksatta.com/mumbai/railway…

MR
0
6
19
495
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद, उत्तर भारतासाठी पायघड्या loksatta.com/mumbai/railway…
MR
16
190
562
10.3K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
Niranjan Davkhare
Niranjan Davkhare@niranjandtweets·
आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) वित्तीय स्वरूपाच्या पदांसाठी आवश्यक पात्रता निकष तसेच वाणिज्य शाखेतील पदवीधरांसाठी संधी निर्माण करण्याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. राज्यातील विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये वित्तीय स्वरूपाची अनेक पदे रिक्त राहत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. विशेषतः २०१३ आणि २०२४ मधील रिक्त पदांची आकडेवारी मांडत या पदांसाठी आवश्यक पात्रता निकष आणि भरती प्रक्रियेतील अडचणींवर शासनाने पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली. उपस्थित मुद्दे: १. वित्तीय स्वरूपाच्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्तता राहण्यामागील कारणे कोणती आणि ती भरून काढण्यासाठी शासन कोणती उपाययोजना करणार? २. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेसाठी स्वतंत्र केडर किंवा स्वतंत्र पात्रता निकष निश्चित करून विशेषतः वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करण्याबाबत शासनाचा काय विचार आहे? यावर उत्तर देताना राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांनी सांगितले, - २०१२ पूर्वी या पदांसाठी केवळ वाणिज्य शाखेतील पदवीधरांनाच पात्रता होती; मात्र त्यावेळी गुणवंत उमेदवारांची संख्या कमी असल्याने अनेक पदे रिक्त राहत होती. - अधिक गुणवत्तापूर्ण उमेदवार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने इतर शाखांतील पदवीधरांनाही या परीक्षेसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. - सध्याच्या घडीला या निर्णयावर फेरविचार करण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या वित्तीय आणि लेखा व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पात्रता निकष, भरती प्रक्रिया आणि रिक्त पदांचा प्रश्न यावर संतुलित व व्यावहारिक दृष्टिकोनातून निर्णय घेणे आवश्यक असल्याची भूमिका सभागृहात मांडली. 📍 मुंबई 🗓️ २३ मार्च २०२६ #MahaBudget2026 #NirantarDhyas #NiranjanDavkhare
MR
0
3
4
326
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
SakalMedia
SakalMedia@SakalMediaNews·
शहरात गॅस सिलिंडरची टंचाई, खानावळींचे वाढलेले दर आणि नाश्ता-जेवण महागल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बजेट कोलमडले आहे. महिन्याचा खर्च 10 हजारांवरून थेट 15 हजारांपर्यंत गेल्याने अनेकांनी नाईलाजाने गाव गाठले आहे. 20 रुपयांचे पोहे आता 35 रुपयांना मिळत आहे.
SakalMedia tweet media
MR
2
23
199
5.1K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
यूपीएससीसारख्या देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राचा घसरलेला टक्का ही केवळ आकडेवारी नाही, तर राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरचा गंभीर प्रश्नचिन्ह आहे. एकेकाळी शेकड्यांनी यश मिळवणाऱ्या महाराष्ट्रातून आज फक्त सुमारे ६० विद्यार्थ्यांची निवड होत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शिक्षणातील असमानता, मार्गदर्शनाचा अभाव, वाढती स्पर्धा आणि राज्य सरकारकडून ठोस धोरणांचा अभाव यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांकडे क्षमता आणि मेहनत दोन्ही आहेत, पण त्यांना योग्य दिशा, संसाधने आणि पाठबळ मिळत नाही. सरकारने केवळ घोषणा न करता दर्जेदार शिक्षण, परवडणाऱ्या कोचिंग सुविधा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना तात्काळ राबवणे गरजेचे आहे. जर आजही आपण जागे झालो नाही, तर उद्याच्या स्पर्धात्मक भारतात महाराष्ट्र मागे पडण्याचा धोका नाकारता येणार नाही. @INCMaharashtra
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan

UPSC अर्थात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का घसरला. यात काही अंशी स्वतः उमेदवार जबाबदार असले तरी महाज्योती, सारथी, बार्टि ई. संस्थांच्या कारभारात प्रचंड गोंधळ आहे. राज्य सरकारने सदर संस्थांच्या कारभारात अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. @Dev_Fadnavis @save_atul

MR
2
7
32
1.5K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
UPSC अर्थात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का घसरला. यात काही अंशी स्वतः उमेदवार जबाबदार असले तरी महाज्योती, सारथी, बार्टि ई. संस्थांच्या कारभारात प्रचंड गोंधळ आहे. राज्य सरकारने सदर संस्थांच्या कारभारात अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. @Dev_Fadnavis @save_atul
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
2
7
41
2.7K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
पुण्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कायद्याचा वचक नसल्याने गल्लोगल्ली गुंड तयार झाली आहेत. गृहमंत्री @Dev_Fadnavis यांच्या डोळ्यात अंजन घालणारा अजून एक व्हिडिओ.👇 @PuneCityPolice @CPPuneCity @DGPMaharashtra @CMOMaharashtra
Namdeo kumbhar@kumbharnc57

वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी अटकेत,थरार सीसीटीव्हीत कैद #pune #CCTV

MR
0
2
5
537
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
महाज्योतीचे प्रकल्प संचालक व व्यवस्थापकीय संचालक चुकीची माहिती देऊन स्वतःच्या गोंधळ कारभारावर पडदा टाकण्याचे काम करत असून बहुजन विद्यार्थी वर्गाची दिशाभूल करत आहेत.मा.श्री.अतुल सावे आणि मुख्यमंत्री महोदय यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
0
3
24
1.1K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweetledi
Devesh Gondane
Devesh Gondane@GondaneDevesh·
Read: MPSC : एमपीएससीची चूक; एकाच उमेदवाराला दोन ठिकाणी नियुक्त होण्याची वेळ loksatta.com/nagpur/mpsc-re… #MPSCOBRASILQUERJUSTIÇA #MPSCORELHAMERECEJUSTICA #MPSCOBRASILQUERJUSTICA @Mpsc_Andolan @Shared by Loksatta Click here to download: loksatta.page.link/LS_app
1
3
3
701