@waglenikhil निखिल वागळे साहेब हिंदु जे भोगला आहे बंगाल मध्ये त्यावर आपण कधी बोलला नाहीत. इतकी दिवस पत्रकारिता करता. ममतांच्या समर्थन करता म्हणजे एक प्रकारे घुसखोरी ल पण तुमचे समर्थन समजायचे का
बंगाल BJP कडे! BJP ३ राज्ये जिंकली! तामिळनाडूत कमाल! Congress चे केरलम! राज्यात शिंदेसेनेला alert! भाजपात नेतृत्वाची नवी फळी! २०२९ लोकसभेची तीन राज्यातून पायाभरणी !
youtube.com/live/79NPIka5v…
बागेश्वर धाम महाराज उर्फ धीरेंद्र कृष्णा शास्त्री याच्या विरोधात महाराष्ट्रातील कोणत्याच पोलीस स्टेशन ने तक्रार घेऊ नये अश्या सूचना दिल्यात कि नाही मुख्य विधी सल्लागार साहेबांनी? सगळे त्यांच्याच सल्ल्याने होते ना !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ऐतिहासिक दृष्टीने चुकीचे, अपमानजनक व अनेकांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये बागेश्वर ने केलीत पण तरीही या बेताल बदमाशाच्या विरोधात कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा नोंदवू नयेत अश्या सूचना आहेत म्हणे. कमाल आहे.
गरीबों की हकमारी करने वाले TMC सिंडिकेट का नामो-निशान मिटने वाला है। राजगंज जनसभा से लाइव...
দরিদ্র মানুষের অধিকার হরণকারী তৃণমূল কংগ্রেসের সিন্ডিকেট ব্যবস্থার সম্পূর্ণ অবসান এখন শুধু সময়ের অপেক্ষা। রাজগঞ্জ জনসভা থেকে সরাসরি…
#MatriShaktiBhorosaCardtwitter.com/i/broadcasts/1…
महाराष्ट्राची ताकद वाढणार! राज्यात लोकसभेच्या 76 जागा! विधानसभा 380 जागा ? Delimitation + 1/3 महिला! कोणत्या जिल्ह्यात किती जागा, विधानसभेचे किती मतदार संघ! पहा सविस्तर!
youtu.be/V4CP3Orpg3w
जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाशी अमेरिकेची 'भयानक' डील; ज्याची भीती होती ट्रम्प यांनी तेच करून दाखवले; सत्तेचं समीकरण बदलणार
news18marathi.com/videsh/trump-a…
बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन।
उन्होंने भारतीय संविधान के निर्माण में महती भूमिका निभाई एवं सामाजिक न्याय, समानता और अधिकारों की मजबूत नींव रखी।
डॉ. अंबेडकर जी के विचार आज भी हमें एक समतामूलक, न्यायपूर्ण और सशक्त भारत के निर्माण की दिशा में निरंतर प्रेरित करते हैं।
भारतीय संगीत क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या जगप्रसिद्ध गायिका, आपल्या सुमधुर आवाजाने आई सरस्वतीची सेवा करणाऱ्या संगीत उपासक आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अशा असंख्य पुरस्कारांनी आशाताईंना सन्मानित करण्यात आले. मराठी, हिंदी, गुजराती अशा अनेक भाषांमधून त्यांनी संगीताची सेवा केली. आज देह रुपाने त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आवाजाच्या रूपात त्या नेहमीच अजरामर असतील.
भावपूर्ण श्रद्धांजली !
भारतात सर्वात पहिले कोणते राज्य साक्षर झाले असेल,
तर ते केरळ होते. येथील तरुण शिक्षित आणि बुद्धिमान आहेत,
परंतु त्यांच्याकडे रोजगार नाही. आम्हाला अशा केरळची रचना करायची आहे, जिथे येथील तरुणांना याच राज्यात नोकऱ्या मिळतील आणि त्यांना इतर
आखाती देशांत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. : अमित शाह
#News18Marathi#amitshah