nitin नितिन retweetledi
nitin नितिन
2.5K posts

nitin नितिन
@4141gnh
life is beautifull...................?.
Katılım Ağustos 2013
700 Takip Edilen33 Takipçiler
nitin नितिन retweetledi
nitin नितिन retweetledi

@wankhedeprafull @omkarasks शिपींग कंपनीने आदेश दिलेत माल खाली करून कंटेनर परत करा
MR

@Tushar_speaks पूर्वी घरातील जेष्ठ व्यक्ती बोलेल तिथेच सर्व सदस्य मतदान करायचे .
आपल्याला खाज आपन आता आपल्या मनाचे राजे आहोत
सहन केल्याशिवाय पर्याय नाही
MR

समाज वगैरे सोडा..आपण सगळ्यात आधी माणूस म्हणून संपलोय. सोयरिक जुळवताना झालेला अपमान तिघांनी डोक्यात ठेवला आणि वेळ निवडली ती हळदीची! जागा निवडली, लग्न मंडपाची! धुळ्यातील लग्नकार्यात ठरवून वार केले आणि तिघांचा खून केलाय. ही FIR वाचताना अंगावर काटा आला. 👇🏻
youtu.be/wlbU6sZzF0A?si…

YouTube
MR

@Tushar_speaks वयानुसार समजून घेतलं तर शक्यतो अडचणी येत नाही
बाहेर जाणार आहे , वेळ लागेल उडवा उडविची उत्तर आली की घरच्यांनी पण सावध झालं पाहिजे .
आई वडील जर अडाणी असतील तर आजकाल नातेवाईक पण लक्ष्य देत नाही .
जे घरातून नाय भेटत ते इतरांनी दिल की परिस्थिती हाताबाहेर जाते
MR

@SudhirDesh1970 उपाशी मरतील चोऱ्या करतील राजकारणी लोकांचे पाय धरतील पण अशी कामे करणार नाही .
अशी कामे केली तर बेरोजगारी च्या नावाने टाहो कोणी फोडायचा
MR

@Mooon_Shinee घरातून कचरा फेकल्यासारखं काही पण फेकायच नसत
एवढी काळजी होती तरी बाजूची लेन कोणाच्या भरवशावर चालू होती .
MR

जर एक्सप्रेसवेवर प्रशासनाने ट्रॅफिक का थांबवायचा असा विचार करून गाड्या सोडल्या असत्या तर???
उदाहरणार्थ भोपाळ गॅस घटनेचा संदर्भ घेऊया!
भोपाळमध्ये गॅस हवेत पसरला आणि लोक झोपेतच संपले. एक्सप्रेसवेवर जर गॅसचा स्फोट झाला असता, तर तो एखाद्या अणूबाँबसारखा ठरला असता. आजूबाजूच्या ३००-५०० मीटरमधील सर्व गाड्यांचे लोखंड वितळले असते.
अतोनात जिवीतहानी झाली असती शिवाय मालमत्तेचे नुकसान ही झाले असते!
भोपाळमध्ये तत्कालीन सरकारने वॉरन अँडरसनला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका आजही आहे. कोणतं सरकार होतं ते विचारू नका. याउलट, एक्सप्रेसवेच्या घटनेत सरकारने शिव्या खाऊनही लोकांना धोक्याच्या ठिकाणी जाऊ दिले नाही, हीच खरी जबाबदार प्रशासन असल्याची खूण आहे.
भोपाळ ही एक अक्षम्य मानवनिर्मित चूक होती, तर एक्सप्रेसवेवरील घटना ही प्रशासकीय नियोजनाचा विजय आहे. ३० तास ट्रॅफिकमध्ये अडकलेला माणूस घरी जिवंत पोहोचला, हे त्या ३ हजार प्रेतांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, जे भोपाळमध्ये एका चुकीच्या निर्णयामुळे पडले होते.
भोपाळमध्ये सुरक्षेपेक्षा सवलतीला महत्त्व दिले गेले, म्हणून तो नरसंहार झाला. एक्सप्रेसवेवर सवलतीपेक्षा सुरक्षेला महत्त्व दिले गेले, म्हणून आज लोकं सुरक्षित आहेत!
जर एक्सप्रेसवेवर प्रशासनाने ट्रॅफिक का थांबवायचा असा विचार करून गाड्या सोडल्या असत्या तर एका क्षुल्लक चुकीमुळे एक मोठी भळभळती जखम कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मनावर कोरल्या गेली असती!
#माझं_मत!

MR

@Phanase_Patil महापौर , zp निवडणूक महत्वाची आहे . सर्वसामान्य काय मेले तर सरकार 5 लाख द्यायला तत्पर असते की .
MR

@mohasinspeaks सत्ताधारी मंत्री अडकले असते तर काही ठोस उपाययोजना केल्या असत्या . सर्वसामान्य मेल्यावर 5 लाख जखमी झाल्यावर 2 लाख घेण्यासाठी प्रवास करतात असा गोड गैरसमज सरकारचा आहे
MR

राजकीय महत्त्वाकांक्षांच्या वार्तांकनात २४ तासांहून अधिक काळ पुणे मुंबई महामार्गावर कोंडीत अडकलेल्या मानवी जीवनाचं मूल्य अक्षरशः शून्यावर आलं आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या मानवी वेदना आता माध्यमांच्या TRP च्या यादीत बसत नाहीत,हे ठळकपणे दिसून आलं.
लहान मुले, महिला, वृद्ध, अपंग, आजारी व्यक्ती सगळ्यांची अवस्था अमानुष होती.काही नागरिकांना १२-१३ तास साधं पाणीही मिळालं नाही प्यायला.
शौचालय, अन्न, औषध, पाणी या प्राथमिक गरजा आहेत नागरिकांच्या हे बहुतेक राज्य सरकार आणि माध्यम विसरली आहेत.
असो.मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीने राज्यसरकारचा आणि माध्यमांचा निर्लज्जपणे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केलं आहे.
MR

@daphalajay @yadujavalkar आजपर्यंत ज्यांच्यावर तोंडसुख घेऊन सत्तेत आले त्यांनाच जवळ घ्यायची वेळ कशी आली ते समजले नाय .
MR

@yadujavalkar चूक तुमचीच नाही
फडणवीस नावाचा मोतीबिंदूच इतका भयानक आहे की निम्म्या महाराष्ट्राला आंधळ करून टाकलं आहे
त्यात त्याने काही जरी केलं तरी कितीही पाप केली तर त्या मोतीबिंदूमुळ दिसतच नाहीत...
असो
लवकर दूरदृष्टी मिळो ही सदिच्छा!!!!
MR

या असल्या गोष्टींमुळेच...
मिसिंग लिंक प्रॉजेक्ट सुरू आहे..ज्यामुळे सगळा घाट मार्ग वगळला जाणार आहे....
या डिसेंबर पर्यंत चालू देखील होईल..
आणि त्याच इन्फ्रा मॅन ने केला आहे.
पण तुमच्यासारख्या पाकीट पत्रकाराला हे कुठे कळणार?
Abhijit Karande@AbhijitKaran25
एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला. ९२ किमीचा हाईवे टोल ३२०/- आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद. इन्फ्रा मॅन म्हणून टेंभा मिरवणाऱ्या सगळ्यांनी हा फोटो स्क्रीन सेवर म्हणून ठेवा. ( जर आठवड्याला हे ट्रॅफीक जाम होतं हे वेगळच) #MumbaiPuneHighway #PoliticsToday
MR

@SjAmruta @Dev_Fadnavis आजपर्यंत उपाययोजना केल्या नसतील तर महामार्ग व्यवस्थपणाला भावपूर्ण श्रद्धांजली.
24 काय 50 तास ट्राफिक मध्ये सर्वसामान्य मेले तरी चालतील टोल वसूल केला जाईल .
तहान लागली की विहीर खोदायची सवयच असते .
MR

मुंबई पुणे हायवे वर घडलेली टँकर दुर्घटनेसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहे.
सक्षम निर्णयक्षमता सक्षम प्रशासन घडवते.
धन्यवाद @Dev_Fadnavis भाऊ 🙏🏼

MR

@MPShrirangBarne धन्यवाद प्रचारातून वेळ काढून ही महिती दिल्याबद्दल . टोल वसुली बद्दल तुम्ही बोलला नाही .
MR

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील गॅस टँकरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
अपघातग्रस्त टँकरमधील गॅस गळती नियंत्रणात आणण्यात आली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी टँकर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
@DGPMaharashtra @NHMPofficial @CMOMaharashtra @mieknathshinde @loksabha @LokSabhaSectt
#MumbaiPuneExpressway
#TrafficUpdate

MR

@RavindraAmbekar @Dev_Fadnavis लाज त्यांनी नियुक्ती पत्र स्वीकारताना गहाण ठेवली .
MR

सरकारला लाज असेल तर त्यांनी मुंबई पुणे महामार्ग बंद असल्याची घोषणा करून टोलवसूली बंद करावी. लोकं १२-१३ तास अडकले आहेत. सरकारने संयमाचा गैरफायदा घेऊ नये. IRB चा कोणीही जबाबदार अधिकारी लोकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध नाही. हेल्पलाईन नंबर ही कोणी उचलत नाही. @Dev_Fadnavis @mieknathshinde #MumbaiPuneExpressWay
MR

@AbhijitKaran25 निर्लज्जम् सदासुखी आहेत राज्यकर्ते . निवडणुकीत व्यस्थ आहेत
MR

एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला.
९२ किमीचा हाईवे
टोल ३२०/-
आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद.
इन्फ्रा मॅन म्हणून टेंभा मिरवणाऱ्या सगळ्यांनी हा फोटो स्क्रीन सेवर म्हणून ठेवा.
( जर आठवड्याला हे ट्रॅफीक जाम होतं हे वेगळच)
#MumbaiPuneHighway #PoliticsToday
MR

@MahaDGIPR लहान मूल , महिला , वयस्कर लोक उपाशी मरत आहे त्याबद्दल व्यक्त व्हा . आजारी रुग्ण अडकून पडले आहे . त्याबद्दल व्यक्त व्हा .
MR

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.
@msrtcofficial
#MumbaiPuneExpressWay
MR

@omkarasks सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने महामार्ग व्यवस्थापनाने सर्वसामान्य जनतेवर केलेला अत्याचार अस म्हणायचं आहे का ?
MR

गेल्या ५ दिवसांपासून गजबजलेला परिसर शांत झाला
BMC कडून स्वच्छता सुरू आहे, पोलिसांनाही थोडा आराम मिळेल
वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली
कधीही मुंबई न पाहिलेले अनेक आंदोलक आठवणींचं गाठोडं घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले
#MarathaReservation #ManojJarange #Mumbai
MR








