nitin नितिन

2.5K posts

nitin नितिन banner
nitin नितिन

nitin नितिन

@4141gnh

life is beautifull...................?.

Katılım Ağustos 2013
700 Takip Edilen33 Takipçiler
nitin नितिन retweetledi
▫️रद्दी पन्ने▫️
में इतने साँपो और कुत्तों से मिल चुका हुँ की, शक्ल देखकर बता देता हुँ काट ने आया है या चाटने...
हिन्दी
5
88
348
11.6K
nitin नितिन retweetledi
Natasha Yadav
Natasha Yadav@imnatasha09·
सम्मान सबका करो, ये आपके संस्कार है, लेकिन अपने आत्मसम्मान का ध्यान रखें ये आपका अधिकार है...!!!!
हिन्दी
16
61
263
4.8K
nitin नितिन retweetledi
कृतज्ञता
कृतज्ञता@do_lafz10·
सवाल मेरी परवरिश का है , वरना उस शख्स को मैं इतना बदनाम कर सकता हूं के उसका बाप उसको अपनी औलाद कहने से मुकर जाए...❣️🌻
हिन्दी
4
98
339
9.6K
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
रमजानचा महिना म्हणजे फळं, मसाले, तांदूळ, भाजीपाला आणि बरेच अन्य खाद्यपदार्थ महाराष्ट्रातून गल्फ देशांना एक्पोर्ट करण्याचा सुवर्णकाळ असतो. गेल्या चारपाच दिवसांत हजारो कंटेनर्स अडकले गेलेत. व्यापारी असोत वा शेतकरी संपुर्ण सिझन आता धोक्यात आहे. यावर फार वेगात उपाययोजना हव्यात.
MR
16
130
1K
21.6K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@Tushar_speaks पूर्वी घरातील जेष्ठ व्यक्ती बोलेल तिथेच सर्व सदस्य मतदान करायचे . आपल्याला खाज आपन आता आपल्या मनाचे राजे आहोत सहन केल्याशिवाय पर्याय नाही
MR
0
0
5
145
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@omkarasks घरातून बाहेर पडताना कित्येकजण माणूसपण घरीच ठेवतात
MR
0
0
0
183
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
समाज वगैरे सोडा..आपण सगळ्यात आधी माणूस म्हणून संपलोय. सोयरिक जुळवताना झालेला अपमान तिघांनी डोक्यात ठेवला आणि वेळ निवडली ती हळदीची! जागा निवडली, लग्न मंडपाची! धुळ्यातील लग्नकार्यात ठरवून वार केले आणि तिघांचा खून केलाय. ही FIR वाचताना अंगावर काटा आला. 👇🏻 youtu.be/wlbU6sZzF0A?si…
YouTube video
YouTube
MR
5
41
189
16.2K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@Tushar_speaks वयानुसार समजून घेतलं तर शक्यतो अडचणी येत नाही बाहेर जाणार आहे , वेळ लागेल उडवा उडविची उत्तर आली की घरच्यांनी पण सावध झालं पाहिजे . आई वडील जर अडाणी असतील तर आजकाल नातेवाईक पण लक्ष्य देत नाही . जे घरातून नाय भेटत ते इतरांनी दिल की परिस्थिती हाताबाहेर जाते
MR
0
0
5
548
Tushar Narawade Patil
Tushar Narawade Patil@Tushar_speaks·
मराठा समाजाच्या पालकांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार दिले पाहिजे . जेणेकरून आपल्या घरात भिगवण सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही ! घरातील मुलांनी मित्र हे थोडं विचार करुनच निवडावे आणि मित्रांना कधिच घरी बोलवु नये ! शक्यतो घरापासुन लांबच ठेवावे ‌.
MR
10
20
244
11.8K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@SudhirDesh1970 उपाशी मरतील चोऱ्या करतील राजकारणी लोकांचे पाय धरतील पण अशी कामे करणार नाही . अशी कामे केली तर बेरोजगारी च्या नावाने टाहो कोणी फोडायचा
MR
0
0
0
39
Sudhir Deshmukh
Sudhir Deshmukh@SudhirDesh1970·
मी पुण्यात जिथे राहतो तिथल्या जवळपास सर्व सहकारी गृहसंस्थांमध्ये भैय्या लोकं वॉचमन म्हणून कामाला आहेत आमच्या वॉचमनला महिना २४ ह पगार आहे, बाकी पार्किंग, जिने साफ करणे, गाड्या धुणे ह्याचे पैसे वेगळे! हे काम मराठी मुलं का करत नाहीत? हे वॉचमन पुरवणाऱ्या संस्था मराठी लोकांच्या आहेत🤦🏼
MR
107
62
889
80.6K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@Mooon_Shinee घरातून कचरा फेकल्यासारखं काही पण फेकायच नसत एवढी काळजी होती तरी बाजूची लेन कोणाच्या भरवशावर चालू होती .
MR
0
0
0
10
चंद्रकोर
चंद्रकोर@Mooon_Shinee·
जर एक्सप्रेसवेवर प्रशासनाने ट्रॅफिक का थांबवायचा असा विचार करून गाड्या सोडल्या असत्या तर??? उदाहरणार्थ भोपाळ गॅस घटनेचा संदर्भ घेऊया! भोपाळमध्ये गॅस हवेत पसरला आणि लोक झोपेतच संपले. एक्सप्रेसवेवर जर गॅसचा स्फोट झाला असता, तर तो एखाद्या अणूबाँबसारखा ठरला असता. आजूबाजूच्या ३००-५०० मीटरमधील सर्व गाड्यांचे लोखंड वितळले असते. अतोनात जिवीतहानी झाली असती शिवाय मालमत्तेचे नुकसान ही झाले असते! भोपाळमध्ये तत्कालीन सरकारने वॉरन अँडरसनला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका आजही आहे. कोणतं सरकार होतं ते विचारू नका. याउलट, एक्सप्रेसवेच्या घटनेत सरकारने शिव्या खाऊनही लोकांना धोक्याच्या ठिकाणी जाऊ दिले नाही, हीच खरी जबाबदार प्रशासन असल्याची खूण आहे. भोपाळ ही एक अक्षम्य मानवनिर्मित चूक होती, तर एक्सप्रेसवेवरील घटना ही प्रशासकीय नियोजनाचा विजय आहे. ३० तास ट्रॅफिकमध्ये अडकलेला माणूस घरी जिवंत पोहोचला, हे त्या ३ हजार प्रेतांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, जे भोपाळमध्ये एका चुकीच्या निर्णयामुळे पडले होते. भोपाळमध्ये सुरक्षेपेक्षा सवलतीला महत्त्व दिले गेले, म्हणून तो नरसंहार झाला. एक्सप्रेसवेवर सवलतीपेक्षा सुरक्षेला महत्त्व दिले गेले, म्हणून आज लोकं सुरक्षित आहेत! जर एक्सप्रेसवेवर प्रशासनाने ट्रॅफिक का थांबवायचा असा विचार करून गाड्या सोडल्या असत्या तर एका क्षुल्लक चुकीमुळे एक मोठी भळभळती जखम कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मनावर कोरल्या गेली असती! #माझं_मत!
चंद्रकोर tweet media
MR
54
75
194
10.3K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@Phanase_Patil महापौर , zp निवडणूक महत्वाची आहे . सर्वसामान्य काय मेले तर सरकार 5 लाख द्यायला तत्पर असते की .
MR
0
0
0
29
फणसे पाटील
फणसे पाटील@Phanase_Patil·
जिवघेणी राजकीय स्पर्धा, नेत्यांची छबी घडवण्यासाठी नि बिघडवण्यासाठीच्या चढाओढी. यात जागतिक पाटलांवरील मुंबई -पुणे रस्त्यावर लागलेला २४ तासाचा ब्रेक याकडे कोण लक्ष देणार.? लाजिरवाणे आहे हे #खेळखंडोबा
MR
9
60
240
9K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@mohasinspeaks सत्ताधारी मंत्री अडकले असते तर काही ठोस उपाययोजना केल्या असत्या . सर्वसामान्य मेल्यावर 5 लाख जखमी झाल्यावर 2 लाख घेण्यासाठी प्रवास करतात असा गोड गैरसमज सरकारचा आहे
MR
0
0
0
147
Mohasin
Mohasin@mohasinspeaks·
राजकीय महत्त्वाकांक्षांच्या वार्तांकनात २४ तासांहून अधिक काळ पुणे मुंबई महामार्गावर कोंडीत अडकलेल्या मानवी जीवनाचं मूल्य अक्षरशः शून्यावर आलं आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या मानवी वेदना आता माध्यमांच्या TRP च्या यादीत बसत नाहीत,हे ठळकपणे दिसून आलं. लहान मुले, महिला, वृद्ध, अपंग, आजारी व्यक्ती सगळ्यांची अवस्था अमानुष होती.काही नागरिकांना १२-१३ तास साधं पाणीही मिळालं नाही प्यायला. शौचालय, अन्न, औषध, पाणी या प्राथमिक गरजा आहेत नागरिकांच्या हे बहुतेक राज्य सरकार आणि माध्यम विसरली आहेत. असो.मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीने राज्यसरकारचा आणि माध्यमांचा निर्लज्जपणे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केलं आहे.
MR
11
86
398
10.9K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@daphalajay @yadujavalkar आजपर्यंत ज्यांच्यावर तोंडसुख घेऊन सत्तेत आले त्यांनाच जवळ घ्यायची वेळ कशी आली ते समजले नाय .
MR
0
0
0
7
Ajay Daphal
Ajay Daphal@daphalajay·
@yadujavalkar चूक तुमचीच नाही फडणवीस नावाचा मोतीबिंदूच इतका भयानक आहे की निम्म्या महाराष्ट्राला आंधळ करून टाकलं आहे त्यात त्याने काही जरी केलं तरी कितीही पाप केली तर त्या मोतीबिंदूमुळ दिसतच नाहीत... असो लवकर दूरदृष्टी मिळो ही सदिच्छा!!!!
MR
1
0
20
552
यदुनाथ जवळकर🔥
या असल्या गोष्टींमुळेच... मिसिंग लिंक प्रॉजेक्ट सुरू आहे..ज्यामुळे सगळा घाट मार्ग वगळला जाणार आहे.... या डिसेंबर पर्यंत चालू देखील होईल.. आणि त्याच इन्फ्रा मॅन ने केला आहे. पण तुमच्यासारख्या पाकीट पत्रकाराला हे कुठे कळणार?
Abhijit Karande@AbhijitKaran25

एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला. ९२ किमीचा हाईवे टोल ३२०/- आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद. इन्फ्रा मॅन म्हणून टेंभा मिरवणाऱ्या सगळ्यांनी हा फोटो स्क्रीन सेवर म्हणून ठेवा. ( जर आठवड्याला हे ट्रॅफीक जाम होतं हे वेगळच) #MumbaiPuneHighway #PoliticsToday

MR
56
88
573
18.9K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@SjAmruta @Dev_Fadnavis आजपर्यंत उपाययोजना केल्या नसतील तर महामार्ग व्यवस्थपणाला भावपूर्ण श्रद्धांजली. 24 काय 50 तास ट्राफिक मध्ये सर्वसामान्य मेले तरी चालतील टोल वसूल केला जाईल . तहान लागली की विहीर खोदायची सवयच असते .
MR
0
1
1
29
Amruta 🇮🇳
Amruta 🇮🇳@SjAmruta·
मुंबई पुणे हायवे वर घडलेली टँकर दुर्घटनेसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहे. सक्षम निर्णयक्षमता सक्षम प्रशासन घडवते. धन्यवाद @Dev_Fadnavis भाऊ 🙏🏼
Amruta 🇮🇳 tweet media
MR
13
16
38
829
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@MPShrirangBarne धन्यवाद प्रचारातून वेळ काढून ही महिती दिल्याबद्दल . टोल वसुली बद्दल तुम्ही बोलला नाही .
MR
0
0
1
221
Shrirang Appa Barne
Shrirang Appa Barne@MPShrirangBarne·
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील गॅस टँकरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस गळती नियंत्रणात आणण्यात आली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी टँकर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. @DGPMaharashtra @NHMPofficial @CMOMaharashtra @mieknathshinde @loksabha @LokSabhaSectt #MumbaiPuneExpressway #TrafficUpdate
Shrirang Appa Barne tweet media
MR
21
8
91
48.8K
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
सरकारला लाज असेल तर त्यांनी मुंबई पुणे महामार्ग बंद असल्याची घोषणा करून टोलवसूली बंद करावी. लोकं १२-१३ तास अडकले आहेत. सरकारने संयमाचा गैरफायदा घेऊ नये. IRB चा कोणीही जबाबदार अधिकारी लोकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध नाही. हेल्पलाईन नंबर ही कोणी उचलत नाही. @Dev_Fadnavis @mieknathshinde #MumbaiPuneExpressWay
MR
33
168
928
24.6K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@AbhijitKaran25 निर्लज्जम् सदासुखी आहेत राज्यकर्ते . निवडणुकीत व्यस्थ आहेत
MR
0
0
0
14
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला. ९२ किमीचा हाईवे टोल ३२०/- आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद. इन्फ्रा मॅन म्हणून टेंभा मिरवणाऱ्या सगळ्यांनी हा फोटो स्क्रीन सेवर म्हणून ठेवा. ( जर आठवड्याला हे ट्रॅफीक जाम होतं हे वेगळच) #MumbaiPuneHighway #PoliticsToday
MR
295
643
2.9K
165.5K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@MahaDGIPR लहान मूल , महिला , वयस्कर लोक उपाशी मरत आहे त्याबद्दल व्यक्त व्हा . आजारी रुग्ण अडकून पडले आहे . त्याबद्दल व्यक्त व्हा .
MR
0
0
0
266
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे. @msrtcofficial #MumbaiPuneExpressWay
MR
33
33
225
40.7K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@omkarasks सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने महामार्ग व्यवस्थापनाने सर्वसामान्य जनतेवर केलेला अत्याचार अस म्हणायचं आहे का ?
MR
0
0
2
925
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@AnujaDhakras21 थोडक्यात तुम्ही पण सत्तेच्या दावणीला जखडलाच की
MR
0
0
0
4
Anuja Dhakras
Anuja Dhakras@AnujaDhakras21·
गेल्या ५ दिवसांपासून गजबजलेला परिसर शांत झाला BMC कडून स्वच्छता सुरू आहे, पोलिसांनाही थोडा आराम मिळेल वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली कधीही मुंबई न पाहिलेले अनेक आंदोलक आठवणींचं गाठोडं घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले #MarathaReservation #ManojJarange #Mumbai
MR
179
31
780
87.3K
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@sarang_top आईचे धपाटे तर कायमस्वरूपी त्यातून कशी सुटका करणार
MR
0
0
1
36
TopSarang मै हिंदू हू
सगळे म्हणतायेत, Trump ने हे असंच चालू ठेवलं तर, भारत 30-40 वर्ष मागे जाणार आहे.. मी आताच सांगतो.. मी शाळेत जाणार नाही .. म्हणजे नाही 😜😅
MR
35
19
290
6.7K