ब्रह्मचारी समर्थ चैतन्य

24.7K posts

ब्रह्मचारी समर्थ चैतन्य

ब्रह्मचारी समर्थ चैतन्य

@Brahma_Samartha

पहिले ते हरिकथा निरूपण।दुसरे ते राजकारण। तिसरे सावधपण। सर्व विषयी॥ Resident in charge of Chinmay prerana ashram kharghar. Vedanta Seeker, Speaker

Katılım Ağustos 2019
611 Takip Edilen2.8K Takipçiler
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य retweetledi
विमुक्त
विमुक्त@migratorscave·
जोसेफ विजय चंद्रशेखर हे या व्यक्तीचे नाव आहे सिनेमा क्षेत्रात थोडा फार प्रसिद्ध होऊन चर्च आणि इतर ठिकाणाहून आलेल्या पैशांचा विनियोग ‘त्यांना’ योग्य वाटणाऱ्या ठिकाणी करण्यासाठी याची नेमणूक केलेली आहे. असो ! तो जिंकल्याचा हिंदूंना आनंद होणे बिनडोकपणा आहे!
विमुक्त tweet media
MR
9
9
33
860
Simple Man साधा माणूस
@vidya2811 @Theme_pic_India आंबाड, हे नाव विशेषतः दक्षिण कोकणात (सिंधुदुर्ग भागात) जास्त प्रचलित आहे. आम्ही ह्याला आंब्याचे सासव म्हणतो 😊
MR
4
1
8
303
𝐕𝐈𝐃𝐘𝐀🇮🇳🚩
आज पिकलेल्या आंब्यापासून पहिल्यांदा नवीन पदार्थ बनवून पाहिला😍... नावाबद्दल संभ्रम होता म्हणून फक्त फोटो पोस्ट केलेत 🤭 तुमच्याकडे काय म्हणतात या पदार्थाला..??? . . #theme_pic_India_foodies #vidyaS23Ultrasnap
𝐕𝐈𝐃𝐘𝐀🇮🇳🚩 tweet media𝐕𝐈𝐃𝐘𝐀🇮🇳🚩 tweet media𝐕𝐈𝐃𝐘𝐀🇮🇳🚩 tweet media
MR
25
12
45
2K
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य
पहिल्या युतीच्या वेळी शिवसेनेला स्वतःचं चिन्ह नव्हतं तेव्हा त्यांचे उमेदवार कमळावर निवडणूक लढलेत . म्हणे शिवसेनेने भाजपला मदत केली!!
Shekhar@Shekharcoool5

ज्यांनी ज्यांनी भाजपच्या सुरवातीच्या काळात त्यांना मोठ केल आज भाजपने त्यांनाच 'मोठा भाऊ' बनण्याच्या नादात मित्रपक्षांनाच संपवून त्यांची जागा घेत आहे. महाराष्ट्र (शिवसेना): भाजप आणि शिवसेना यांची २५-३० वर्षांची जुनी युती होती. शिवसेनेने भाजपला महाराष्ट्रात पाय रोवायला मदत केली, पण कालांतराने भाजपने शिवसेनेचे स्थान घेण्यास सुरुवात केली, ज्याचा शेवट पक्षफुटीत आणि सत्तेच्या संघर्षात झाला. पंजाब (शिरोमणी अकाली दल): अकाली दल हा भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष होता. मात्र, कृषी कायदे आणि जागावाटपावरून झालेल्या वादामुळे ही युती तुटली. आज भाजप तिथे स्वतंत्रपणे आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहार (जेडीयू): नितीश कुमार यांनी अनेकदा भाजपसोबत युती केली आणि तोडली. त्यांचा मुख्य आरोप हाच राहिला आहे की भाजप त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होता. ओडिसा (बीजेडी): नवीन पटनायक यांच्या बीजेडीने केंद्रात अनेकदा भाजपला साथ दिली, पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने थेट बीजेडीलाच सत्तेतून खाली खेचले. पश्चिम बंगाल: एकेकाळी तिथे भाजपचे अस्तित्व नगण्य होते. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सुरुवातीला एनडीएचा भाग होत्या, पण आज तिथे भाजप हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे.

MR
0
0
3
53
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य
विरोधी पक्षाला मत दिल्यास खून, बलात्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाळणाऱ्या TMC च्या हुकुमशाहीचा उदो उदो करणारे ह्याच्यासारखे लोक मोदींना हुकुमशहा म्हणतात. निर्लज्जपणाचा कळस.
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94

सत्ता येते… सत्ता जाते…! पण जनतेसाठी लढलेली लढाई इतिहासाच्या पानांवर कायम राहते…! एकीकडे निवडणूक आयोग, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री,अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, यंत्रणा आणि प्रचंड दबाव…! तरीही जिद्द, धैर्य आणि लढवय्या वृत्ती कायम ठेवणाऱ्या Mamata Banerjee यांच्या संघर्षाच इतिहास नक्कीच मूल्यांकन करेल यात दुम्मत असायच कारण नाही…! 💐 “एक ममता… विरुद्ध साम, दाम, दंड व्यवस्था…!” हीच तर खरी लढवय्या ओळख…! ममता दीदी ❤️ “The Bengal Sherni”…! 🫡 @MamataOfficial जी 🫡

MR
0
0
1
14
यदुनाथ जवळकर🔥
निवडणुकीत जिंकला तरी किंवा हरला तरी... मावळता मुख्यमंत्री निकालाच्या संध्याकाळी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देत असतो. ममता चा एकंदर स्वभाव पाहता ती सहजासहजी राजीनामा देणार नाही वाटते....
MR
35
36
450
16.4K
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य
पैसा कुणाच्या खिशातून देणार? तमिळनाडू सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे.
थोडक्यात@thodkyaat

थलापती विजयची ती 7 धडाकेबाज आश्वासनं, ज्यांनी निश्चित केला TVK चा विजय 1. 60 वर्षांपर्यंतच्या घरच्या महिला प्रमुखाला ₹2,500 प्रति महिना. 2. प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 एलपीजी सिलिंडर मोफत. 3. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹15,000. 4. महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवासाचे आश्वासन. 5. तरुणांना बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत ₹4,००० प्रति महिना. 6. 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ, तर उर्वरित शेतकऱ्यांचे 50% कर्ज माफ. 7. बहिणी-लेकींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोने देण्याचे आश्वासन. #vijaythalapathy #PoliticalNews #TamilnaduNews #ElectionResults #MarathiNews #viral

MR
0
0
0
9
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य retweetledi
Hemlata
Hemlata@Real_Hemlata·
@gajabhauX ती चिमुकली मोठी होऊन कदाचित भाग्यश्री पटवर्धन सारखी कलाकार झाली असती, कदाचित लता मंगेशकर सारखी गायिका पण झाली असती. किंवा एखादी अधिकारी झाली असती. पण तिला तुमच्या सारख्या जातीयवादाने सपवलं. आणि तूझ्या सारख्याच्या काळजात थंड पडले कारण तुझी सदैव इच्छाच असते संपवन्याची.
MR
1
17
104
1.3K
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य retweetledi
Amit Joshi
Amit Joshi@amit39joshi·
@Anand_Dasa88 धायरीतील कुलकर्णी गुरुजींच्या मुलीचा काल भोर तालुक्यातील नसरापूर येथे भिमाजी कांबळे नामक नराधमाने बलात्कार करून दगडाने ठेचून खून केला. 😡 @aesir_surge @Amey_1986 @Brahma_Samartha @saagaraaa @AjaatShatrruu @parshurRam कोणती संघटना यावर बोलणार आहे? @andharesushama @supriya_sule
MR
1
2
1
58
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य retweetledi
Shefali Vaidya. 🇮🇳
भोरच्या घटनेतल्या नराधम आरोपीचे नाव ’भीमराव कांबळे’ असल्यामुळे शाफुआंच्या पुरोगामी वगैरे महाराष्ट्रात त्याचा एन्काऊंटर वगैरे काहीही होणार नाही, उलट काही महिन्यांच्या तुरुंगवासानंतर महान भारतीय न्यायव्यवस्थेच्या आणि आपल्या ग्रेट संविधानाच्या कृपेने तो जामिनावर सुटून येईल आणि पुढचा बळी शोधायला लागेल. कटू बोलतेय, पण सत्य आहे. हा जो आरोपी आहे तो म्हणे ह्या आधी ह्याच प्रकारच्या गुन्ह्यात दोन वेळा पकडला गेला होता, तरीही त्याला जामीन मिळाला, जो कोणीतरी दिला. त्या चार वर्षांच्या लेकराला अश्या वेदना देताना, दगडाने ठेचून तिची हत्या करताना त्याला काहीही वाटलं नाही. अश्या नराधमाला का ठेवायचं तुरुंगात करदात्याच्या पैशावर जिवंत? त्याला खरं तर जमावाच्याच ताब्यात द्यायला पाहिजे पोलिसांनी. अर्थातच तसं होणार नाही. महाराष्ट्राचे पोलीस दोन निष्पाप हिंदू साधूंना खुनी जमावाच्या ताब्यात देऊ शकतात पण भीमराव कांबळीला मात्र पोलीस संरक्षणात न्यायालयात आणले जाईल. तो मानसिक रुग्ण आहे, त्याच्या विकृतीला तो जबाबदार नाही असे युक्तिवाद केले जातील, आणि काही महिन्यांनी तो जामिनावर सुटून परत मोकाट फिरू लागेल. संताप, हतबलता, उद्वेग ह्या भावनांनी फुटून जाण्याशिवाय आपल्या हातात काहीही नाही. हे लिहीतानासुद्धा माझा संताप संताप होतोय. Cc @MahaPolice @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar
Shefali Vaidya. 🇮🇳 tweet media
MR
78
535
1.5K
37.8K