Sandip Bhendwade

676 posts

Sandip Bhendwade

Sandip Bhendwade

@BhendwadeSandip

Katılım Temmuz 2015
586 Takip Edilen73 Takipçiler
Sandip Bhendwade retweetledi
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
बुलढाण्यात लवकरच 'शिवाजी कोण होता' या पुस्तकांचे जाहीर वाचन. संजय गायकवाड काय करतो बघूया. खालील ऑडिओ संवाद ऐका. आमदार संजय गायकवाड यांची भाषा बघा. 1988 मध्ये प्रकाशित शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सर यांच्या पुस्तकाच्या शिर्षकात 'शिवाजी कोण होता' असा एकेरी उल्लेख का? असा संजय गायकवाड चा आक्षेप आहे. व त्यासाठी त्याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला कि, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला. सॅल्यूट केला पाहिजे प्रशांत आंबी या प्रकाशकाला कि भाषेचा स्टार, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने त्याने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला. आत्ताच माझे प्रशांत सोबत बोलणे झाले. संजय गायकवाड विरोधात लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार. संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई प्रमाण हृदयातील स्थान देऊन ' शिवाजी' म्हणणं म्हणजे महाराजांचा अपमान नाही. बरं संजय गायकवाड सारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत शुद्ध नाहीत व इतरांना शिवीगाळ सुरु करतात. आता अश्या मूर्खतेला कायद्याच्या मदतीने नेहमीसाठी लगाम लावावा लागेल. instagram.com/reel/DXdmHfJk-…
MR
37
262
1.1K
22.5K
Sandip Bhendwade retweetledi
Rahul Shivshankar
Rahul Shivshankar@RShivshankar·
A PROTEST IS PROTESTED. WHEN POLITICS BLOCKS ROADS, PUBLIC PATIENCE SNAPS. A Worli commuter, stuck in a traffic jam for over an hour, storms into BJP-led Mahayuti’s Mahila Jan Akrosh rally furious over missing her child’s pickup. The protest, targeting opposition over Women’s Reservation, brought roads to a standstill. She confronts organisers, calls out Minister Girish Mahajan, demands rallies be moved off public roads.
English
583
2K
11.1K
576K
Sandip Bhendwade retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
आपल्याला खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. हिमालय आपल्याला हिंग लावून विचारत नाही. रामाच्या नावावर हिंदुत्वाची दुकानदारी सुरू झाल्यावर सगळा गायपट्टा आपल्या घरात शिरला आहे. शिवाजी महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाला नंतर खीळ बसली. पेशव्यांच्या काळात आपण दिल्लीत गेलो,अटकेपार गेलो,पण सोबत आपली भाषा नेली नाही. तेव्हापासून आजतागायत दिल्लीचं तख्त राखण्यात,आतातर दिल्लीच्या नावाखाली गुजरातचे जोडे राखण्यात आपले निलाजरे अभिजन धन्यता मानू लागलेत. उत्तरेतले लोक आपल्याला त्यांची वसाहत मानतात. दक्षिणेशी आपला सांधा जुळला नाही. आपण भौगोलिकदृष्ट्या पश्चिमेत आहोत,पण ते नावापुरतं. आता आपला कस लागला आहे.रेवंत रेड्डी,स्टालिन,पिनरई विजयन यांनी मतदारसंघ पुनर्रचनेविरूद्ध लढायची सुरूवात केली आहे. आमचे लोक काय करताहेत? उद्धव ठाकरेंनी मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रश्न तूर्त स्थगित करावं असं म्हटलंय.तिकडे स्टालिनची सविस्तर टिपणं,युक्तिवाद प्रसिद्ध होतात,त्यांची आयटी विंग आक्रमक भूमिका घेते.शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका एवढी अल्पाक्षरी मांडण्यात काय हशील आहे? सेनेच्या किशोरी पेडणेकरांसारख्या बालबुद्धी प्रतिनिधी चित्रा वाघांना मिठी मारून मिस कॉल खेळत बसतात.चित्रा वाघ या मायावी आहेत.तुमच्या पक्षातल्या आणि समाजातल्या स्त्रियांना गंडवण्यासाठी त्या पीआर कॅम्पेन चालवताहेत हे तुम्हाला कळत नाही.प्रियंका चतुर्वेदींना तर चित्रा वाघांच्या प्रेमाचं भरतं आलंय.तुम्हाला एक टर्म देऊनच तुमच्या पक्षाचं चुकलंय हे त्यातनं कळतंय. शर्मिला ठाकरेंनी सुद्धा वाघ ताईंचा खेळ उघडा पाडायला हवा होता. सुप्रिया सुळेंना मधमाश्यांच्या पोळ्याच्या राष्ट्रीय प्रश्नातून वेळ मिळाला तर त्या यावरही बोलतील आणि तोवर त्या मविआ,इंडिय़ा आघाडीतच असतील असं गृहित धरूया. शरद पवार,राज ठाकरे या मंडळींनी आपला स्पष्ट विरोध व्यक्त केला पाहिजे. समाजवादी,डावे,आंहबेडकरवादी सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे.कुणी सांगायची,आमंत्रण द्यायची वाट बघू नका. महिला आरक्षणाच्या बुरख्याआड दडून मतदारसंघाची फेररचना हा भाजपच्या व्यापक कारस्थानाचा भाग आहे.कोणत्याही परिस्थितीत ते यशस्वी न होऊ देणं ही राज्यातल्या आणि देशातल्या विरोधकांची घटनादत्त जबाबदारी आहे. ही वेळ दिल्लीचं तख्त अंगावर घेण्याची आणि महाराष्ट्रधर्मासाठी लढण्याची आहे.जे मोक्याच्या वेळी शेपूट घालतील आणि पाठीला पाय लावून पळतील त्यांची योग्य ती नोंद इतिहास घेईलच. जे भयावर मात करुन मराठीकारणासाठी लढतील आणि पाय रोवून राहतील तेच या गलितगात्र वर्तमानातून महाराष्ट्राला बाहेर काढतील. ही निर्णायक वेळ आहे. इथे कोणी कुणाचा मार्गदर्शक,वाटाड्या ,सल्लागार नाही.मुद्दा मतदारसंघांच्या फेररचनेचा असेल,महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा असेल,मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी संस्कृती यांच्या नव्या सांस्कृतिक राजकारणाचा असेल,हीच वेळ आहे नवा विचार घेऊन ठोस कृती करण्याची. लवकरच भेटूया. तोवर जय मराठी ! जय महाराष्ट्र !
MR
32
326
1.3K
36.6K
Sandip Bhendwade retweetledi
Virus Baba
Virus Baba@Virus_Studioz·
TMC की इस नेत्री ने पूरी भाजपा की बख्खियां उधेड़ डाली 😂😂😂😂
हिन्दी
265
4K
16.3K
246K
Sandip Bhendwade
Sandip Bhendwade@BhendwadeSandip·
माननीय @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MPLodha @rajushetti @satejp @PuneCityPolice आमचे मित्र @chandraknt_pp यांनी #भोगोली_चंदगड (कोल्हापूर) येथील १३०० वर्षे जुने जैन मंदिर वाचवण्यासाठी आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक व्हिडिओ अपील केले होते. इतिहास, श्रद्धा आणि संस्कृती भावी पिढ्यांसाठी जपण्यासाठी हा अपील करण्यात आला होता. त्यांच्या अपीलनंतर संपूर्ण जैन समाजाकडून प्रचंड पाठिंबा मिळाला. आज स्थानिक #चंदगड आमदार शिवाजी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना व्हॉट्सअॅपवर फोन करून शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि जैन गुरुंची बदनामी केली. आम्हाला समजत नाही की त्यांचा यामागे काय स्वार्थ आहे. एक आमदार अशा असभ्य भाषेचा आणि धमक्यांचा वापर करतो, हे चंदगडचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. जैन समाज हे वर्तन कदापि सहन करणार नाही आम्ही माननीय @CMOMaharashtra यांना विनंती करतो की, यात तात्काळ हस्तक्षेप करून @MLAShivajiPatil यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. संपूर्ण जैन समाज चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच @chandraknt_pp यांनी @आमदार शिवाजी पाटील यांच्याविरुद्ध पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. @vishwajains @abitkar_prakash #भोगोली #Save1300YearOldJainMandir #JainSamajUnity #Chandgad
MR
1
3
2
49
Sandip Bhendwade
Sandip Bhendwade@BhendwadeSandip·
Respected @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MPLodha @rajushetti @satejp @PuneCityPolice our friend @chandraknt_pp did a video appealing to save & rejuvenate 1300-year-old Jain Mandir at #bhogoliChandgad Kolhapur to preserving history, faith, and culture for future generations, once he appeal, received tremendous support from the entire Jain Samaj. Today, local #चंदगडmlaShivajiPatil called Chandrakant Patil on WhatsApp, abused, thretened him and defamed Jain Gurus.we don‘t know what his interest. An #MLA using such vulgar language and threats does not befit the dignity of a public representative of Chandgad. The Jain community will NOT tolerate this behaviour. We request the Hon. @CMOMaharashtra to immediately intervene and issue a स्ट्रॉंग action against @MLAShivajiPatil. The entire Jain Samaj stands firmly behind Chandrakant Patil. Also Chandrakant did complaint against shivaji patil in bavdhan police Pune @vishwajains @abitkar_prakash #bhogoli #Save1300YearOldJainMandir #JainSamajUnity #Chandgad
English
0
7
2
67
Sandip Bhendwade retweetledi
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
ते आपल्याला काल्पनिक कथेत रमवतील; आपण त्यांना वास्तवातलं जगण्याची आठवण करून देऊ ! #MasterStroke #LargerThanLife #जीवघेणी_राजवट
MR
20
248
1.3K
25.3K
Sandip Bhendwade retweetledi
Piyush Goyal
Piyush Goyal@PiyushGoyal·
Very distressing to see the rupee losing its value. The UPA is responsible for mismanaging the economy.
English
459
2.6K
5K
0
Sandip Bhendwade retweetledi
Spot World Affairs
Spot World Affairs@SpotGlobals·
🇮🇷 Iran just released a video showing two parallel stories: A girl getting ready to go to school, and a U.S. soldier getting ready to bomb the school she attends. Brutal.
English
1.3K
27.2K
73.9K
1.6M
Sandip Bhendwade retweetledi
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan@prithvrj·
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे.  पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच.  मागील दाव्होस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे. आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दाव्होस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे. अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक  क्रूर विनोद आहे. 
 महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत.  आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात  महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? #Davos #WEF #MIDC
MR
72
328
2.3K
81K
Sandip Bhendwade retweetledi
𝘼𝙢𝙞𝙩
𝘼𝙢𝙞𝙩@AmitYji127·
सेव्ह अरवली म्हणून इमोशनल क्लिप, स्टेट्स , पोस्ट लोक लिहून राहिलेले आहेत. या लोकांसाठी , तुम्ही कितीही कालवा केला तरीही तुम्ही धर्मासाठी बोकांडी घेतलेलं सरकार तुमच्या पर्वतरांगा , जंगल आणि झाड , वनसंपदा विकून केव्हाच मोकळ झालेलं आहे. कोर्ट शेवटचा आसरा वगैरे असत ते कधी जेव्हा दोन सामान्य माणसांत वाद असतील तेव्हा. जेव्हा मालकांच्या मालकांच्या ओटीत देश घालायचा आहे तेव्हा सगळ बासनात बांधून ठेवल जात. त्यामुळे उर्वरित राजस्थानचे आणि उत्तर भारताचे वाळवंट होण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही हे स्पष्ट आहे. हे भस्म्या रोग झालेले राक्षस आहेत ज्यांना कितीही जमिनी, संपत्ती , कारखाने, उद्योग मिळाले तरी त्यांची भूक भागत नाही. हे उद्योजक नाहीयेत, हे मनोविकृत आहेत. हे सगळ अरवली संबंधी आहे असा भाबडा समज असणाऱ्या दक्षिण भारतातल्या लोकांसाठी. तुमचा रक्षणकर्ता, पालनकर्ता सह्याद्री आहे, पश्चिम घाट आहे. फक्त दक्षिण भारत नव्हे तर मान्सूनची वाटचाल सह्याद्री आणि पश्चिम घाटावर अवलंबून आहे. हे पश्चिम घाटातले जंगल युनेस्को वारसास्थळ आहे. पण हे जंगल आणि वनसंपदा मालकांच्या मालकांना पाहिजे आहे. ५८०० मेगावॅट उदंचन प्रकल्पांची घोषणा सह्याद्री मध्ये झालेली आहे. पिक अवर्स मध्ये वीजनिर्मिती करून तेच पाणी पुन्हा खालच्या धरणातून पंपिग करून वरच्या धरणात घेणे. यासाठी आणि खाणकाम करण्यासाठी सह्याद्रीचा बळी निश्चित आहे. पश्चिम घाटाचा विनाश म्हणजे मान्सूनचा विनाश. सगळ्या दक्षिण भारताचा नव्हे तर भारतीय उपखंडाचा विनाश. हि हातात कोलीत घेतलेली माकड सगळ्या भारताच वाळवंट करून दीड दोनशे कोटी लोकांना उध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाहीत यांचे कार्टे आधीच विकत घेतलेल्या दुसऱ्या बेटावर युरोप अमेरिकेत जाऊन राहतील. लिहून ठेवा तुम्ही ज्यांना उरावर घेतलेलं आहे ते भारताचे पर्यावरण उध्वस्त करूनच थांबणार आहेत. आनंद शितोळे #SaveAravalli #आपल्या_धडावर_आपलेच_डोके #मान्सून #पश्चिम_घाट #सेव्ह_अरवली
MR
9
63
349
9.8K
Sandip Bhendwade
Sandip Bhendwade@BhendwadeSandip·
@metrorailpune I am currently travelling from ruby hall to anandnagar , approx 18:25 train, when entered very bad smell everywhere I think metro driver on off AC , currently it’s peak time so suffocating. Please ask driver to make in condition AC system
English
0
0
0
38
Sandip Bhendwade retweetledi
Kapil Sibal
Kapil Sibal@KapilSibal·
National Herald Case Shame on ED for alleging money laundering in this case Have been saying for years that the Gandhi’s are innocent ED should use its time and efforts to investigate the real money launderers and not follow the tune of the Pied Piper !
English
328
1.6K
7K
160.8K
Sandip Bhendwade retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
एक फ्रेम, एक संदेश! राजकारणातील चेंजमेकर @RahulGandhi जी आणि फुटबॉलचा गेमचेंजर #LeonelMessi!
MR
7
52
289
1.7K
Sandip Bhendwade retweetledi
Congress
Congress@INCIndia·
𝐋𝐢𝐨𝐧𝐞𝐥 𝐌𝐞𝐬𝐬𝐢 🤝 𝐑𝐚𝐡𝐮𝐥 𝐆𝐚𝐧𝐝𝐡𝐢 𝐓𝐰𝐨 𝐈𝐜𝐨𝐧𝐬 𝐅𝐨𝐫 𝐖𝐡𝐨𝐦 𝐎𝐮𝐫 ❤️ ❤️ 𝐁𝐞𝐚𝐭
English
362
3.6K
24.9K
327.2K
Sandip Bhendwade retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही... लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. राज ठाकरे ।
MR
293
902
4.4K
190.3K
Sandip Bhendwade retweetledi
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge@kharge·
ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत, असंघटित कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे निधन महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीसाठी अपूरणीय हानी आहे. 'हमाल पंचायत' च्या माध्यमातून असंघटित मजुरांना संघटित करून न्याय मिळवून देणारे, तसेच 'एक गाव एक पाणवठा' चळवळीतून जातीय विषमतेवर प्रहार करणारे ते एक महान लढवय्ये होते. आदरणीय बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.
Mallikarjun Kharge tweet media
MR
40
450
2.3K
21.9K