Shubham Wagh

14K posts

Shubham Wagh banner
Shubham Wagh

Shubham Wagh

@ShubhamWagh07

#शेतकर्‍याच_पोर 🌾#पदवीधर📖 #ग्रामीण_महाराष्ट्र #जागर_शंभूशौर्याचा 🙏 Loveयूजिंदगी 😍 @Marathaorg

दिंडोरी, नाशिक..... Katılım Aralık 2019
208 Takip Edilen368 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
@InfoNashik @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @zpnashik @jalaj1987 @ashimamittal01 @NashikNews_ तळेगाव वणी तालुका दिंडोरी जी नाशिक २००८ पासून आम्ही शेताकडे राहायला आलो तसा हा रस्ता गाळाचा होतो पावसाळ्यात.. नेहमी प्रश्न पडतो की आपण देशाचे नागरिक आहोत का. फक्त निवडणूक
Shubham Wagh tweet media
MR
2
14
23
3.8K
Shubham Wagh retweetledi
🌷श्रावणी 🇮🇳
🌺!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🌺🙏🚩
🌷श्रावणी 🇮🇳 tweet media
हिन्दी
26
33
300
866
K S Hosalikar
K S Hosalikar@Hosalikar_KS·
@Velloretimes This station to my surpise records the temperatures both in °C as, well as °F. I am not sure of this at other places...
English
6
0
1
528
Vellore Times
Vellore Times@Velloretimes·
Reason behind #Vellore heat records by IMD! If the observator would have placed in some other place..This media narrative would not have happened!
Vellore Times tweet mediaVellore Times tweet media
English
10
26
150
84K
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
@ashutoshab म्हणजे अजून किती दिवस थांबू आम्ही @Yogch777 #सिंहास्थ #लग्न
Shubham Wagh tweet media
MR
1
0
2
638
इडलीवाला अण्णा
आज मला नवीन गोष्ट समजली, कुंभमेळा काळात नाशिक परिसरात लग्नकार्य होत नाही. हे नवीनच ऐकतोय.
MR
10
2
80
6.4K
Shubham Wagh retweetledi
Dr.Vikrant Bhuria
Dr.Vikrant Bhuria@VikrantBhuria·
सिंगरौली में आदिवासी समाज के साथ सिर्फ उनकी ज़मीन छीनकर ही अन्याय नहीं किया जा रहा है, बल्कि उनके साथ अमानवीय व्यवहार भी किया जा रहा है। आप इस वीडियो में देख सकते हैं कि स्थानीय बैगा जनजाति के आदिवासी भाई के साथ किस तरह बर्बरतापूर्वक बर्ताव हो रहा है। सवाल उठता है कि भाजपा की डबल इंजन सरकार में न्याय व्यवस्था, प्रशासन और पुलिस का कोई भय रह गया है, या फिर प्रदेश में पूरी तरह अराजक तत्वों के हवाले हो गया है? इस तरह की घटनाएँ बेहद चिंताजनक हैं, दोषी व्यक्ति पर सख्त से सख्त कार्रवाई होनी ही चाहिए, नहीं तो आदिवासी समाज न्याय के लिए खड़ा होगा। 📍 सिंगरौली
हिन्दी
329
2.2K
3K
170.4K
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
@RRPSpeaks दादांचा फोटो बघून विश्वासच पटत नाही दादा आपल्यातून गेले😔🙂
MR
0
0
0
22
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
📍दादा पाटील महाविद्यालय, कर्जत कर्जत-जामखेड तालुक्यातील ‘रयत’च्या १५ शाळांना ४० तर जि. प. च्या ११ शाळांना २१ कॉम्प्युटर आणि पिण्याच्या पाण्यासाठी जि. प. च्या ५ शाळांना वॉटर फिल्टर वितरण कार्यक्रम...
MR
1
5
135
4.6K
Shubham Wagh retweetledi
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
एका चिमुरडीवर बलात्कार होऊन देखील हे सरकार आरोपीचं एन्काऊंटर करत नसेल तर समजून जा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नालायक आहे.. जिथं जाईल तिथं नुसत्या थापा मारतो थापाड्या.. फडणवीस यांच्या मुलीसोबत अस कृत्य केलं असतं तर एक बाप म्हणून देवेंद्रची भूमिका हीच असती का ? #Maharashtra #Pune
MR
4
23
80
1.6K
Shubham Wagh retweetledi
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
जनगणना सुरू आहे त्यावेळी आपण मराठी भाषिक किती आहोत याची आकडेवारी स्पष्ट झाली पाहिजे, यासाठी सूचना! #मराठी
Rashmi Puranik tweet media
MR
21
227
754
11.4K
Shubham Wagh retweetledi
🚩 सिद्धेश पाटील 🚩
शाळेत सोडताना, क्लासला जाताना, संध्याकाळी उशीर झाला की जीव खाली वर होतो. कारण आपण रोज"काही ना काही"बघतो, ऐकतो. महाराष्ट्रात असो की नसरापूर - कुठेच सुरक्षित नाही वाटत. 1. निर्भया झाली - देश पेटला. काय झालं 2. कोपर्डी झाली - मोर्चे निघाले. काय झालं 3. आज नसरापूर - उद्या नवीन.
MR
37
319
1.2K
36.1K
Shubham Wagh retweetledi
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
सोशल मिडिया आणि न्यूज चॅनेल्स म्हणजे किती भयानक गोष्ट झाली आहे हे कलिंगड प्रकरणावरून लक्षात येते.. निव्वळ मिडियाने केलेल्या धादांत खोट्या व भडक वृत्तांकनामुळे कलिंगडाचे दर 18 ते 20 रु किलोवरून थेट 5 रु ते 8 रु पर्यंत घसरले. यांचा टीआरपी चा खेळ झाला पण हजारो शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली गेली. -सुहास भुसे
MR
8
81
534
20.1K
Shubham Wagh retweetledi
सोनू बालगुडे पाटील🚩
शिवबा राजं राजा रं❤️ महाराष्ट्राचा भारदस्त आवाज , श्री अवधूत गांधी सर.....🚩🚩 श्री केंजळगड पायथा
MR
0
29
167
1.9K
Shubham Wagh retweetledi
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
मी आज ग्रेट निकोबारचा प्रवास केला. ही मी माझ्या आयुष्यात पाहिलेली सर्वात विलक्षण जंगले आहेत. स्मृतींच्याही पलीकडे जुनी असलेली झाडे. पिढ्यानपिढ्या वाढलेली ही जंगले. या बेटावरचे लोकही तितकेच सुंदर आहेत, मग ते आदिवासी समाज असोत किंवा स्थायिक लोक पण त्यांच्या हक्काचं जे काही आहे, ते त्यांच्याकडून हिरावून घेतलं जात आहे. सरकार इथे जे काही करत आहे, त्याला ते "प्रकल्प" म्हणत आहेत. पण मी जे पाहिलं तो प्रकल्प नाही. ते लाखो झाडांवर मारलेली कुऱ्हाड आहे. १६० चौरस किलोमीटर पर्जन्यवन नष्ट होण्यास दिलेली ही एक प्रकारे शिक्षाच आहे. ही अशी गावं आणि समाज आहेत, ज्यांच्या घरांवर डल्ला मारला जात असताना त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. हे विकास नाही. हे विकासाच्या नावाखाली घातलेलं थैमान आहे. म्हणून मी हे स्पष्टपणे सांगेन आणि सांगत राहीन: ग्रेट निकोबारमध्ये जे काही घडत आहे, ते आपल्या आयुष्यातील या देशाच्या नैसर्गिक आणि आदिवासी वारशाविरुद्धचा सर्वात मोठा घोटाळा आणि गंभीर गुन्ह्यांपैकी एक आहे. हे थांबायलाच हवे. आणि हे थांबवता येऊ शकते - जर भारतीयांनी ते पाहण्याचे ठरवले जे मी पाहिले आहे. - @RahulGandhi
MR
4
48
141
1.4K
Shubham Wagh retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
विरोधी पक्षनेता राहुल गांधी याने निकोबार बेटाला भेट दिल्यावर अंदमान-निकोबारच्या बंदर प्रकल्पाबद्दल कळले आणि थोडा अभ्यास केला. थोडक्यात हे कळाले की: • अंदमान आणि निकोबार बेटांच्या अतिसंवेदनशील परिसरात सुमारे ७२,००० कोटी रुपयांचा हा अजस्र प्रकल्प राबवला जात असून, यात आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आणि विमानतळाचा समावेश आहे. • या विकासकामांमुळे निकोबारमधील १३० चौरस किलोमीटरचे अतिशय घनदाट सदाहरित अरण्य कायमचे नष्ट होणार असून, जवळपास १० लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. • सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीनुसार, एका मोठ्या झाडाचे वार्षिक पर्यावरणीय मूल्य सुमारे ७४,५०० रुपये असते. या हिशोबाने १० लाख झाडांची ५० वर्षांची किंमत लाखो कोटींच्या घरात जाते, जी या प्रकल्पाच्या एकूण खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. • तरीदेखील, ‘हस्तक्षेप करण्यास ठोस कारण नाही’, असे म्हणत राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) अंदमान-निकोबार बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. • हा भाग ‘बायोस्फीअर रिझर्व्ह’ असतानाही, केवळ सामरिक महत्त्वाचा बागुलबुवा उभा करून, जायंट लेदरबॅक कासव आणि निकोबार मेगापॉड यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त केले जात आहेत. • जगातील मानववंशशास्त्रज्ञांनी या प्रकल्पाला शोम्पेन आदिवासींसाठी ‘मृत्यूचे फर्मान’ म्हटले आहे. शेकडो वर्षांपासून बाह्य जगाशी संपर्क नसलेल्या या आदिम जमातींचे नैसर्गिक कवच हिरावून घेऊन त्यांना विनाशाच्या खाईत लोटले जात आहे. • आर्थिक आणि सामरिक प्रगतीची स्वप्ने दाखवून निसर्गाची ही कत्तल करणे म्हणजे भविष्यातील महाभयंकर पर्यावरणीय संकटाची सुरुवात आहे. विशेष म्हणजे, या प्रगतीची कोणतीही शाश्वती नाही. भारताच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर दूर आणि सिंगापूर-कोलंबोसारख्या प्रस्थापित बंदरांच्या स्पर्धेत असलेल्या या प्रकल्पापासून नेमके कोणते व्यापारी फायदे मिळतील, हे कोडेच आहे. पण भोंदू राष्ट्रवादाने पोखरलेला आणि धर्म द्वेषाने पिसाळलेला समाज पर्यावरणाची कशाला बरे चिंता करेल
MR
91
312
1.3K
45.4K
Shubham Wagh retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय गायकवाडांवर कारवाई व्हायला हवी का?
MR
5
75
332
3K
Shubham Wagh retweetledi
Shashikant A. Mogal
Shashikant A. Mogal@ShashikantMogal·
माननीय मुख्यमंत्री जी @Dev_Fadnavis जी कृपया आमच्या जमिनी नापीक होणार नाही किंवा कौडीमोल भावात ताब्यात घेतल्या जाणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. ही नम्र विनंती आहे. रेल्वे प्रशासन काही जमीन कायमस्वरूपी संपादित करत असून उर्वरीत जमीन प्राधिकरण भाडे तत्वावर घेत आहे. आपला हा कुंभ मेळा आमच्यासाठी विघातक ठरणार नाही याची काळजी घ्यावी. अन्याय झाल्यास मोठा संघर्ष उभा करू 🙏🙏 @girishdmahajan @shekhardalal @CMOMaharashtra
Shashikant A. Mogal tweet mediaShashikant A. Mogal tweet mediaShashikant A. Mogal tweet mediaShashikant A. Mogal tweet media
MR
0
1
2
28
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
@InfoNashik @vikaskharage @PraveenGedam @MahaDGIPR @CMOMaharashtra @cbawankule @Narhari_Zirwal x.com/i/status/19415… आमचे शेतकऱ्याचे जगणे मान्य करा.. पावसाळा येतोय नकोसा वाटतो नेहमी...
Shubham Wagh@ShubhamWagh07

@InfoNashik @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @zpnashik @jalaj1987 @ashimamittal01 @NashikNews_ तळेगाव वणी तालुका दिंडोरी जी नाशिक २००८ पासून आम्ही शेताकडे राहायला आलो तसा हा रस्ता गाळाचा होतो पावसाळ्यात.. नेहमी प्रश्न पडतो की आपण देशाचे नागरिक आहोत का. फक्त निवडणूक

MR
0
0
0
9
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
@InfoNashik @vikaskharage @PraveenGedam @MahaDGIPR समस्यांचे समाधान नाही होत साहेब.. आपले तहसीलदार त्यांच्या कार्यालयात महोदय महिला शेतकऱ्यांशी कसे उद्धट अरेरावी पने बोलता याचा चांगला अनुभव आलाय.. @CMOMaharashtra @cbawankule @Narhari_Zirwal १८ वर्षापासून रस्ता चिखलाचा आहे..मागणी एकाच की रॉयल्टी फ्री मुरूम उपलब्ध करून द्या.. पण
MR
2
0
0
13
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ माध्यमातून नागरिकांना महसूल सेवा एकाच ठिकाणी, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल – अपर मुख्य सचिव @vikaskharage @PraveenGedam @MahaDGIPR
MR
2
0
0
99
Shubham Wagh retweetledi
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
पुणे महार वतन जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिला जामीन देताना न्यायालयाने पोलीस तपासातील त्रुटींवरून ओढलेले ताशेरे प्रशासकीय हतबलता दर्शवतात. हजारो कोटींचा डल्ला मारणारे पांढरपेशी गुन्हेगार तपासातील 'त्रुटींचा' फायदा घेऊन सहज मोकाट सुटतात, तर किरकोळ गुन्ह्यांसाठी सामान्य लोक वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडतात. सोशल मीडिया पोस्टवर तत्परतेने कारवाई करणारे पोलीस हजारो कोटींच्या घोटाळेबाजांसमोर मात्र मवाळ होतात. खऱ्या अर्थाने, सामान्यांसाठी कायदा हा 'पाश' असतो, तर श्रीमंतांसाठी ती केवळ आपल्या सोयीनुसार सैल करून घेता येणारी 'वेसण' आहे.
MR
2
27
96
2.5K
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
ह्या विषयावर तातडीने लक्ष घालणं गरजेचे आहे.. अन्यथा अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे.. @mahaabvp @ABVPVoice @ABVP_SPPU @ABVPSPPU
MR
0
0
0
2
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
गरीब आदिवासी ग्रामीण शेतकरी कुटुंबातील मुले ह्या भरमसाठ फी मुळे परीक्षा फॉर्म भरत नाहीय.. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.. महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही सार्वजनिक विद्यापीठात इतकी फी नसेल परीक्षांची इतकी फी #SPPU मधे आहे.. @Sagarvaidya82 @ChDadaPatil @CMOMaharashtra
MR
1
0
0
18
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या परीक्षांचाविद्यापीठ प्रशासनाने अवघड केले आहे #SPPU ने भरमसाठ अवाच्या सव्वा परीक्षांची फी वाढ केली आहे.. सगळ्या परीक्षांचे नियोजन चुकते.. निकाल मधे घोळ येतोय.. विद्यार्थ्यांचे नुकसान तसेच प्राध्यापकांचे मानसिक त्रास देतेय विद्यापीठ..
MR
1
0
0
34