
@Dev_Fadnavis महोदय, राज्यातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडत नाही . उलट सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे . येणाऱ्या विधानसभेला जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्याला १८ लाख कर्मचारी मतदान करणार आहेत
MR































